पालिका का जमिनदोस्त करणार गिरणी कामगारांची घरं? Mill Workers Home In Mumbai | Girni Kamgar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2021
- महालक्ष्मी इथे सात रस्त्याजवळ प्रस्तावित पूल सागरी किनारा मार्गाला जोडण्यात येणार आहे. हा पूल केशवराव खाडये मार्गावरून जातो. इथेच मॉर्डन मिल कम्पाऊंड इथली १७ कुटूंबियांची चाळ पूलाच्या आड येतेय. त्यामुळे मुंबई महापालिकेने या चाळीला नोटीस दिलेय. ब्रिटीश काळात मॉडर्न मिलमधील कामगारांच्या राहण्यासाठी बोमेनजी पपेटी यांनी महालक्ष्मी इथे घरं बांधली. १९०२ सालच्या सुमारास सहा चाळी येथे उभारण्यात आल्या. पुढे १९३० सालच्या सुमारास इथे दुमजली इमारत बांधण्यात आली. इथल्या कामगार वसाहतीमध्ये १५६ कामगारांची कुटूंबे राहायत. पण आता सागरी किनारा प्रकल्पामुळे १७ कुटूंबे रस्त्यांवर येणार आहेत.
#Lokmat #Millworkers #Girnikamgar #Maharashtranews
• पंढरपूरच्या तरुणाने कष...
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
शिवसेनेने घर भरली पण स्वतःच्या बापाची
तसही शिवसेनेने मराठी मुद्द्यावर स्वतःचा जास्त फायदा करून घेतला आहे. आणि मराठी माणसाच वाटोळे लावण्याचे काम केले आहे. नायतर मराठी माणसासाठी भांडणारी शिवसेनेची सत्ता मुंबई महानगर पालिकेवर असून मराठी माणूस मुंबईतून बाहेर कसा फेकला जातो.
उद्धव ठाकरेने त्याच्या बापाला पण नीट सांभाळले नाही तो छानदिष्ट माणूस असून मराठी माणसाकडे कसला बघतोय, सरळ कोर्टात जाऊन राज्य सरकारकडून शपथपत्र
करून घ्यावे
कृपया वसुली सरकारला पैसे द्या. कोटी मध्ये. आपली समस्या आपोआपच सुटेल.
ज्या मराठी माणसाच्या जीवावर हा पक्ष उभा राहिला आज तोच पक्ष मराठी माणसाच्या जीवावर उठला
🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
मनसे नक्कीच मदत करणार 🚩🚩🚩🚩
अजिबात नाही,महालबाड आहे राज
मराठी माणसाना मुंबई मध्ये राहू द्या आम्ही हैराण झालोय उपनगरांत राहून लोकल ची सोय नाय कामावर जाणार्या ना काय मूठभर मराठी माणस राहीली आहे ती राहू द्या आमची मुंबई म्हणायला नाय तर हमारच बॉम्बे च म्हणणारी मुंबईत असतील मराठी माणूस हद्दपार वाईट वाटत हे बोलण ऐकून
काका बरोबरच आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय
जुनी शिवसेना संपली कधीच
मुंबई मधून मराठी संपवण्याचा प्रयत्न आहे.
मराठी माणसाने जागे व्हा आणि शिवसेनेला घरी बसवले पाहिजे.
आता कळले यांना तरीही मत शिवसेनेलाच देतील हे मराठी अस्मिता चे नावाने शिवसेनेने मराठी माणूस संपवला मत नोटला द्या पण अशा लोकांना देवू नका जो आपल्या जीवावर उठेल
Chup bjp agent. BJP Kay ukadnar. Ti taar shive sena preksha nalayak.
सरकार तयार केले तेंव्हा च मराठी अस्मिता सपलि
गिरणी कामगारांना घरे लवकर मिळाली पाहिजेत
मराठी माणसाने आत्ता तरी शहाणे व्हा राजसाहेब यांच्या पाठीमागे उभे रहा
मराठी माणसांनी आतातरी ओळखावे हे मराठी चा फक्त सत्तेसाठी मराठी मराठी बोंबलतात यांना मराठी माणसांच कही देणे घेणे नाही
मणुन सांगतो जय मनसे
Astitav ssmpavun takala swatachya faydya sati.
आज एका मराठी माणसामुळे (माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे)अनेक मराठी कुटुंबे उध्वस्त होण्याची वेळ आली आहे, ज्या मातीत पिढ्यान् पिढ्या माराठी माणूस राहतो आहे त्यांना स्वतःच्या स्वप्नंपूर्ती साठी तेथून हटविण्यात येत आहे.
My sincere request to all marathi speakgi,and proper marathi people,, you are knowing already since many decades, these puthari people talk about marathi people and grab all benefits for themselves...in recent times you may be knowing what's happening...vasooli
Faltu Shivsena...
महा आघाडीला कोणीही निवडून देऊ नका
U r absolutely right sirss
गिरणी कामगारांना कोणी भिकेला लावले
सगळ्याना माहिती आहे. कामगार क्षेत्राची वाट कोण लावतय पण माहिती आहे आता बेस्ट कामगारांची वाट लावली आहे
मराठी माणसाला मुंबईतून हद्दप्पार करण्याचे काम फार पुर्वी पासून सुरू आहे,आणि हे काम पद्धतशीर पणे चालू आहे,मराठी माणसाने आता ओळखन गरजेचं आहे की कोण आपलं आणि कोण
परक ,
Giranya tya sathi tar band padlya .
Aani tya koni padlya he sarwana mahit aahe.
मा. मुख्यमंत्री साहेब, सातरस्ता येथील, उड्डाणपुलाच्या कामा अंतर्गत आमचे घरे बाधित हाेत आहे, मॉडर्न मिल कंपाऊंड मधील रहिवाशांना त्यांच्या राहत्या जगी मिलच्या जागेवर घरे बांधून देण्यात यावी, सर्व मराठी भूमिपुत्रांना न्याय हवा आहे, साहेब .
हे सरकार मराठी माणसासाठी आहे हे कोणी सांगितलं, महाराष्ट्रचे राजकारणी मराठी माणसासाठी नाहीत मुळी,ते फक्त मराठी माणसाला गृहीत धरतात.
toh Raj Thackray navacha manus ordun ordun sangatoy tikde laksh dila asta tr aaj hi vel nasti aali saheb
ajun pan sandhi nahi geliy
Nich Sarkar golya ghala netyana
Marathi lokanvar anyay ahe
30lakh dya amhi ghar aplya manani gheoo sarkaar ghar nahi deoo sakat ghar deta deta ajhun ek pidhi sampal jara vichar kara jai hind jai maharashtra
आधी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे
मराठी माणसा आता तरी ओळख ह्या शेळी सेनेला. हे सत्तेत पैसे लाटण्यासाठी आले आहे. दी. बा. पाटील यांनी सांगितले होते की हा शरद पवार एक दिवस महाराष्ट्र राज्य विकून टाकेल. दी. बा. पाटील गेले पण त्यांच वाक्य खरे ठरले. आता ह्या शेळी सेनेने मराठी माणसासाठी काय केले ? फक्त मराठी मूर्ख माणसाच्या नावावर अरबो रुपये कमवले .
Balasahebanchi shivsena nahi raheli aata, Rajsaheb problem solve karu shakat aahet
मराठी माणसाने आता तरी राजसाहेबांना साथ द्या नाहीतर मुंबई तुन मराठी माणूस संपेल
एवढी वर्ष झोपिगेलेले जागे झाले
महापालिकेने तिथेच जागा दिली पाहिजे.
Maha vasuli sarkar
it is time Marathi people should weakup .... and show the power of voting. or frigate " me marathi".
shivasena na fkt girani chya jaga mahijet... Matoshri bagala kontya jaget ahe
निस्त बासनात बोलायचं मराठी मराठी आन खाली मराठी माणसावर च्या जीवावर कुठे आहेस कुठ आहेस
Shivsena marathi lok mule ahe mhun bmc tumchya kade ahe jara vichare ka nahi yar bmc fix gele samja
मराठी मराठी
Mhanun sangtoy mns la sattet anna marathi manus tikun rahil nahitr shivsena vikun khail.
मुंबई मध्ये घर द्यावं
त्यांना घर द्या आजूबाजूच्या परिसरात
Aplya lokana kdun fkt gujratyanchi soy krnr hey loak😡
भाजपवाले तुम्हाला मुंबई बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत,लिहून ठेवा
Hindu marathi Asmita Fakth As bolla मराठी Mansansathi Kahi karu nka
Are dya na tyana mate
Adhi nivadun deta. Ani nanter dat khata.
Kay karaych tharava pudhach election.
मित्रानो नमस्कार मी लातूरचा गावकरी एक ग्रामीण भागातून येतो सध्या कॉलेजस बंद असल्या कारणाने युट्युब चा उपक्रम चालू केला आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पण आता गरज आहे तुमच्या सपोर्ट ची..नक्की विडिओ बघा आणि लाल बटन दाबून पाठिंबा द्या plz
अरे वा! चिकन ,मटन खाऊन
भाजप चक्क शिवसेनाशी युध्द खेळायला लागली