वडटिवार साहेब कर्ज माफि होईल पण हा अतिशाहना मुख्यमंत्री शंभर अटी शर्तें घालुन कर्ज माफि करेल परंतु कोणताही शेतकरी त्या कर्ज माफि मध्ये कोणतही शेतकरी बसणार नाही
कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे बाकीचे विधानबसले बाकीचे लोकप्रतिनिधी शांत बसले आहे आहे फक्त हे दोनआपल्या शेतकऱ्याचे मायबाप झाले आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन कर्जमाफी झालीच पाहिजे ही सर्व आमदारांनी मागणी खेचून धरावी
शेतकऱ्याची हिताची सरकार महायुती नाही .. महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते तेव्हा 2019 मध्ये कपाशी का भाव 10000 होत . फडणवीस साहेब दिलेल्या आश्वासन पूर्ण करा
संर्पुण कर्ज माफी तर झालीच पाहिजेत सोयाबीन हमी भावाने करतात पण एका शेतकऱ्यांकडून फक्त आणि फक्त पाचच क्विंटल घेतात बाकीची सोयाबीन शेतकऱ्याने कुठ टाकून द्यायची..मी शेतकरी ..रामनाथ पुंजाराम डोंगरे...रायपूर..चांदवड..नाशिक जिल्ह्य़ातील आहेत
नाफेड खरेदी सेंटरवर १२% मॉइश्चर मागतात आणि चाळणी करून खाली पडलेला माल शेतकऱ्यांना परत देत नाही १००रुपये क्विंटल ला खर्च सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भाव कमी मिळतो
फडनविस साहेब हे गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत कर्ज माफी वर बोलायला सुदा तयार नाहीत त्यानी शब्द पाळायला पाहीजे ते फफ्त उद्योग पतीचे चे कर्ज बिनशर्त माफ करतात
शेतकऱ्यांना एकत्र या आंदोलन करा तरच कर्जमाफी मिळू शकते नाहीतर बोंबलत बसण्याची वेळ येईल. आमदार खासदार रस्त्याच्या माध्यमातून कमिशन खातातच.आपण कर्ज माफी मागितल्याने काय अडचण आहे त्यामुळे उठा जागे व्हा आंदोलन करा.
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला अजून कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही सोसायटी व बँक नोटिस पाटवत आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत सरकार ने याची दखल घेतली पाहिजे 🙏
सरकार स्थापन होताच कांदा उत्पादक शेतकर्यांच वाटोळ केल....!!! येवला लासलगाव मतदार संघाचा आमदार रडतोय फक्त मंत्री पदासाठी.. पण येवला तालुक्यात कांदा मुख्य पिक आहे कांद्याचे भाव अचानक कोसळले त्यावर एकही शब्द बोलत नाही..
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे दादा छान माहिती दिली थँक्यू😊
फदनीय असे पर्य. त कर्ज माफ नाही
अति अति आवश्यक आहे कर्ज माफी
धन्यंवाद लोणीकर साहेब
महत्त्वाचा मुद्दा मांडला साहेब
बरोबर आहे. कशाला आश्वासन दिले म्हणा कर्जमाफीचे 👍👍
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे.
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
आमदार साहेब धन्यवाद आपण कर्ज माफीचा आवाज उठवला आहे
❤❤
असाच आवज उ ठ व्हायला पाहिजे
शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा झालाच पाहिजे
राईट
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करा,जसे बोलले तसे वागा ❤
खूप छान माहिती दिली आहे
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे
शेतकऱ्यांसाठी मुद्दे मांडल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
दिलेल वचन पाळा
पूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे साहेब
संपूर्ण कर्जमाफी करा
फडणवीस साहेब फक्त घोषणा करतात पत्यक्षात काहीच करत नाही
सर्व शेतकर्यांना कर्ज माफी मिळाली पाहिजे हा शेतकर्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आणाजी पंथ विरोध करतोय...😢
कर्जमाफी झालीच पाहिजे
लोणीकर साहेब धन्यवाद
वडटिवार साहेब कर्ज माफि होईल
पण हा अतिशाहना मुख्यमंत्री शंभर अटी शर्तें घालुन कर्ज माफि करेल परंतु कोणताही शेतकरी त्या कर्ज माफि मध्ये कोणतही शेतकरी बसणार नाही
बबनराव लोणीकर मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
भाऊ खूप छान मुद्दा मांडला खूप कळकळीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा भाऊला मंत्री करायला पाहिजे होते फक्त शेतकऱ्यांची कळकळ असणाऱ्या नेतृत्व फक्त लोणीकर साहेब
कर्ज माफीच नाही, कर्जमुक्त नाही तर 7/12 कोरा कोरा कोरा कोरा
कर्ज माफि साठी काय करावे सांगा
कर्ज माफी झाली पाहिजे वचननामा पुणऀ करा
धन्यवाद लोणीकर साहेब कर्जाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल...
धन्यवाद विजू भाऊ मुद्दा मांडल्या बदल
सरकार ने कर्जमाफी करावे
कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे बाकीचे विधानबसले बाकीचे लोकप्रतिनिधी शांत बसले आहे आहे फक्त हे दोनआपल्या शेतकऱ्याचे मायबाप झाले आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन कर्जमाफी झालीच पाहिजे ही सर्व आमदारांनी मागणी खेचून धरावी
देवा भाऊ 7/12 कोरा करा,
ह्या सरकारने कर्ज माफीचा आश्वासन दिले आहे त्यांनी कर्ज माफी दिली पाहिजे नाहो दिली,तर हे एक बापाचे नाही, जय महाराष्ट्र 👍
मुख्यमंत्र्यांनी कोरा कोरा कोरा आपला शब्द पाळला पाहिजे
Kora
Kora Kora
Kora
Kora
Kora
शेतकऱ्यांची फसवून करून सत्तेवर बसले आहे जर कर्ज माफी नाही मिळाली तर सरकारवर 420 गुन्हा दाखल होतो काय
गुन्हा दाखल झालाच पाहिजे
टरबूज वर गुन्हा दाखल झाला पाहिजे
सरकारनै आपला शब्द पाळला पाहिजे,,३ लाख पर्यंत सरसकट कर्ज माफी लवकर केली पाहिजे,,
लोणीकर साहेब योग्य बोलात धन्यवाद लोणीकर साहेब
एक नंबर साहेब
कर्ज माफी करा
बबनराव लोणीकर भाऊना ईधानपरिशेद आधेशेय करा
शेतकऱ्याची हिताची सरकार महायुती नाही .. महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते तेव्हा 2019 मध्ये कपाशी का भाव 10000 होत . फडणवीस साहेब दिलेल्या आश्वासन पूर्ण करा
शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे हे
१)कर्जमाफी व २)शेतीमाल बाजार भाव सोडून दुसऱ्या बाजूने तात्पुरती मलमपट्टी अनुदान स्वरूपातील काहीतरी काढतील त्याचा वाजागाजा करतील..
शाब्बास लोणीकर साहेब कर्ज माफ करा
शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळाली नाही
खरं तर सत्ताधारी आमदार लोणीकर साहेब खूपच महत्वाचा मुद्दा मांडला आपण आपल्या सारखे कणखर मुद्दे सर्व मुद्दे सत्ता धारी आमदारांनी मांडावे.
नाहीतर सगळे शेतकरी मिळून आंदोलन करावे
कर्ज माफी झाली पाहिजे शेतकरी मेल्यावर करा 😢😢
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्जमाफी पहिले करा जे आश्वासन दिलेले आहे ते पहिले पूर्ण करा
कर्ज माफ करा साहेब 👍
धन्यवाद लोणीकर साहेब
संपूर्ण कर्जमाफी करावी महायुती सरकार...😊
लोनिकरसाहेबाला मुख्यमंत्री करा
कर्जमाफीचा निर्णय तात्काळ नाही घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत आणखीनच भर पडणार हे नक्की.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा
विजेवरंटीवार साहेब धन्यवाद काँग्रेसचे कर्जमाफी वर बोलल्याबद्दल धन्यवाद साहेब
संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी
संर्पुण कर्ज माफी तर झालीच पाहिजेत सोयाबीन हमी भावाने करतात पण एका शेतकऱ्यांकडून फक्त आणि फक्त पाचच क्विंटल घेतात बाकीची सोयाबीन शेतकऱ्याने कुठ टाकून द्यायची..मी शेतकरी ..रामनाथ पुंजाराम डोंगरे...रायपूर..चांदवड..नाशिक जिल्ह्य़ातील आहेत
कर्ज माफ झाले पाहिजे
नाफेड खरेदी सेंटरवर १२% मॉइश्चर मागतात आणि चाळणी करून खाली पडलेला माल शेतकऱ्यांना परत देत नाही १००रुपये क्विंटल ला खर्च सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भाव कमी मिळतो
Agroone चा विशेष आभार
कर्जमाफी तर झालीच पाहिजे सर
नियम अटी न लावता कर्जमाफी झाली पाहिजे.
फडनविस साहेब हे गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत कर्ज माफी वर बोलायला सुदा तयार नाहीत त्यानी शब्द पाळायला पाहीजे ते फफ्त उद्योग पतीचे चे कर्ज बिनशर्त माफ करतात
बळीराजा संकटात आहे कर्ज माफी व्हायला पाहिजे
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे आम्ही शेतकरी आता कर्ज भरणार नाही
देवेंद्र फडणवीस वचन पूर्ण कर नसता पक्षी संपन्न संपन्न 3 लाखाचं आश्वासने पूर्ण दिलें आहे
कर्जमाफी झालीच पाहिजे बीजेपीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा समावेश आहे कोणत्याही हलाखीत कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे
शेतकरी कर्ज माफी करिता प्रयत्न केला आभारी आहोत
आमदार साहेब कर्ज माफी चा मुद्दा उचलून कर्ज माफी करा.अभिनंदन .
कांद्याचे सुद्धा भाव पडले आहे त्यामुळे कर्ज माफी झाली पाहिजे
शासन जर कर्ज माफी करण्यात चालधकल करत असेल तर विरोधकांसह ,राजू शेट्टी, बच्चु कडू आणि शेतकऱ्यांनी एकत्रित रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे आमदारांनी चांगला मुद्दा मांडला. 👍
अति महत्वाचा विषय आहे याच्या वरती तातडीने सरकारने कर्जमाफी करावी 🙏
कर्ज माफी कर्ज माफी
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे आश्वासन पूर्ण केले पाहिजे.
खूप छान माहिती दिली 👍👍👍
सोलर पम्प सुध्दा लवकर मिळाले पाहिजेत
संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजेत लोणीकर साहेब
कर्जमाफी करा शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नका
Good sar.
कर्जमाफी करा.. लवकर... नुसत्या निवडणुकी वेळेस घोषणा नका करू
सोयाबीनचा एक अर्ज करा कमीत कमी पावन तास लागतो तो आतापर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये फक्त नसा 9500 झाले तर 5000 आजोबा बाकी आहेत
सर एकच नंबर बातमी
खुप खुप धन्यवाद आमदार साहेब❤❤
शेतकऱ्यांना एकत्र या आंदोलन करा तरच कर्जमाफी मिळू शकते नाहीतर बोंबलत बसण्याची वेळ येईल. आमदार खासदार रस्त्याच्या माध्यमातून कमिशन खातातच.आपण कर्ज माफी मागितल्याने काय अडचण आहे त्यामुळे उठा जागे व्हा आंदोलन करा.
7/12कोरा कोरा करणार ,सोयाबीन 6000,कापूस 10000,लाडकी बहीण 2100,लाडका भाऊ,फुकट शिक्षण इ खुप आश्वासन दिले आहेत ते पूर्ण कराव लागेलच
Karjmafi jhalich pahije
महत्वाचा मुद्धा घेतला साहेब आपण
Very very good 👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला अजून कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही
सोसायटी व बँक नोटिस पाटवत आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत सरकार ने याची दखल घेतली पाहिजे 🙏
शेतकरी कर्ज माफी करा फडणवीस साहेब शेतकरी हेच खरे आहे आपले मा
कर्जमाफी जाहीर करा
Ho❤❤❤🙏🙏
बरोबर आहे दादा
2024 कर्जमाफी करा
नियमित कर्ज भरणारा शेतकरी ल पण पूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे
कर्जमाफीचा शब्द हे फडणवीस यांनी दिलाय ते मुख्यमंत्री झालेत म्हणल्यावर कर्जमाफी करतील
महवाचा मुद्दा कर्जमाफी द्या..... शब्द पाळा.
कर्ज माफी करा बाकी चे नतर् बघा.
सरकार स्थापन होताच कांदा उत्पादक शेतकर्यांच वाटोळ केल....!!!
येवला लासलगाव मतदार संघाचा आमदार रडतोय फक्त मंत्री पदासाठी..
पण येवला तालुक्यात कांदा मुख्य पिक आहे
कांद्याचे भाव अचानक कोसळले त्यावर एकही शब्द बोलत नाही..