when the "problem" is difficult and the "mind" is giving up? Listen | Shri Swami Samarth
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- श्री स्वामी समर्थ Devotional channel Shree Swami Samarth
#ShriSwamiSamarth #श्रीस्वामीसमर्थDevotionalChannel #JayJaySwamiSamarth
आपल्या मनाची देखील असेच असते. आयुष्यातील धावपळ ही समस्या मनाची अशांती आपल्या मेंदूमध्ये खूपच गोंधळ घालत असते आणि तेव्हा घाईगडबडीत आपण पटकन चुकीचा निर्णय घेतो.
परंतु कोणताही निर्णय घेण्याअगोदर आपण आपलं डोकं शांत ठेवले आणि नीट विचार केला. तर आपल्या मनातील ते विचार आणि समस्यांचा गोंधळ देखील तलावातील त्या चिखला प्रमाणेच शांत होऊन खाली बसेल
आणि तेव्हा आपण जो काही निर्णय घेऊ तो एकदम बरोबरच असणार. आणि म्हणूनच वाईट काळात माणसाने कधीही संयम सोडू नये.
आपण हेच शिकलो कि कधीही आपण आपले निर्णय, अशांती आणि घाई गडबडीत घ्यायचे नाही.
तर शांत डोक्याने आणि भविष्याचा विचार करूनच निर्णय घ्यायचा हे लक्षात ठेवा.
🧘♂️ शांत मनाने विचार करा: आयुष्यातील योग्य निर्णय घेण्याचे महत्व 🧘♀️
आयुष्याच्या धावपळीमध्ये आपलं मन आणि मेंदू खूप गोंधळून जातं. अनेकदा आपण घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की, कोणताही निर्णय घेण्याअगोदर मन शांत ठेवणे किती महत्त्वाचे आहे.
🧠 काय शिकाल:
शांत डोक्याने निर्णय घेण्याचे फायदे
अशांतीमध्ये घेतलेले निर्णय कसे चुकतात
मानसिक शांती आणि संयम कसे राखायचे
✨ प्रेरणा घ्या:
जीवनाच्या वाईट काळात संयम सोडू नका. शांत डोक्याने आणि भविष्याचा विचार करूनच निर्णय घ्या.
विडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. 🔔
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shri swami samrth 🌹🙏🏻
Shree swami samrtha ❤
श्री स्वामी समर्थ
Shri Swami samarth
श्री स्वामी समर्थ
🥹🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ