Sandeep Deshpande kay uddhav Thackeray yancha ekeri ullekh kartat ka ki apshabd vapartat ? Tika karnyacha saravna adhikar pan shabdanchi maryada palun karavi yat kahi chukich nahi je sandeep Deshpande kartat
शिवसेना सोडली पण त्याने स्वतःच्या जीवावर ती एवढा मोठा पक्ष उभा केला आम्ही लोकांचा पक्ष चोरला नाही आम्ही लोकांची आमदार घेतले नाही ज्यांचं बोट पकडून वरती आलो त्या बोलनाच पाण्यामध्ये दुबईला लावून हे माकडे मी सारखं झालं माकडीन कशी पिल्लाच्या डोक्यावर उभा राहून आपल्याला स्वतःला वाचवते त्याप्रमाणे तुमची गत आहे
पवारानी तुझेच पैसे खाल्ले समजला का तुझा सारखा लोका न मुळेच आज असे लोक मोठी झालित अशिक्षित...... ऊँची म्हणे भ्रस्टाचारी पवार आणि त्यांची 200 ची दारू कोंबडी वाले तुम्ही कार्यकरते ऊँची म्हणे 😀
मनसो पक्ष कधीच संपणार नाही कारण मनसे पक्षात माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. राजसाहेब ठाकरे यांनी जरा नम्रपणे आणि शांतपणे बोलले पाहिजे. एकमेकांचा आदर सन्मान ठेवला तर पक्षातील कार्यकर्ते यांच्यामधे भांडण होणार नाहीत. नम्रता आणि संयम असेल तर महाराष्ट्राचा चांगला विकास होईल.
@@chandujoshe8668 नुसता पक्ष काड्न काय उपयोग पक्ष कसा वाढवला पाहिजे हे राज ठाकरेंना कळत नाही ते बोल त पण व्यवस्थीत नाही त कायम दोन्ही दगडावर हात ठेवतात भूमिका स्प स्ढ नाही
आजच्या घडीला सर्व मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज आहे सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवूया स्वातंत्र्यदिन आहे मारामारी भानगडी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही वेळ नाही एकत्र येऊन महाराष्ट्राला वाचवणे ही आपली पद्धत आहे एकत्र लढा मावळे लढा
मित्रहो! भेदभाव, भाषावाद, जातिवाद, व धर्मवाद नष्ट करून ; फक्त मनुष्य, मानुसकी, व बंधुत्व म्हणून सर्वांनी खऱ्या प्रेमार्थाने 💞 🇮🇳 एकत्र या! या व्यतिरिक्त बाकीचे सर्व व्यर्थ! व्यर्थ! व्यर्थ!
नांगावकर साहेब हे सर्व आपल्या नेत्यांना सांगा. मा. राज ठाकरे साहेब मा. शरद पवारांवर बोलतात, तो संदिप देशपांडे उध्दव साहेबांवर वाटेल ते बोलतो, उंचीचे नियम यांना नाहीत का?
Are te kay boltay samjun ghya pahila tika karnyacha sarvana adhikar aahe pan shabdanchi maryada palun Raj Thackeray ani Sandeep Deshpande he kay Sharad pawar ani uddhav Thackeray yancha ekeri ullekh karat nahi ani apshabda hi vaprat nahi
निश्चित मिटकरींनी राज ठाकरे यांच्या वर बोलायला नको होते मग राज ठाकरे हे आदरणीय सोनिया गाँधी जी यांच्यावर कोणत्या उंचीने आणि कोणत्या लायकिने टीका करायचे.
महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्र समाजसेवकांची भूमी आहे महाराष्ट्रात अनेक लोक गुण्यागोविंदाने राहतात राजकारणाने राजकारण घडवून गरिबांना मृत्यूच्या दाढेत पकडू नका लोकांची सेवा करा लोकांची काम करा आणि निवडून या आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे लोकांच्या मनात घर करा लोकप्रिय वा
आता वेळ आली आहे सर्व पक्षांनी मिळून हा जो काय प्रकार चालला आहे त्यावर सुधारणा करण्याची नाहीतर कुणालाच किंमत राहणार नाही. ह्याच्यावर बोलणं त्याच्यावर बोलणं उत्तर प्रतिउत्तर देणं कुणी द्यावीत कुणी देऊ नये. प्रत्येक पक्षात आहेत असे ते ही फक्त मोठ्या पक्षात कुणाला नावं ठेवावीत तेवढं थोडं
बाळा नांदगावकर साहेब अभ्यासु नेते कोणावर काय बोलावें हे शिकुन घ्या ईथुन पुढे जे राज साहेब ठाकरे यांच्या वर टीका केली तर किंमत मोजावी लागेल जय मनसे जय राज साहेब ठाकरे
राज ठाकरे आहे . म्हणून मुंबईत मराठी माणूस सुरक्षित आहे . स्वतःचा पक्ष काढून . सर्व पक्षाला घाम फोडणारा नेता म्हणजे राज साहेब . . बीजेपी ने महाराष्ट्र च वाटोळ केल . ईतक कर्ज महाराष्ट्रावर केल की . महाराष्ट्र विकला तरी कर्ज फिटणार नाही
महाराष्ट्र राज्यामध्ये आता सुपारीवास पक्षाची सुपारी पक्षाची आता हुकूमशाही आली आहे महाराष्ट्र मध्ये आता सुपारी पाच पक्षाची मोगली आलेली आहे इथून पुढे फक्त मनसे या पक्षाची हुकूमशाही महाराष्ट्रात चालणार गोरगरीब माणसाला मिटकरी साहेबांना कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात राहणार आहे का का सुपारी बास पक्षाचा इथून पुढे असेच गुंडागर्दी चालू राहणार सर्व गुंडांना तात्काळ अटक झाली पाहिजे उत्तर प्रदेश मध्ये जसा माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीराज सरकारने जसे शहरातील व गावातील गुंडांचा एन्काऊंटर करून सफाई केली आहे असे दिवस महाराष्ट्रात कधी येतील असं कोणतं सरकार येणार गावगुंडातील शहरातील गुंडांचा बंदोबस्त एक पेक्षा पाच गुण जास्त असलेले शहरातील व गाव गुंडांचा त्वरित इन काउंटर झाला पाहिजे सर्वसामान्य जनता सुखी राही या सुपारी बाज पक्षाचे लोक निवडणूक आल्यानंतर हे लगेच उद्योगधंदे चालू करतात यांचे गुंडागर्दी सरकारने त्वरित थांबवली पाहिजे आमदार खासदारांचे जर हे हाल असतील तर सर्वसामान्य ची महाराष्ट्राच्या जनतेचे किती हाल असतील तसं इतर उत्तर प्रदेश मध्ये योगीराज सरकारांनी यांनी जे गुंडांचा सफाई केली जसे गुंठांचे एन्काऊंटर केले गुंडागर्दी करणाऱ्यांची एनकाउंटर उत्तर प्रदेश मधले योगी सरकारने केले आहे योगीराज सरकारचे खूप खूप आभार मानले पाहिजे जे काही गुंड असतील उत्तर प्रदेश मधले सर्व पोलीस प्रशासनाला योगीराज यांनी आदेश दिले की गीता शहरात गावगुंडा असतील त्या गुंडांचा त्वरित एन्काऊंटर करावे म्हणून योगीराज सरकारचे लोक आज पण गुणगान गातात हो योगीराज सरकार तर खूप खूप आभार मानले पाहिजेत असं योगीराज सरकार महाराष्ट्र मध्ये कधी येणार आणि या सुपारीवास पक्षाचे लोक शासनाच्या पदावर बसलेले असलेले आमदार खासदारांचे जर हे आले असतील तर यांना जर एवढा त्रास असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय त्रास असतात सर्वसामान्य जनता या गुंडांपासून व शहरातील गाव गुंडांपासून लोकांना भरपूर त्रास आहे त्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस प्रशासनाला महत्वाच्या सूचना देऊन जिथे गाव गुंडा असतील शहरातील गुंड असतील किंवा या सुपारीपास पक्षाच्या गुंडांना त्वरित अटक करावी यांच्यावर कोठारात कठोर शिक्षा झाली पाहिजे माननीय अजित दादा पवार हे महाराष्ट्राचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले अजित दादा पवार यांची पत्नी लोकसभेचे खासदार आहे या संविधानाच्या या पदावर बसलेले यांचे मान ठेवायला पाहिजे जो सुपारी बाज पक्ष आहे त्याला लवकर सुपारी फक्त उठतो उठ दुपारी घे सुपारी फक्त बाळ नांदगावकर हा शिवसेनेच्या पदावर मोठा झाला माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी याला मोठं केलं आभाळा नांदगावकर माननीय महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलताना याला लाज वाटत नाही
वाकयुध्द करत असताना कोणत्याही परिस्थितीत नेत्याच्या कुटुंबाचे काही नुकसान होते नाही पण सामान्य कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना न भरून येणारे नुकसान मात्र नक्की होत आले आहे.
MNS मध्ये 1कच बाळा नांदगावकर सुशिक्षित आहे
संवेदनशील नेतृत्व❤️
आपल्या संदीप देशपांडे ला पण सांगा जरा स्वतःची उंची बघून उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर बोलायला
अरे उद्धव ठाकरे चा काय घेऊन बसला आहे तो तर बायला आहे😂😂😂
तुमचं कस आहे आम्ही केलेलं चांगल दुसऱ्याने केलेलं वाईट म्हणून तर ही अवस्था आहे मनसे ची जरा दुसराच boln pan aikun घ्यावं लागत लोकशाही आहे
Adi tumhi Sushma andhare la sanga Raj sahebanvar bolaicha nahi. Mg udhav cha udhaar karaila vel lagnar nahi.
Sandeep Deshpande kay uddhav Thackeray yancha ekeri ullekh kartat ka ki apshabd vapartat ? Tika karnyacha saravna adhikar pan shabdanchi maryada palun karavi yat kahi chukich nahi je sandeep Deshpande kartat
@@virajmete7096 तुझा आई बहिनिला पाठव एकदा कही आहे ते समजेल
एकदम उत्तम विचार (शांत बोलणे)
नांदगावकर दुसरा पक्ष बघा मनसेत काय भविष्य नाही किती दिवस असे राहणार😂
Te Kaya pawar nahit
@@satyajitshendage3576shivsena sodli ch na 😂😂😂
आमच्याकडे काही निष्ठावंत लोक आहेत तुमच्या निष्ठावंत लोकांसारखे लाचार नाहीत की 70,000 घोटाळा काढला की लगेच आम्ही उडी मारायची
शिवसेना सोडली पण त्याने स्वतःच्या जीवावर ती एवढा मोठा पक्ष उभा केला आम्ही लोकांचा पक्ष चोरला नाही आम्ही लोकांची आमदार घेतले नाही ज्यांचं बोट पकडून वरती आलो त्या बोलनाच पाण्यामध्ये दुबईला लावून हे माकडे मी सारखं झालं माकडीन कशी पिल्लाच्या डोक्यावर उभा राहून आपल्याला स्वतःला वाचवते त्याप्रमाणे तुमची गत आहे
@@santoshjadhav9074samplela paksh 😂😂😂😂😂😂
खूप छान नांदगावकर साहेब आपणास धन्यवाद
उद्धव साहेब ठाकरेंवर पण टिका काही लोक करतात त्यांच्या कडे पण लक्ष द्या साहेब तुम्ही शांत संयमी नेतृत्व हात
उध्दव गांधी मन 😂
बाळा तुझा संदीप पण कोनाला पण एकीरी भाषा वापरतो त्याला पण एगदा समज द्या म्हनजे झाल
मग हे जरा राज ठाकरेंना पण सांगा. त्यांची उंची किती? ते पवार साहेबांवर बोलतात किती?
😂😂😂
अरे लवड्या राज साहेब ठाकरे बाप आहे सर्वांचा
1 आमदार आहे ना.. बाकी बिनशर्ट काम चाललंय 😅
tondachi mutari pavar 😂
पवारानी तुझेच पैसे खाल्ले समजला का तुझा सारखा लोका न मुळेच आज असे लोक मोठी झालित अशिक्षित...... ऊँची म्हणे भ्रस्टाचारी पवार आणि त्यांची 200 ची दारू कोंबडी वाले तुम्ही कार्यकरते ऊँची म्हणे 😀
नांदगावकर साहेब ❤
तुम्हाला पटो अथवा न पटो पण भाजप मधुन नितीन गडकरी मनसे मधुन बाळा नांदगावकर राष्ट्रवादी मधुन र र आबा हे खरंच खूप सुंदर नेते आहेत
❤️
ज्या माणसाने उंची हातानी च कमी करुन घेतली आहे
नांदगावकर साहेब आजपर्यंत आपण मंत्री होऊन गेले असते उंची बगण्यात राहू नका आपली प्रतिमा खुपच स्वच्छ आहे जनतेच्या मानत आदर आहे
जय मनसे
हा माणूस जर दुसऱ्या पक्षात असता तर आज मंत्री असता पण एकनिष्ठा काय असते हे तुमच्याकडे बघून समजते.... नांदगावकर ❤️
मनसो पक्ष कधीच संपणार नाही कारण मनसे पक्षात माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत.
राजसाहेब ठाकरे यांनी जरा नम्रपणे आणि शांतपणे बोलले पाहिजे. एकमेकांचा आदर सन्मान ठेवला तर पक्षातील कार्यकर्ते यांच्यामधे भांडण होणार नाहीत.
नम्रता आणि संयम असेल तर महाराष्ट्राचा चांगला विकास होईल.
मनसे पक्ष संपला म्हणणारे संपले तरी वाकडी ती वाकडिच
एकदा भावा राज ठाकरे ला सांग आमदार म्हणून उभं राहायला diposit जप्त होईल
@@nehakakade6648 भावा ते ऊभे रहाणार नाहीत लाचार नाही पक्ष प्रमुख आहेत
अतिशय योग्य प्रकारे समजून घेतले व सांगितले
Very matured
नांदगावकर पहिले आपल्या तोंडाळ विराना अवर घाला,
राज ठाकरे पेक्षा बाळा नांदगावकर यांना मनसे अध्यक्ष करा हा राज अति शहाणा याने पक्षा खड्यात घातला
Are murkha nit bol are ture ka karto
पक्ष पण राज ठाकरेंनी काढला आहे
@@chandujoshe8668 नुसता पक्ष काड्न काय उपयोग पक्ष कसा वाढवला पाहिजे हे राज ठाकरेंना कळत नाही ते बोल त पण व्यवस्थीत नाही त कायम दोन्ही दगडावर हात ठेवतात भूमिका स्प स्ढ नाही
जवाबदार राज ठाकरेच आहे 😂😂
बाळा नांदगावकर चांगला नेता मनसे जाऊन वाया गेला. दिपक पायगुडे शिवसेने तर्फे दोनदा आमदार झालेला नेता राज बरोबर गेल्याने आज बरबाद झाला.
Raja manus ahe
राज ठाकरे अजून किती जीव घेणार कार्यकर्त्यांचे 😢
Are mahadkya ...yeszhavya sarkha bolu nako ..
उद्धव ठाकरे CM असताना ही राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना सामाजिक विषयावर नेहमी भेटत असत का??
सहज सुचले म्हणून विचारले
आजच्या घडीला सर्व मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज आहे सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवूया स्वातंत्र्यदिन आहे मारामारी भानगडी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही वेळ नाही एकत्र येऊन महाराष्ट्राला वाचवणे ही आपली पद्धत आहे एकत्र लढा मावळे लढा
उंची म्हणजे शारीरिक की वैचारिक की सांस्कृतिक की वायफळ बडबडीची की विनोदाची😂😂
नांदगावकर साहेब तुमचे विचार देशाला तारणारे आहे
राज ठाकरेंनी पण अजित दादा ची उंची बघून बोललं पाहिजे
नांदगावकर साहेब अनुभवी नेता छान प्रतिक्रिया
best neta ❤❤
सन्माननीय श्री बाळा नांदगावकर साहेब जिथे आहेत जिथे तिथे एकनिष्ठ आहेत यात तिळमात्र शंका नसावी
मित्रहो! भेदभाव, भाषावाद, जातिवाद, व धर्मवाद नष्ट करून ; फक्त मनुष्य, मानुसकी, व बंधुत्व म्हणून सर्वांनी खऱ्या प्रेमार्थाने 💞 🇮🇳 एकत्र या! या व्यतिरिक्त बाकीचे सर्व व्यर्थ! व्यर्थ! व्यर्थ!
नांगावकर साहेब हे सर्व आपल्या नेत्यांना सांगा.
मा. राज ठाकरे साहेब मा. शरद पवारांवर बोलतात, तो संदिप देशपांडे उध्दव साहेबांवर वाटेल ते बोलतो, उंचीचे नियम यांना नाहीत का?
Are te kay boltay samjun ghya pahila tika karnyacha sarvana adhikar aahe pan shabdanchi maryada palun Raj Thackeray ani Sandeep Deshpande he kay Sharad pawar ani uddhav Thackeray yancha ekeri ullekh karat nahi ani apshabda hi vaprat nahi
संजय राऊत काय काय बोलतो मोठ्या नेत्यांवर ते पण पहा.
ते पण पत्रा चाळ घोटाळा करून
निश्चित मिटकरींनी राज ठाकरे यांच्या वर बोलायला नको होते मग राज ठाकरे हे आदरणीय सोनिया गाँधी जी यांच्यावर कोणत्या उंचीने आणि कोणत्या लायकिने टीका करायचे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात बोलण्या एवढे राज ठाकरे मोठे होते का
मनसे कुठ आहे अस्तित्वात. 😅😅😅😅😅
Agdi chan ❤
Mitkari watrat aahe..tyala Ajit dada gata madhe izzat naslela faltu Manus aahe 😊
फक्त राजसाहेब 🚩🔥
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना कळाली नव्हती का उंची?
नांदगावकर साहेब तुम्हाला हा पक्ष शोभत नाही राव.
बाळा नांदगावकर हे 1माणूस मनसे मध्ये चांगला माणूस आहे
खर सांगायचं तर दोघांची ऊंची कधी नव्हतीच!
योग्य समज दिली साहेबांनी मिटकरीला
जय मनसे साहेब ❤️🔥
उंची पहाण्यापेक्षा कोणीही कोणावरही टिका करण्यापेक्षा काही तरी लोकांचे काम करा. फक्त कार्यकर्ते भडकउ नका
महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्र समाजसेवकांची भूमी आहे महाराष्ट्रात अनेक लोक गुण्यागोविंदाने राहतात राजकारणाने राजकारण घडवून गरिबांना मृत्यूच्या दाढेत पकडू नका लोकांची सेवा करा लोकांची काम करा आणि निवडून या आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे लोकांच्या मनात घर करा लोकप्रिय वा
शांत संयमी व्यक्तिमत्व ,
NandgaonKar sir khup chan pratikriya dilat.
राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉
MNS❤❤
राज ठाकरे साधा आमदार पण नाही मग कश्यासाठी याला डोक्यावर घेता
आमदार तर बाळासाहेब ठाकरे पण न्हवते दादा ❤️
Fakt. R. T
साहेब तुम्ही वेगळे आहेत तुमच्याकडून तुमच्या कार्यकर्त्याने कायतरी शिकावे.,...
टीका सहन होत नसेल तर दुकान बंद करून गप घरी बसावं असंही तुमंच महाराष्ट्रसाठी काही योगदान नाही
😊😊😊k
आता वेळ आली आहे सर्व पक्षांनी मिळून हा जो काय प्रकार चालला आहे त्यावर सुधारणा करण्याची नाहीतर कुणालाच किंमत राहणार नाही. ह्याच्यावर बोलणं त्याच्यावर बोलणं उत्तर प्रतिउत्तर देणं कुणी द्यावीत कुणी देऊ नये.
प्रत्येक पक्षात आहेत असे ते ही फक्त मोठ्या पक्षात
कुणाला नावं ठेवावीत तेवढं थोडं
ही एकच माणूस सुसंस्कृत वाटतो .बाकी वाचाळवीर तर आपण पाहतच असतो.
नांदगावकर यांना आपण मानतोय पण पक्ष चेच करा तुम्हाला चांगली संधी मिळेल आणि तुमच्या कडून चांगले कामे होतील
नांदगावकर मनसे सोडून भाजप मध्ये जावा किती दिवस घालविता .
Tumhi tumch bagha na
Te kahi tumchya pakshatil netyan sarkhe gaddar ani bhrashtachari nahi je konhi padach paisyach aamish dila tar paksha sodayla te jevha kahich navte tevha Raj Thackeray yanni tyana madat keli aahe jyachi tyana jaan aahe mhanun te aaj paksha chya vaait kalat sudha sobat aahe yala nishta mhantat
@@user-oe7yk4bw7tare bhosdichya Bala nandgaokar ha ha shivsena bal thakre madhe hota raj thakre cha Kay sambandh
Bjp मध्ये जाऊन फडणवीस चा कुत्रा बनन्यापेक्षा हिते बरे आहेत 😂
बाळा नांदगावकर साहेब समजुतदार आहेत.
शांत भाषेत बोलतात.
राजसाहेब 🎉🎉🎉❤
Uddhav Thakre... King 👑👑
Deshpandeyla pn aawara bhau to pn udhav saaheb badall bolato taychi layaki aahes ka titaki
सर्व पक्षांच्या फालतू कार्यकर्ते नेते यांनी बोलू नये
माननीय श्री राज ठाकरे खरं बोललं तर वाईट माणयच कहीच वावगं नाही
मिटकरी ला सत्तेची मस्ती आहे
अभ्यासु नेतृत्व
एकच नंबर भाषा व विचार . यांचा आदर्श मिटकरीने घ्यावा .
वाह लय वेळ झाला कि आता
सांत्वन करून काय भेटलं मालोकर कुटुंबाला😂😂
कसली उंची तिटकरे खरे बोलले दूसर्या वर बोलताना विचार करावा
बाळा नांदगावकर साहेब अभ्यासु नेते कोणावर काय बोलावें हे शिकुन घ्या ईथुन पुढे जे राज साहेब ठाकरे यांच्या वर टीका केली तर किंमत मोजावी लागेल जय मनसे जय राज साहेब ठाकरे
सुपारी एवढी उंची त्यात काय एवढं 😢
राज ठाकरे आहे . म्हणून मुंबईत मराठी माणूस सुरक्षित आहे . स्वतःचा पक्ष काढून . सर्व पक्षाला घाम फोडणारा नेता म्हणजे राज साहेब . . बीजेपी ने महाराष्ट्र च वाटोळ केल . ईतक कर्ज महाराष्ट्रावर केल की . महाराष्ट्र विकला तरी कर्ज फिटणार नाही
सुपारी बंद होईल गप बस
ते राज ठाकरे फक्त टोल नाकेच हापतेच बघतात
Aaighalya...tula parat toll chalu kaela pahije
मिटकरी आगाऊ बोलतात लग्नाच्या मंगलाष्टकेची कशी चेष्टा केली आणि राष्ट्रवादी नेते हसत होते
पुर परिस्थीच गांभीर्य पाहुन राज ठाकरे यांनी व्यक्तव्य करयला पाहिजे होत
कोन आहे पन हा राज ठाकरे??
सुपारी बाज 😂😂😂😂
हे सगळ होतय आता पर्यंत झालय ते फक्त राज ठाकरे मुळे
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणुका लढणारा
महाराष्ट्राचा एकमेव स्वाभिमानी नेता
'राज ठाकरें'ना🚩अपशब्द बोलणारयाला
महाराष्ट्र ऐकून घेणार नाहीच÷÷:-
तुमचेच गोंधळ चालू द्या,सर्व सामान्य लोकांना कुणाचेच काही देणे घेणे नाही. कुस्त्या खेळा,निवडणूका जवळ आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये आता सुपारीवास पक्षाची सुपारी पक्षाची आता हुकूमशाही आली आहे महाराष्ट्र मध्ये आता सुपारी पाच पक्षाची मोगली आलेली आहे इथून पुढे फक्त मनसे या पक्षाची हुकूमशाही महाराष्ट्रात चालणार गोरगरीब माणसाला मिटकरी साहेबांना कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात राहणार आहे का का सुपारी बास पक्षाचा इथून पुढे असेच गुंडागर्दी चालू राहणार सर्व गुंडांना तात्काळ अटक झाली पाहिजे उत्तर प्रदेश मध्ये जसा माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीराज सरकारने जसे शहरातील व गावातील गुंडांचा एन्काऊंटर करून सफाई केली आहे असे दिवस महाराष्ट्रात कधी येतील असं कोणतं सरकार येणार गावगुंडातील शहरातील गुंडांचा बंदोबस्त एक पेक्षा पाच गुण जास्त असलेले शहरातील व गाव गुंडांचा त्वरित इन काउंटर झाला पाहिजे सर्वसामान्य जनता सुखी राही या सुपारी बाज पक्षाचे लोक निवडणूक आल्यानंतर हे लगेच उद्योगधंदे चालू करतात यांचे गुंडागर्दी सरकारने त्वरित थांबवली पाहिजे आमदार खासदारांचे जर हे हाल असतील तर सर्वसामान्य ची महाराष्ट्राच्या जनतेचे किती हाल असतील तसं इतर उत्तर प्रदेश मध्ये योगीराज सरकारांनी यांनी जे गुंडांचा सफाई केली जसे गुंठांचे एन्काऊंटर केले गुंडागर्दी करणाऱ्यांची एनकाउंटर उत्तर प्रदेश मधले योगी सरकारने केले आहे योगीराज सरकारचे खूप खूप आभार मानले पाहिजे जे काही गुंड असतील उत्तर प्रदेश मधले सर्व पोलीस प्रशासनाला योगीराज यांनी आदेश दिले की गीता शहरात गावगुंडा असतील त्या गुंडांचा त्वरित एन्काऊंटर करावे म्हणून योगीराज सरकारचे लोक आज पण गुणगान गातात हो योगीराज सरकार तर खूप खूप आभार मानले पाहिजेत असं योगीराज सरकार महाराष्ट्र मध्ये कधी येणार आणि या सुपारीवास पक्षाचे लोक शासनाच्या पदावर बसलेले असलेले आमदार खासदारांचे जर हे आले असतील तर यांना जर एवढा त्रास असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय त्रास असतात सर्वसामान्य जनता या गुंडांपासून व शहरातील गाव गुंडांपासून लोकांना भरपूर त्रास आहे त्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस प्रशासनाला महत्वाच्या सूचना देऊन जिथे गाव गुंडा असतील शहरातील गुंड असतील किंवा या सुपारीपास पक्षाच्या गुंडांना त्वरित अटक करावी यांच्यावर कोठारात कठोर शिक्षा झाली पाहिजे माननीय अजित दादा पवार हे महाराष्ट्राचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले अजित दादा पवार यांची पत्नी लोकसभेचे खासदार आहे या संविधानाच्या या पदावर बसलेले यांचे मान ठेवायला पाहिजे जो सुपारी बाज पक्ष आहे त्याला लवकर सुपारी फक्त उठतो उठ दुपारी घे सुपारी फक्त बाळ नांदगावकर हा शिवसेनेच्या पदावर मोठा झाला माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी याला मोठं केलं आभाळा नांदगावकर माननीय महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलताना याला लाज वाटत नाही
राज ठाकरेंची काय उंची त्यांची कोणती कामे कोणती महती आहे जिच्या मुळे त्याचं मनापासून मान ठेवावा. भांडणे दंगली मारामारी हेच ना.
Mns चे कार्यकर्ते स्वता ला राज ठाकरे समजतात
कुठे नैतिकता आपलाच पक्ष नैतिकता आपल्याला 2008 वाली मनसे परत पाहिजे साहेब झाल्या केसेस तर झाल्या काय ते बघू नंतर
अमोल मिटकरीचा बोलवीता धनी हा अजित पवार आहे.अजित पवारच्या पाठींब्याशिवाय अमोल मिटकरी असे बोलायची हिंमत करणार नाही.
राज ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना उंची पाहून टीका करण्याचा सल्ला द्यावा.. असं भर दुपारी.. आगातातून अवदसा उठल्यासारख बोलू नये..
U R RIGHT SIR.RAJ SAHEBANCHI BHASHYA KALAYALA AKKAL LAGTE
वाकयुध्द करत असताना कोणत्याही परिस्थितीत नेत्याच्या कुटुंबाचे काही नुकसान होते नाही पण सामान्य कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना न भरून येणारे नुकसान मात्र नक्की होत आले आहे.
मनसे मिटकरी ची शेट उपटत नसतात आणि मिटकरी सुद्धा मनसेचे शेठ उकळत नाहीत हे सगळं नाटक असतं तमाशा असतो असतो
राज साहेबांच्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा होता नगरपालिका दिल्या आमदार दिले टिकवता आले का
Mitkari अभ्यासु व्यक्ती आहे . विद्वान आहे
संयमी पणा काय असतो तो हा, धन्यवाद TV9.
दोघांची ही 🔔उंची आहे.
आजकालचा मीडिया म्हणजे कळीच नारदःमुनी 😂😂😂
मनसेने हे चांगल्या अँगल ने घेतल असतं तर आज एका मुलाचा जीव वाचला असता.
राज ठाकरे ची इतकी उंची नाही की तो अजित दादांवर बोलेल...✅✅✅
अजित पवारांची उंची नाही शरद पवार साहेबांण वर टीका करण्याची ते पण लक्षात ठेव
Raj Thackeray pawar sahebanvar modi sahebvar tika kartat Ajeet dada kon aahe 😂😅
अजितदादा हे राजकारणातून निवृत्ती घावी
धरणात मुतू काय एवढी उंची अजित पवार यांची आहे,, राज ठाकरे साहेब यांची नाही हे बरोबर आहे
अजित पवार यांचा ताम्रपट उतरणार विधानसभा निवडणुकीत,, खासदार एक आला तटकरे तो सुद्धा मनसे राज ठाकरे मुळेच
Bala nandgaokar should lead MNS
संपलेला पक्ष मनसे म्हणणारे संपले