Devendra Fadnavis Full Speech : आम्ही का हरलो ? देवेंद्र फडणवीसांनी A To Z सांगितलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #devendrafadnavis #loksabhaelection2024 #maharashtra #politics #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodioathceremony #modioathceremonylive #pmnarendramodi #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde
Devendra Fadanvis Full Speech : आम्ही का हरलो ? देवेंद्र फडणवीसांनी A To Z सांगितलं
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Opposition Leader | PM Narendra Modi Oath Ceremony | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार |राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पराभवाची कारणं | देवेंद्र फडणवीस लाईव्ह
हिंदू मतावर लक्ष देण्याची गरज आहे,मुस्लिम समाज BJP ला कधीच मत देत नाहीत ,आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे
अरे बस कर आता तरी हिंदू मुस्लिम. संपलाय तो मुद्दा आता.
Shetkari, young generation la rojkar, mahangaai yache kade lax dene jaruri ahe, voter aapoaap tumchekade yeil
T shirt ghalun me rr t rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr4rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr rrrr rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr4rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr4rrrrrrr4rrr4r444rrr4rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr4r4rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr4rrrrrrrrrrrrr4rrrrrrrr4rr4rrrrrr4rrrrrrrr4rrrrrrrrrrrrrrrr4rrrrrrr4rrrr4r4r4rrr4rrr4rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr4rr4rrrrrrrrr4rrrr4r4r44rr4rrrr4rrrrr4r4r4rr4r4r4444rrrrrr4rrrrrrrrrrrr4rr4r4rr4rrrrrrr4r4r4rrrrrrrrrrrrrrrrrrrrrr4rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrerer@@m.gwasade937
1❤@@m.gwasade937
Tumala pan vot detat pan tumi zativad band Kara
Muslim samaj Ali jinha chi zativad la badi nahi padle mag tumchi zativad la kasa parin
मुस्लिम समाजाचा विकास करण्यापेक्षा मोदी योगी फडणवीस ने शेतकऱ्यांना सबल बनवा शेतकरी कधिच सोडुन जाणार नाहीत हि गॅरंटी
a
बरोबर आहे
@पुसंक आहे हिंदू राम मंदिर करा जीवन भर मत bjp ला म्हणारे भुरटे आज शेतकऱ्याच्या गोष्टी सांगतोय
१० वर्षात देशाचं वाटोळं केलंय.आता कूठे कूठे ठिगळं लावतील ? त्याआधीच यांचा धूरळा हवेत उडवतील सगळे.
@@user-b1l6gt5yttt4t5tggty th ttt4ytytttt5ytyttt4tgy5t4yt4yyy4t4yttt5ty5ttttt5t4ttgttt5ygyyy4yt5yttyy t4yyyttytt t4y y5tgt 55554yy54g5y4yyyyt4y4y4yy4ytt4yy55ygyytt4y4yyg4y4ygyt5y45yy टीy4ty55yyggyy4yy Y5tt4yyyy4y5 t4 yyy4yttt4y55yt4tt5t4ttt4y4yyy4y4gy4y t4y44y554y4ytty44yyy4y5tt to 5yty4y4y5y4y5t4yyyyy5y4tyt4ytg44yytt4yttty yt t4y t4ytg4yyt45g4y5t45t5y4y5ty4yt5 t4tyt4t5tttgyyt45yt4yt45445y4yy4y4yy4tytttt4y4y4y4tt4yytt45tttyy4yttt4yyyt4yyytg4yty4t5ytttt5ttt4ttTT r 4ttt44y4yt4yty टीt4y4yt44y4y5y4Tgtt4y44ytyy4y4y44y54 चौथा ty44y4y TT tty4y4yty4yy tt4yt y4ytytt4y4y5y4ty4t44yt44ytt4tt4yt44y4yytyty5g 4t4ytt4yy4t वाईtyy5yyt4y Y4y4ytyy4y4yy4ytg 4yty4y44y4y4y4y4y4y4y44yt5tt4yt4yg4yt4444y4y4yty44y4yy4y4yy44y4tt45y544y4yt54y4yyt444y44T4y ytt4y4y y4y4yt5 yy4t4yt4y4ty 54tt4yt4t4tyttty4ty4t5y4y445t4yt4y5t4y4y4t4ytyyyy4y5y44ytg4y44y5yytyy45yytyt444ttyt4tgttyty45y4y4yy544yy44y4yy4ytgt Ty4445yy4yy4t4y4t4y4444y4yy4y4yt44y4y5 TT tg4y4yty4t444ty54tyyy4yt4y4yt4tty4y4y44ytt4tyt4y4yt444t4y5yy44g3yy4yt4y4yt4y45y4t4yty44y4tytt44y4T4u4chichit44ychichig5t uchch5i4ttyy4y4ty444y445ttt4y4y4ttty4y4y44ttyt4tytytt4yt4ytytty4y4y4y4yty4t4g4yty44y44t4t44y4yyy4y4g4yty4y4y44y4gtty44yyt4yy4yt45tt4y44y4ty4t4yy टी4y वाई4t4ty444y4y44tyt4t4yt4t4t4yy44ty5g4t4y44y4yttty4yty4ttyy4yt44y4y4yy4yy4ty44y4y4ty4y44y4y4y4ty4g44y44yy44yy44y4y4y4y4y4444y4t4y4y454y4yt4yt4y Y4y4 चौथा t444g4 t4 y44tt4y4ty4y4y4y4y4y ty4yttt4y4y44t444t4t44y444y4y4y4y4yy44y4yy4y44y4yy4y4t TT y44t444ytty4y4y4yy444y4t4y54y4yy4yy5ytyy444yy4y44y4y444y4y4y4y44Y44 y4ytyty4y4ytyytgt4y4ty4t4y4y444y4t444ytt44yyg4yy4g44 t4y y4y44y4y4y44yty4ttt4y4y4y4y4 y4y4ttt4yy4t ty5gy4y4y4y4yyg4 y44 g4yy44yty4t4y4y4yty4yyy4y4y4yy4yy4y4yy4g4y4t44y4y4y4y4y4y4y4yy4y4ytgyg4y4y45444yy44y4yg5gt4yyyyy y4y4 g4yyy44y4t44y4 t4 y44 4y Y4g44444yt4ytg4ytyttt4 y44 y 444 y44 y44y4y4gy4y4yy5y44y444 t4 y44ytyyy4y4y4y4yt4t4y4y4y4g4444y44y4yt4 t4y 4tyyyy5tyt4y444yy4y4y Yt44yt4y ठीक y4gy44y44y4y4y4g4y4y4yy4y4y4y4y4t5 yyyyt4y44y4t4yy5yyg4yt44yt4y4y4yy4y4 y44 t4 t4y444 y4y4ytyy y4 4y4y4yyy44yt4yy4y44 y44 ytt4y4y y44 y44tt4y4ty4y4y4y4y4y y4yyy4g4y4yy4yyy444y4yy45g4yy4y4ओह iichit4i444yty4y4y tt4yt ty4yyy4y4y4yy4 y44 y4y5y4y4tyyyy4yy4y4yy44yty4Ly4y4y4yyyt54yyt4yy😮😅😊
पराभावाची मुख्य कारणे -
1. संविधान बदलणार यांच्या अफवा यामुळे दलीत व मुस्लिम मते बाहेर,
2. मराठा आरक्षण विरोध केला, सगळीकडे राजकारण चालत नाही, समाज कारण आवश्यक.
3. शेतकरी व शेती विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.
4. सर्वसामान्यांना, गोर गरीबाना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे.
5. फोडाफोडी करून भ्रष्ट नेत्यांची भरती केला. त्यांच्यावर कारवाई आवश्यक .
Perfect 👍
100% बरोबर
पेपर फोडी व गरीब मुलाकडून परीक्षा फी च्या नावाने लाखो रुपये उखळली..1000 रु. प्रति परीक्षा.
कमळाबाई feke पक्ष
दलित मते बाहेर गेली असती तर वंचीत सत्त्तेत आली असती....😂😂
वंचीतची डिपॉझिट जप्त झालेले आहेत...😅
मुस्लिम समाज आधीपासूनच काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहेत....😂😂
ते कधीच भाजपला मतदान करत नाहीत त्यामुळे त्यान्चा विषयच येतो कुठे...
मराठवाड्यातील प्रभावाला कारण
*मराठा facter*
*उर्वरित महाराष्ट्र शेतकऱ्यांचा असंतोष*
*हुकूमशाही*
😂😂😂😂
जो पर्यंत हिंदू ऐक गठ्ठा मतदान करत नाही तो पर्यंत असेच होत राहणार.विरोधकाप्रमाने नेरेटिव सेठ करायला शिकले पाहिजे…
मुस्लिम मते कधीच BJP ला मिळत नाही...त्यांच्या मागे लागू नका... हिंदू हिताचे, भारत हिताचे निर्णय घ्या
अभ्यासु व्यक्तीमत्वाचा वापर महाराष्ट्राचा विकासासाठी आणि एकात्मतेसाठी करण्याऐवजी कटकारस्थान करतं राहिल्यास पुन्हा पराभव निश्चित....
कटकारस्थान तर शरद पवारांनी ठरवून केलं आहे
Kashala companya gujratala pathavayala , ki Gujratachi chakari karayala
@@Sanjay-c5f9g IT park tyanech kela bhau Maharashtra madhe, tyane Maharashtratale projects gujratala nahi pathavale
@@Sanjay-c5f9g Ek gosht khari ahe tyane Marathyansathi kahi kel nahi
@@Sanjay-c5f9gabey andhbhakta. Hya fadtus ne kahich karathan kele nahi? Saala Anaji, Maharashtrdrohi
आपल्या हिंदू धर्माला भविष्यात टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी जो पक्ष देशात काम करत असेल त्यांच्या सोबत सर्वांनी उभं रहावं हीच विनंती आहे आपलं भविष्य धोक्यात येणार आहे लक्षात घ्या
हेच सर्व लोकांना समजून येऊ दे हीच देवाचरणी प्रार्थना
Jo. धर्माच्या नावाखाली ओरडतो तो कधीच हिंदू राहत नाही.तो विध्वंसक होतो, हिंसे ला प्रवृत्त होतो.तो हिंदू राहतच नाही
हिंदू धर्म पूर्वीही होता आणि नंतरही राहील. धर्माला भाजपची आवश्यकता नाही. धर्म इतका कमजोर नाही. या टरबूज ला यावेळी झटका दाखवायचा
साहेब हिंदू कधीच संकटात नव्हता, ना येणार, तेव्हडा हिंदू समर्थ आहे, केंद्रात हिंदुत्वा चे सरकार राज्यात हिंदुत्वा वादी सरकार मग हिंदू धोक्यात कसा.
मतदारा पर्यंत तुम्ही केलेली कामे सांगण्यात तुम्ही कमी पडलात मतदारांना आकर्षित करण्या ऐवजी उमेदवारांना जास्त आकर्षित करण्यात तुम्ही व्यस्त होता
साहेबांना जनतेच्या मुख्य प्रश्नांशी काहीच घेणे देने दिसत नाही हे आपलाच हिशोब लावत आहेत. असच शुरु राहील तर मिडाले तेही जातील
Right🎉
साहेब एसटी कर्मचारी विषयी एक चांगली योजना आणणार होते.. पण कुठली योजना न आणताच. फक्त सदावर्ते चा वापर करून कर्मचाऱ्याचे वाटोळे केले. एसटी कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिलं नाही तर विधानसभेत जास्त फटका बसू शकतो...
आवाजात बदल झालेला आहे आमच्या फडणवीस साहेबांच्या
आवाजात दम राहिलेला नाही
Sharad pawar cha avaj aiku yeto ka tula? or udhav thackrey cha 😂
Kay bolto repolitics kashashi khatat kalata ka,desh ke bare mein socho
😂😂😂😂😂😂@@amarghanwat1171
तुझ्या जातीवादी जातीच्या कानातून तुला काहीच ऐकू येणार नाही 😂 खरा मराठा असशील तर ऐकू येईल
😂😂😂😂
शेतकऱ्याच्या मालाला भाव,आणि सरकारी भरती मोठ्या संख्येने काठा,बेरोजगारी कमी करा तर तुम्हाला फायदा होईल.
शेतकऱ्यांना टोमाटोला 200 रुपये कॅरेट मिळाले हे विसरतो आपण पण 30 रुपये मिळाले की ओरडतो यासाठी हे दलाल घालवणे गरजेचं आहे , शेतकरी कायदा नवीन करणे गरज आहे
@@gladiatorsgroup8124सुजाण नागरिकला समजेल येड्याना कुठे सांगता
शेतकऱ्याचे निर्यात बंदी स्वामीनाथन स्वामीनाथ शिफारशी लागू करा शेतमालाला हमीभाव द्या तुम्ही तर निर्यात बंदी करता
शेतकऱ्याच्या मुलाला कोणी पोरगी देत नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मुलांची काय दशा आहे हमीभाव द्यान खर्चा दरीत भाव द्या
सगळ्यांना सरकारी नोकरीच पाहिजे कोण्ही उद्योग धाद्यात उतरणार नाही व्हा
हे फक्त एकांगी विश्लेषण करीत आहात साहेब उद्धव ठाकरे न बद्दल जण माणसात खूप सहानुभूती होती तसेच मराठी माणसाच्या मनात उबाठा नवीन संजीवनी घेत आहे फक्त टक्केवारी आणि अकडेवारी सांगून दिशा भूल करू नका लोका मध्ये जाऊन तुम्ही आणि शिंदे साहेबानी जे उत्कृष्ठ काम केलेलं आहे ते सांगण्यावर फोकस करा तरच तराल नाही तर आकडेवारी न टक्केवारी सांगून उपयोग नाही. तुम्ही सांगताय पण मनाला रुचत नाही. india आघाडी ने एक जिवाने काम केलं महायुती मध्ये तस दिसलं नाही
जुन्या पेन्शन कर्मचारी संघटना आपल्या ला जीकु देणार नाही फडणवीस जी लक्षात ठेवा.आत पुढे राज्यसभेची निवडणूक आहे.
बीजेपी हरले कशामुळे ते सांगितलं तुम्ही पण शेतकरायच्या प्रश्नावर काहीच बोलले नाही खूप दुर्दैव आहे
कपाशी, कांदा, सोयाबीन चे भाव पाडायचे, वीज रात्री १० ते सकाळी ५ पर्यंतच द्यायची,ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष. सगळंच गुजरातला, महागाई १० वर्षात किती वाढली, बेरोजगारी, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ५२ ते ५८ डॉलर्स असताना पेट्रोल १०५, डिझेल कायम ९२ ते ९६ रुपये, भ्रष्टाचारी विरुद्ध लडू म्हणत सत्तेत यायचे व भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांत घेतले,पक्षा फोडाफोडी यावर जास्त आत्मचिंतन करा .भाषणबाजी लोकांना आता पचत नाही, जनतेला गृहीत धरू नका अन्य था यापेक्षा जास्त पराभव बघावा लागेल
किती लवकर विसर होता , कविड मध्ये उध्दव ठाकरे सरकारनी पेट्रोल ची किंमत एक रुपया पण कमी केली नव्हती. 5 रुपयांनी केंद्र सरकार नी केली होती. देवेंद्र फडणवीस चा काळात नं. 1 वर होतो आपण फॉरेन direct investment madhe, thakkery sarkar मधे दोन नंबर ला आलो, खोटा तरी किती बोलायचं.
हे खरं
Ati Atmhvishvas hota mhanun Apan Harlo
Corona las कोट्यवधी लोकाना फुकट दिली ते पाहा
काँग्रेस ने शेतकऱ्यांना फक्त दिवसाचं वीज दिली 😂😂😂
आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आपणास महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🙏💐💐
आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण आता विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या पाठीमागे ऊभे राहून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करीत आहेत.आम्हाला. 365 दिवस व वेळेवर मानधन मिळावे अशी विनंती आहे 🙏 जयहिंद सर ✋
महामारी कोरोना च्या कार्यकाळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळ वेळ तसेच आपल्या परिवाराची पर्वा न करता काम केले कर्मचाऱ्यांना 10-15 असे वर्षे झालेत काम करून त्यांना परमनंट कराया सर्व कर्मचाऱ्यांना आपण बसवलेला आहे आपण शब्द दिला होता तो पूर्ण केलेला नाही अजून पर्यंत आपण देवेंद्र भाऊ
हरभरा आणि सोयाबीन भाव ४००० रुपय केवळ या दहा वर्षांमध्ये थोडा पण भाव वाढला नाही आणि खतांचे दर 7000-8000 केले थोडी तरी लाज धरा
आता शिवाजी महाराज आठवले का ???
नेहमीच अठवता......तुझ्यासारखी मुघलाची ऑलाद नाही
ज्यांचेवर कारवाई करायची त्यांचेवर कृपा दृष्टी बंद झाली तर खोटे नरेटिवे करायची हिंमत होणार नाही .
रिंगणात घेऊन धुंगणात दिलं जाईल - जनता महाराष्ट्र.
Kharech...Paar suzavle jantene..Single digit warti aanun thevle Kamla baila...Vidhansabhet tar khup bekaar harnaar aahet..
Ani मुघलांना उरावर का😂
@@Rahulrdev299 तो फास्वनिस कधीच जय शिवाजी जय भवानी म्हणत नव्हता...आज सकाळ पासून आमच्या महाराजांचं नाव घेतो...महाराष्ट्राचं एकच दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.....गुजरातला उद्योग गेले तेव्हा ला शेपूट घालून बसला होत...बाबासाहेबांचे संविधान बडलाई ची भाषा केली तेव्हा का शेपूट घालून बसला
Classes😂😂😂 छान शिकवण आहे. तुमच्या खूप मिळाल्या दिसते अनुभव बोलून काय हुशारी दाखवली 😂😂
आम्ही देतो रे..😂😂 मी पुन्हा येईल पासून ते तात्या सोडा मला...मला मोकळं करा पर्यंत येत मग...😂😂😂
मतदाराला संगळ समजत असते कोण जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे घेत होते त्यावर मतदान जनता करत असते.....सामान्य जनता सुज्ञ असते....
दुष्काळ मोठा होता.
शेतकरी राजाला काय दिले😢😢😢
Nisarga ahe shewati shetari rajala fayada jast zala tar sarkarla kiti deta? Tota zala ki sarkarchya navane ordata ? Mag shetit tumache skill Kay?
कांदा निर्यात बंदी का करता मग चालू रहुद्या आम्हाला काही सरकार ची मदत नको शेतकऱ्याचे दूध 22रू लिटर आहे आणि तेच दूध शहरात 60 रू लिटर विकले जाते बिसलेरी ची एक लिटर ची बाटली 20 रू आहे आणि दूध 22 कसा शेतकरी कर्ज मुक्त होईल
देशाचे सोडा महाराष्ट्राचे बोला ती टक्केवारी ,नियम अटी यांनीच वाटोळे झाले बरका साहेब
@@avantikadandage5352
आयात धोरणातून आमच्या शेती मालाचे भाव पाडतात का बर आयात केली तर निर्यात चालू ठेवाना मंग आम्ही आमची स्किल दाखवू,, तुमच्या सारख्या फुकट खाऊ साठी आम्ही शेतकरी का मरायचे
आम्ही तर म्हणतो आमच्या शेतकर्य कडून टैक्स घ्या पण त्याच्या नंतर जी महागाई वाढेल ते तुमच्या सारख्या फुकट्याला जमणार नाही
Aplya swatamulech niyam Zale karan apan kamch as karto
ज्या छत्रपतीच्या नावाने जयजयकार करतात त्या छत्रपतीच्या स्मारकाचे काय झालं ते सांगा
Bogus vidhan
Hight court la vichara tyani stay anlay
High court ni stay dila ahi
Asim sarode navachya advocate ne yachika dakhal keli aahe tyamule courtacha stay order aahe sadhya..karan tyanche mhanane aahe ki project kelyas sagari jivan nasht hoil...
@@yii-zi7nwhigh Court chya pude koni nastt😂😂
देवेंद्रजी मराठा आरक्षणावर लवकरात लवकर सगेसोयरे ह्या विषयावर तोडका काढा. मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. जर तुम्ही वेगळे करण्याचा विचार केला तर विधानसभेचे चित्र वेगळे दिसेल ह्याची जाणीव जरुर असुदे. धन्यवाद. एक मराठा कोटी मराठा. जय महाराष्ट्र जय शिवराय
बरोबर आहे
Right
नाही करणार डि एन ए इगो आड येतो
आरक्षण म्हणजे कुबड्या. स्वतःवर विश्वास नाही का तुमचा?
Ulat Maratha aarakshan ajibaat deu naye, Marathyanna donda aarakshan dilyavar suddha tyanni mat Sharad Pawarannach dile. Mahavikas aghadila kadhi vicharle nahi aarakshan ka courtat fail zhale. Mahavikas aghadi chya veli kadhi 57 morche kadhle nahi. Ya veli aarakshan ajibaat courtat pass honar nahi evdha bagha. Jitke andolan koni koni kadhle, mag te Marathyancha morcha aso, kinva Punjab madhe shetkaryancha andolan, yanni konihi BJP la tasehi mat dile nahi.
माननीय मनोज दादा यांची मागणी पूर्ण करा . आपल्याला विधानसभेमध्ये खूप मदत होईल याची दादा
आधी जुनी पेंशनलागु करा महाराज, बोलण्यात वेळ वाया घालवू नका, कर्मचाऱ्यांना सर्व कळत बर का!
नापास झाल्यानंतर टक्केवारी काय कामाची शेट
खूप आनंद झाला जय भवानी जय शिवाजी महाराज की जय
Hya veli matadaan fakt aani fakt, सर्व विरोधी पक्षांचे खोटे कथन आणि नकारात्मक राजकारण karun seaten jhasta milavle aahe!! आणि खोटे आख्यान आणि नकारात्मक राजकारण कायम राहणार नाही !!! दिवसाच्या शेवटी, सत्याचा नेहमीच विजय होतो आणि आमचे एनडीए, भारत देशाचे सरकार त्यांच्या या 5 वर्षांच्या कारभारात ते सिद्ध करेल !!!❤❤🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩
त्यासाठी हिंदू ना वेळ द्या त्यांच्या समस्या ऐकत चला तरच त्या, फक्त त्याच लोकांना कुरवाळत बसु नका, ते तुमचे कधीच होणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे. आताच शेवटची संधी आहे. हिंदूना corner करू नका. हल्ल्यात घेऊन का. कारण हिंदू लाचार नाहीत कारण त्यांच्या मेहनतीच्या करावर तुम्ही ज्यांना पोसतात ना ते तुमच्या कधीच कामी येणार नाहीत. त्यांच काय कुठेही हात पसरवत राहतील आणि यांना मिळेलही.आता भाषण देण बंद करा, खुप भाषणं ऐकली तुमची. जनता ओळखून आहे.श्री स्वामी समर्थ
बुलेट ट्रेन बद्दल बोला. एकूण length 509km मधील 155 KM म्हणजेच फक्त 30% length महाराष्ट्रात आहे. परंतु कॉन्ट्रॅक्ट बनवताना 50:25:25 (Centre: Maharashtra: Gujarat) असे का बनविले? एकूण 30% अंतरासाठी 25% निधी महाराष्ट्राने का द्यायचा? या उलट 70% अंतरासाठी गुजरात फक्त 25% निधी देणार..
Tumhala purn mahiti nahi. Adhipurn mahiti ghya
काय हास्यास्पद तर्क आहे !!
देशालित पहली बुलेट ट्रेन मुंबई ला भेटली याचा गर्व असाल्या हवा आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी अस्ल्यमुडे योग्य पण आहे, ५ तै १० टके का आणि कशाला बोलून काहीं उपयोग नाहीं, ही नुसती ज अयोग्य टीपनी आहे !!
“जय हिन्द”
हरला तो हरला मराठा आरक्षण द्या नाहीतर काहीही करा कितीही खोटं बोला विधानसभेला 50 सीट सुद्धा येणार नाही.
Exctly right
.I tr mhantoy he harlech pahije 😂 mla pn baghaych jarange Sharad pawarala mhanatoy ki ny tuza maycha chinna 😅 shinde fadanvisla jasha shivya dilya Tasha baghu pawarala deto ka
अरे का तुम्हाला अजूनही फडणवीस वर विश्वास आहे. त्यापेक्षा शरद पवार ना निवडून आणा आणि मागा की आरक्षण.ते देतील तुम्हाला आरक्षण.
Tikde loka vote jihad karun gele..ani tu bass fakta martha-obc karat
@@maheshsoni9646yevadhi varsha dila nahi arakshan. Ata paryanta tech satte madhe hote
म्हणून उद्योग it पार्क गुजरात ला का जात आहेत
जर सुरक्षितता असेल तर कुठलाही उद्योग बाहेर जात नाही, पण छोटे मोठे भाई, गुंड, खंडणीखोर, कामगारांची पिळवणूक करणारे ठेकेदार,अधिकाऱ्यांना मारहाण या गोष्टींमुळे उद्योग बाहेर जात आहे, भौगोलिक परिस्थिती आपल्या राज्याइतकी चांगली कुठेही नाही तरीही उद्योग बाहेर जात आहे याला कारण स्थानीक परिस्थिती
उदयोग गेलेले नाहीत. प्रस्तावित होते . उद्धव सरकार च्या गचाळ कारभारामुळे गुंतवणूकदारांचा महाराष्ट्र सरकार वरचा विश्वास उडाला.... आठवा जर अंबानीच्या घराजवळ स्फ़ोटक ठेवली गेली तर कोणता उद्योजक महाराष्ट्रात येईल?
@@ng7447मग गृहमंत्रालयाने याची योग्य ती कारवाही करावी ना कायदा नावाची पण काही गोष्ट आहे ना अशा लोकांना कायद्या ने धडा द्यायचा
Sarkarche Kam ahe stanik gundana thambavne.
धाराशिव मध्ये 2 लाख मतांनी जागा गेली.
पहिले जुनी पेन्शन योजना लागू करा...तरच यापुढे निवडून येणार...नाहीतर आपली काँग्रेस बरी...हम सब एक है😊
पेन्शन कोणी बंद केले त्यांना का मागीतले नाही
मतदारांचा मनाचा विचार करा श्व़ताच मनाने निष्कर्ष काढू नका,
सामान्य जनता खूप खूप हुशार झाली आहे महायुतीच सरकार फक्त धोक्याने येऊ शकतं
पराभव कशामुळे झाला खर सांगतच नाही 1 शेतकऱ्याचे प्रश्न कांदानिर्यात बंदी सोयाबीन कापूस भाव नाही 2मराठा आरक्षन 3 पक्षफोडाफोडी4 उद्योग पळवणे इतर
भाव नाही तुम्हाला फुकट पाहिजे ते सांग ना.
भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेऊन त्यांचा स्वतः सत्ते साठी वापर करू नये त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना सत्तेत घेऊन त्याची पाठबळ करू नये शेतमालाला भाव नाही निर्यात बंदी उठवावी कपाशीला 10 हजार रुपये हमीभाव द्यावा सोयाबीनचा हमीभाव वाढवा औषधी बी बियाणे खते शेतकऱ्याकडून जीएसटी घेऊ नये
🎉
तू नीट ऐक..पराभव का झाला.ते सांगितलंय
अभ्यासपूर्ण विश्लेषण...
महाराष्ट्रात जनता आता सुशिक्षित आहे,
सुशिक्षित मतदार वाढले आहेत,
तुमच तुच्छ राजकारण जे चालत
तेच तुम्हाला गाढून टाकत आहे,
जनता जनार्दन तुमचा सर्वांचा बाप आहे
तेच तुम्हाला शिकवणार आहे.
म्हणजे अजूनही फोडा फोडी करायला मोकळीक दिली वाटते. 😅😅
Ata Tumche Papa Lachaar aahet...
एक नंबर कमेंट भाव आ❤❤❤❤❤
शेतकऱ्यांना बी बियाणे तणनाशके औषधे शेती उपयोगी संपूर्ण अवजारे पूर्ण सबसिडीवर द्या ते पूर्ण खतावर ती सबसिडी द्या किंवा त्याच्या किमती कमी करा पुढच्या विधानसभेला सरकार तुमचं असणार आहे
फुकट कशाला...
आशिष शेलार राजकारणातून संन्यास कधी घेणार आहे??
😂😂😂
विधान सभेला पण बघा कसा पराभव होतोय सांगलीत एकच आमदार आहे तो पण पडनार लिहून घ्या
विरोधक खोटे नॅरेटिव्ह पसरवत असतांना आपण वेळेवर का त्याला दुरुस्त केल नाही
हे कस आहे नाक कापले तर भोक तरी आहे म्हणत आहे
गोळ माळ ऊतर देतो बोलतो.. पण तुम्हाला विधानसभा मध्ये जलवा दाखऊन देऊ मराठे आम्ही... पराभव होणार सुफडा साफ होणार..
त्याला जलवा दाखवायला जाल आणि स्वतः थोबाडावर पडाल. मराठा नेत्यांनी मराठ्यांचं काहीच भलं केलं नाही.
तू उडूद्दीन ची चाट
😂😂 mi maratha ahe maz mat pan mi hya veles mahayuti la denar
तू एकटाच मराठा आहे वाटतं अख्या महाराष्ट्रात?..... हे आंदोलन कुणाच्या सांगण्यावरून करण्यात येतंय हे कळायला लागलंय संपूर्ण महाराष्ट्रला......
कांदा, सोयाबीन, साखर, गहू निर्यात बंदी उठवा. शेती संबंधित वस्तूवरील GST रद्द करा. आपलं सरकार येत्या विधानसभेत निवडून येईल.
नाही येणारं काहीपण करू द्या
Gst का बरं बंद..
Ulta tar sheti chya utpannavar suddha gst pahije
@@SarjeraoSankpal-iw7ncजास्त वळ वळू नकोस? लोकांच्या लक्षात आहे कोरेगाव भीमाची दंगल , भांडारकर इन्स्टीट्य वरचा हल्ला आणि दंगल!!
धृतराष्ट्र आणि फडणवीस दोघांचे पात्र सारखेच आहे सत्तेसाठी धृतराष्ट्र कीती नाटकी सत्तेसाठी कोणत्या स्तराला गेला होता हे आपल्याला माहीत आहे
अशोक चव्हाण ला राज्यसभा द्यायला नाही पाहिजे होती
अप्रतिम विश्लेषण देवेंद्रजी
हळू हळू दोन जागावर पोहोचणार आहात ,चिंता करू नका.
Tu patil nav kadhun. Khan lav. Matouddin khan
Amhi ahot 2 dyayche ki 150 dyyche tu nko kalaji karu
तुम्ही मुस्लिमांना सपोर्ट करा😊
😂😂😂😂😂@@sharad-oi6ng
2 आले तरी कट्टर हिंदूंचे असतील
नाचता येईना अंगण वाकड
वा:फोडणविस साहेब
साहेब तुम्ही लावा ताकद आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि नेहमीच राहणार❤❤
सगळ्यात महत्वाचा घटक शेतकरी आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांना वार्षिक 6000 नकोत. पिकांना भाव द्या. आणि जलयुक्त शिवार सारखी पिकांना पाण्यासाठी योजना चालू करा. तरच सरकार टिकेल. नाही तर बदल अटळ आहे.
शेतकरी विरोधी सरकार सुशिक्षित बेरोजगारांना विरोधी सरकार वेगळा विदर्भ दिला नाही आश्वासन दिले पण आता वेगळा विदर्भ विरोध करीत आहे
Only fadanvish saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वाह छान... निरोप समारंभ च भाषण खूप छान...😂
😂😂😂
अप येशा चे कारण म्हणजे शेतकरी त्यांच्या सोयाबीन चे पाडलेले भाव
किती सोयाबीन होती तुझी .
Fadanvis saheb ....tumhi satya ahe...tumhi khare ahe....tumhi ubhe raha sarva Maharashtra parat tumhichyach mage yenar.....
Tumachi bhayankar bhiti ahe MVA ani chanakya pawar madhey....so keep going.....everybody knows your ability.....
फडणवीस महाराष्ट्राचे खंदे फलंदाज👍👍👍👍👍
Our DEAR DEVENDRA FADANVISH JI 🇮🇳✌️ YOU ARE DINAMIC N GENIUS BROTHER MAHARASHTRA K SAB LIG AAP KE SAATH HAI KEEP IT UP YOU ARE MOST ENERGETIC SIR SAJJAN KE UPAR DURJJAN HAVI HO GAYE VIRODH ME SAB DUST DUST LIG HAI....👍👍✌️✌️
😢😅
नाही दाखवला विश्वास जनतेने बीजेपी वर , 2019 ला 303 जागा आल्या होत्या पूर्ण देशमध्ये यावेळेस 240 , यावरून स्पस्ट लक्षात येते की जनता आता तुमच्या भूल थापाणा बळी पडणार नाही . गरीबाला आणखी गरीब आणि श्रीमंतला आणखी श्रीमंत करणे हाच तुमचं अजेंडा आहे , महाराष्ट्रातिल आणि पूर्ण देशातील अनेक सरकारी शाळा तुमच्या काळात बंद पडल्या , गरीब , शेतकरी हा खाजगी शाळेची लाखो रुपये फी नाही भरू शकत , सर्व मतदारन्ंना हात जोडून विणती आहे यापुढे कुठल्याच पक्षाला पुनपणे बहुमत देऊ नये . कारण जोपरयंत विरोधी पक्ष आहे , तोपर्यंत आपली लोकशाही मजबूत राहील.
240 पेक्षा कमी आल्या असत्या इडी सीबीआय न्यायालय इन्कमटॅक्स काँग्रेस च बँक खाते गोटवले जनमत नाही bjp
100%carrect comments
Vipaksha nako. Democracy nako ! प्रगती हवी!! Ugach ncp ani congress la vote nako
बेरोजगार विषयी बोला शेतकऱ्या विषयी बोला सरकार
उत्तम नेत्रुत्व सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सर्व हिंदू तुमच्या सोबत आहोत 🚩👌
तु तर विधानसभा निवडणुकीत नेतृत्व करावं हीच आमची मराठा समाजाची ईच्छा आहे आणि तुझ काय करायचे ते आम्ही ठरवलं तुझा अमित भाई काय करतो ते आम्ही ठरवलं एकच साहेब श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
म्हणून हिरा उद्योग गुजरातला गेला वाटत.
उदयोग गेलेले नाहीत. प्रस्तावित होते . उद्धव सरकार च्या गचाळ कारभारामुळे गुंतवणूकदारांचा महाराष्ट्र सरकार वरचा विश्वास उडाला.... आठवा जर अंबानीच्या घराजवळ स्फ़ोटक ठेवली गेली तर कोणता उद्योजक महाराष्ट्रात येईल?
नशीब पिपाणी नी सातारा वाचवला 🔥
पक्ष फोडण्याचा परिणाम काय असतो ते जनतेने दाखवून दिले
❤मी आहे
😊😢😂😅😢
शेतकरी एकजूटीचा विजय झाला
अनाजिपंतचा आवाज कमी झाला आहे.सगे सोयरे लागू नाही केले तर विधानसभेत आवाज फार कमी होईल.
साहेब,
जुन्या पेन्शन अभावी कित्येक कर्मचाऱ्यांचे हाल बघवत नाहीये,1 nov 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100 % अनुदानावर आलेल्या लोकांनी 10/10 वर्ष फुकट कामे केलीत , टप्प्या टप्प्याने 4000 हजार पगारा पासून सुरुवात करून 10/12 वर्ष नोकरी करून आता रिटायर्ड झालेत असे 26000 कर्मचारी त्यांचा विचार अजूनही केला नाही .
पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्री पद द्या, महाराष्ट्रात फायदा झाल्याशिवाय राहणार नाहि, तुमच्यामुळे ओबीसी समाज नाराज, त्यामुळे ओबीसी ही भाजपा पासून दुरावत आहे याची जाणीव असू द्या..
Kon ti nivdun yeu shakat nahi...tumhi vede ahat ka..
@@AkshayKumar-fz7nw आपली लायकी बघावी अगोदर ग्रामपंचायत सदस्य होण्याची आहे का, नंतर 674000 v+ voting बघावं
तुम्ही ज्यांना आरोप केले त्यांना कवा तरी अटक करा नुसत बोलु नका. मतदार नाही तुम्ही चुकला आहे.
ते काँग्रेस चे नेते असते तर काँग्रेस चा इतिहास पाहता नक्कीच जेल मद्ये टाकले असत
Ed ही फक्त विरोधी पक्षातील नेत्यांसाठी आहे का? मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावे. शेतकरी हित जोपासा. ज्या भागात प्रत्यक्षात कोरडा दुष्काळ आहे तो भाग दुष्काळ घोषित नाही. याची खात्री करा आणि मग मत मागण्यासाठी या. निश्चित फायदा होईल.
शिव, शाहू , फुले , आंबेडकर हे नाव तुमच्या सारख्या व्यक्तीने घेऊ नये.
सगळं भूत विधान सभेला उतरेल.
आणि तुम्ही महाराष्ट्र नासवला हे स्वतः मान्य करावं लागेल..
महाराष्ट्र शरद पवारांनी नासवला.
त्यांनी जातीयवाद पोसला आणि वाढवला.
अत्यंत हुशार सुशिक्षित माणूस.
याच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही.
हाच माणूस मराठा असता तर तुम्ही त्याला डोक्यावर घेतला असता.ह्याला केवळ याची जात नडली .
आणि मला खात्री आहे विधानसभेत हा नक्की भाजपाला विजय मिळवून देणार
.
तुला विधानसभेला पडलेला अमित शाहला बघायचा असेल.
उध्दव ला
टरबूज फुटणार आहे विधानसभेत
@@SubhashSirsath-bl8jk उध्दव पवार ला जनता भिक घालणार नाही
Vakdyala tyachi jaga dakhavnar sataryatun purnpane amhi supda saaf karnar NCP,Congress cha
बर ते आजकाल सतरंजी उचले मोठ्या साहेबाला PM करायचे आहे असे म्हणतच नाहीत……गोP🌙 मुळे घाबरले वाटतं😂😂😂😂
फडणवीस सारखा नेता लाभने सौभाग्य आहे महाराष्ट्र चे
आता छत्रपतींची आठवण झाली स्मारकाची आठवण होत नाही
घे ना त्याचा कडून ज्याला वोट दिलं
तुमचा हिरवा मराठा देईल ना बांधून 😂😂😅😅
जे 40 वर्षा नंतर रायगडावर जाऊन ही छत्रपतींच्या समाधी समोर नतमस्तक झाले नाहीत,त्याचे काय?
मी पुन्हा येईल बोलयला विसरले साहेब😂
😂
मी आता परत येणारं नाही
महागाई, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकडे दुर्लक्ष केले,पक्ष फोडी केली सरकार कुणाचे आहे हे लक्षात येत नाही, मराठा आरक्षणासाठी लाठीमार केला त्यामुळे जनतेने नाकारले.
शरद वयईतरकइतई मुख्यमंत्री झाले
विधासभेला पन नाकारू
शेतकऱ्यांना पन वाऱ्यावर सोडणारा फसनविस
आता एवढे बोलत आहे कांदा निर्यात का केली नाही शेती व शेतकरी यांच्या साठी काही केले नाही
सगळ्या नावा प्रमाणे फसव्या घोषणा
दूरदर्शी व्यक्तिमत्त्व, समजूतदार लढवय्या म्हणून नैत्र्युत्व गाजवून महाराष्ट्रातील माणूस म्हणजेच फडणवीस साहेब 🎉🎉🎉🎉
महाविकास आघाडी ने महाराष्ट्रात सरोउत्तम काम केले आहे ❤🎉😊
साहेब गृहमंत्रालय खुपच खालवलय, वचक राहीलाच नाही पहील ते सुधारा
तुम्हाला विधानसभेसाठी प्रयत्न करायची गरज नाही, कोणाला किती मतदान झालं,हे काही सांगू नका फोडाफोडी मध्ये बळ लावा सोप काम हे आहे
साहेब अजून अभ्यास च चालू आहे का.... अहो 78 महाविद्यालय चा प्रश्न सोडवा मनाव चंद्रकांत पाटील साहेबांना.... आणि अजून अभ्यास करत बसलात तर विधानसभा पण हातून जाईल. काम करा नोकऱ्या रोजगाराचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न याचा अभ्यास करा साहेब...
Janta ani jantechi vikas ka me javude chulit, parajay kasa zala yachach bais ata abhyas krit
Edyache song ghevun pend khayala javu nko tuzya karma mulech. B. J. P. Vatol zal he manya kar
Narrative - फडणवीस यांचा सध्याचा आवडता शब्द..तोच शब्द त्यांना खूप मानसिक आधार देतोय😂😂
अगदी बरोबर बोललात साहेब.
श्री स्वामी समर्थ
@@shashikantchavan587 स्वामी समर्थ 🙏
कारण एकच मराठा आरक्षण, कारणीभूत ऍडव्होकेट सदावर्ते आणि आपण फडणवीस साहेब 💯
अपयश हे यशाची नांदी असते इथून पुढे आपल्याला भरपूर यश मिळणार आहे
मराठी माणसाचा अभ्यास आता नाही करायचा फडणवीस साहेब तुम्हाला विधानसभेमध्ये मराठी माणसाचा अभ्यास कळेल तुम्ही मराठी माणसाला काय ओळखणार सगे सोयरे ची अंमलबजावणी लवकरात लवकर करा नाहीतर तुम्हाला नागपूरच्या बाहेर पण निघता येणार नाही आणि असा अभ्यास करायला तुम्हाला नंतर वेळ पण मिळणार नाही आणि असे आमदार खासदार हे लोक घेऊन शाळेचे मास्तर सारखे अभ्यास द्यायला पण मिळणार नाही जय भवानी जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
घंटा ..1 मराठा= ,महिलावर अश्लील बोलणारा
ब्राह्मणांचा द्वेष करणारा,
खुनाची धमकी देणारा
नीच्चड खानदानीचा बेशरम 1कोटी मराठा!!😡
वारसाने एखादं पद मिळेल परंतु ते जास्त वेळ टिकत नाही
परंतु स्वकस्टाने तयार केलेलं स्थान आणि मिळवंलेले पद हे दीर्घ काळ टिकतात?
हम सब साथ हैं मोदी..🎉
खरे बोलणारे साहेब रोखठोक फडणवीस जिंदाबाद जिंदाबाद
ह्या पुढे सर्व निवडणुका फक्त स्वबळावर लढवा. एखादे वेळेस सत्ता जाईल ही, पण लोकांना इतरांचे वाईट अनुभव आले की पुढे तुम्हालाच विजयाची माला मिळेल. काम हिंदूंसाठी करा.
अरे बाबा आमची मागणी काय तू देतोय काय आम्हाला ओबीसी तून पाहिजे तू न टिकणार देल,
अन वेगळ द्यायचं असेल तर 50% आत दे
🙏सुपडा साफ झाला🙏 मराठवाड्यात
Arakshanachi garaj nahiye..Jase mahagai vadhate tashe nokardar vargache pagar vadhatat tase sheti malache bhav pan mahagai nusar msp revise vyayala pahije. Sheti kayade shetakryanchya bajuhe asale pahije ani vyaparasathi kadak pahije..aaj shetmalala bhav nusalyamule shetakaryanchya malachi lagn hot nahiye...arakshan Jari dile tari te khup kami lokana fayada hoel ki je shikatil tyana ..karan jyana atakshan hya tyatali je shikle tech pudhe ahe...aaj shetkari varg rajakaranchya mage lagun shetmalachya msp pasun bhatakatoy...aaj dudhachech bhav kiti padalele ahe
@@yogeshsupekar8545 तू म्हणतोय ते व्ह्यायला पाहिजे हे सरकार त्या पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्याच नाही ऐकत तर आपली गोष्ट वेगळीच आहे ,आणि हो जर मराठा समाज शेतकरी/कष्टकरी/मध्यमवर्गीय आहे तर त्यांना ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे.ओबीसी हा प्रवर्ग आहे कुणाची जात नाही .🙏
Saheb.farach.chan
2 vela arakshan deun tumcha samajane sath dili nahi. OBC madhe adjust karun Maratha samajhala arakshan deta yet nahi. Jya lokanni kayam arakshanala virodh kela ani MVA sarkar veli sadhi kagadpatra bhashantar karun dile nahi tyanna niwdun dila. Jarange Patil cha nadala lagun swatahacha payavar dagad marlay tumhi. Maratwada madhe muslim lokanche zende pahile amhi. Apaplya bhandanat tisryacha fayda karat ahe tumhi loka.
@@pranavmali782 Kon mhant आम्हाला ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही . मित्रा नीट आणि अजून चांगला अभ्यास कर आणि हो WhatsApp युनि्हर्सिटी cha नांद सोड.धन्यवाद,बाकी आम्हाला नको शिकवू कोण चांगला आणि कोण वाईट आमची लढाई ही कोणत्याही पक्षाशी नाही आणि जातीशी ही नाही,आम्ही घटने प्रमाणे आरक्षण मांगतोय त्यात sc st obc he तीनच प्रवर्ग आहे बाकी obc ha प्रवर्ग कोणाची जात नाही आणि आम्ही त्याच्यातून आरक्षण मागतोय.ओबीसी च्या मुलाला शिक्षण मध्ये सवलत मिळते,नोकरी मद्ये वय वाढ मिळते आम्ही काय करायचं 24 वर्षाचे झालो की आम्हा फॉर्म पण भरता नाही येत अजून खूप काही गोष्टी आहे त्या इथे लिहणे शक्य नाही.आणि हो आंड भक्ती कमी दाखव 🙏🙏🙏
Strategy - पुन्हा फोडा फोडी
नेहरु सलग तीन वेळा पंतप्रधान झाले त्यात पहील्या वेळेस सरदार पटेल होणार होते.14 सदस्य पैकी सरदार पटेलांना 13 मतं आणी नेहरुना 01 मतं.
😂
कधी ईचारलंस नेहरुला ?
पटेलाचं स्टैडीयमचं नाव तर काँग्रेसने दिलेलं ते बदललं कोणी ?
मंदबूद्धी.
@@user-b1l6g इतिहास माहित नाही का बिनडोक
तुमच्या हातात आहे तर सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून टाकले तर सर्व शेतकरी वर्ग हा आपल्या पक्षासोबत असेल. आणि नक्कीच तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री बनवतील...
Awaj kami zhaly
Ata Lachaar sarkaar aahe Nitish ani Naidu chya bharavshyavar..
पडवळदंडू उद्धवपेक्षा बरा आहे