Maratha and Kunabi दोन्ही समाज एकच आहेत कि वेगळे ? याबाबत कोणते ऐतिहासिक पुरावे आहेत, ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #BolBhidu #MarathaReservation #MarathaKunabi
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १४ दिवस आहे. सरकारने अनेक वेळा आपले प्रतिनिधी पाठवून, जीआर पाठवून जरांगे पाटील यांचं उपोषण थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठे हे कुणबीच आहेत आणि त्यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, मराठ्यांना सरसरकट कुणबी प्रमाणपत्राचे दाखले देण्यात यावेत हि मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
मात्र मराठयांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या कुणबी समाजातील अनेक लोकांनी देखील मराठ्यांना कुणबीमध्ये सामील करून घेण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा मराठा आणि कुणबी फरक नेमका काय आहे? दोन्ही समाज एकच असल्याचं किंवा वेगळा असल्याचे कोणते ऐतिहासिक पुरावे आहेत का? याबद्दल जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
मी विदर्भातील आहे ...मी कुन्बी आहे आंणि माझे मावस भाऊ मराठवाड्यात आहेत त्याना फक्त मराठा म्हणतात....आज या वीडियो ने महिती कळली.धन्यवाद
कुणबी काय आणि मराठे काय भावांनो सरकार आपल्यात राजकारण करत
आपण सगळे एकच आहोत छत्रपतींची मावळे ❤❤❤❤
Brobr
Jai sanatan dharm 🔱🕉 ❤❤❤😊😊😊
😂
🚩🚩बरे देवा कुणबी केलो । नाहीतरी दंभे असतो मेलो । संत तुकाराम महाराज अभंग विश्लेषण । तुका म्हणे
बरे झाले देवा मला कुणबी जातीत जन्माला घातलेस नाहीतर मी मोठेपणाच्या अभिमानातच मेलो असतो.
मोठेपणाचा अभिमान दाखवायचा म्हणूनच तर कुणीपन नावापुढं "पाटील" लावतय आजकाल...आता आरक्षण पाहिजे तर आम्ही कुणबी. बरंय...
Patil tar khup cast madhe ahet
@@shriganesh5572-बरोबर
@@shriganesh5572पाटील फक्त मराठा caste मध्ये नसतात भावा 😂😂 आमच्या गावचा पोलिस पाटील st caste चा होता..पण आता त्यांची पोर नावापुढे पाटील आडनाव लावतात..
Ti kunabi jaat navati to sheti vyavasay hota . Santa tukaram maharaj jaticha vichar karnare vatata ka tumhala te deha bhan visrun tyachya palikse gelele sant ahe
आरक्षण दिले तरी आता सरकारमध्ये देण्यासाठी नोकऱ्याच नाहीत.आता सरकारी किंवा पालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. तेव्हा आरक्षण देऊन उपयोग नाही. फार तर फार शैक्षणिक संस्थेत थोडाफार उपयोग होऊ शकतो. पण त्यालाही मर्यादा आहेत.
Neet, mp sc, upsc ज्या अनेक एंटरस परिक्षा असतात तिथे आरक्षण चा फायदा होतो
❤दोघही सनातनी आहेत ओ आपण सगळे एक आहोत एवढाच माहिती ❤🚩
शूद्र दोघे शिव शिव 🤣🤣🤣🤣
Irony is that Kunbi call marathas as Kunbi, but they don't want Marathas to be part of them now...
Irony is that Marathas call them as kshatriyas but now want kunbi certificate.
@@RAMTA_SLAYER FYI, not all marathas want this reservation... I personally don't want it... काय करायचं ते आपल्या मनगटावर करायचं... Actually, people from Marathwada and vidarbha need this more... And most of them are actually of Kunbi origin... We're supporting for them
@@thetechreview369 barobar...apan 96k che ahot...amhala aslya reservation chi garaj nahi
@@RAMTA_SLAYER I m belonging from middle class family. Still I don't want to reservation lol. I m belonging from Kshatriya Maratha family.
@@thetechreview369 lol. People who are supporting like you will be the one who will run to make certificates and sideline those so called poor Marathas.
Such tactics won't work.
Once you get certificate, you all will be OBC. Anyways no one call you kshatriyas except you guys. So better enjoy your delusion for some more time till you are actually called by your real name as OBC.
चालेल पण मग मग कुणबी समाजाला OBC तून वेगळे १४% आरक्षण द्या
कशाला...
Arakshan arthik paristhiti pramane malayla pahije, sagle problem solve honar mag
तिळोरी/तिलोरी कुणबी किंवा तळहेरी कुणबी ही कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळणारी कुणबी पोटजात आहे.
प्राचीन काळापासून जे लोक वा समूह शेतीव्यवसायात जात असत त्या सर्वांना कुणबी असे म्हटले जात असे. पण स्थानिक भूगोल, भूशास्त्र, हवामान , मृदेचे प्रकार, इतर बाह्य कारणांमुळे याच शेती करणा-या समाजामध्ये कालांतराने स्थानिक स्वरुपाचे भेद निर्माण झाले.
प्रत्यक्ष प्राचीन आणि मध्ययुगीन लिखित साधनांमध्ये तिळोरी कुणबी या पोटजातीचा उल्लेख मिळत नाही. कोकणातील तिळोरी कुणबी समाजाचे आचार-विचार, धार्मिक कर्मंकांडे ही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कुणबी समाजापेक्षा काहीसे भिन्न असल्याचे दिसते. याचे कारण भूशास्त्रीय सर्वेक्षणानुसार पुरातन काळापासून संपूर्ण कोकण(महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यापासून ते थेट केरळपर्यंत) हा प्रदेश उष्ण व दमट या हवामान प्रकारात येत होता तसेच हा प्रदेश अतिशय दुर्गम आणि डोंगराळ अशा स्वरुपाचा आहे. येथे शेती ही प्राथमिक स्वरुपात होत होती, येथील मुख्य व्यवसाय हा मासेमारी आणि मिठाची शेती हा होता. जमीनीचे मोजमाप येथे एकरात होत नसून गुंठ्यात होते. त्यामुळे कोकणातील तिळोरी कुणबी हा काही अपवाद वगळता व्यवसायिक पातळीवरची शेती करत नाही. येथे मुख्य पिके भात आणि नाचणी यांसारखी आहेत. त्यामुळे ७० टक्के कोकणी कुणबी हा ७० ते ८० च्या दशकातच नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित झाला.
तिळोरी कुणबी समाजाचे ऐतिहासिक मूळ काय?
गोव्यातले प्रसिद्ध इतिहासकार अनंत रामकृष्ण धुमे यांच्या मते, संपुर्ण कोकणकिनारपट्टीवर वास्तव करणारे सर्व कुणबी हे पुरातन काळातील मुंडारी या जमातीचे वंशज आहेत. कारण कोकणी भाषा आणि तिच्या इतर लहान-सहान बोलीभाषांमध्ये मुंडारी मुळाचे शब्द सर्वात अधिक प्रमाणात आहेत. धुमे यांनी या प्राचीन मुंडारी जमातीच्या देवता, त्यांची कर्मकांडे आणि त्यांची शेतीची पद्धत यांची तुलना कोकणपट्टीवरील गौड, कुणबी, वेलिप यांसारख्या जमातींशी केलेली आहे. काही शतकांपुर्वी तिळोरी कुणबी समाजाची तिळोरी ही स्वतंत्र बोलीभाषा अस्तित्वात होती पण ती बोलीभाषा सध्या लुप्त झाली आहे. आज ज्या बाणकोटी, संगमेश्वरी आणि मालवणी या बोलीभाषा तिळोरी कुणबी समाजात बोलल्या जातात त्या भाषांवर जुन्या काळापासूनच मराठी बरोबरच कोंकणी भाषेचा सुद्धा प्रभाव आहे.
मध्ययुगीन काळात साधारणत सन १५१० मध्ये जेव्हा गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली, नंतर पुढे १५४५ मध्ये पोर्तुगीज मिशनरी पाद्री संत फ्रान्सिस झेव्हीयर यांने पोर्तुगालच्या राजाकडुन इक्वीझिशनची परवानगी मागितली होती. या इक्वीझिशन नुसार सर्व गोव्यातील हिंदूना आपल्या देवी-देवतांची पुजा करण्यास बंदी घातली गेली आणि फक्त ख्रिस्ती धर्मगुरुंचे प्रवचन ऐकावे, अशी सक्ती केली गेली होती. जे लोक या आज्ञा पाळणार नाहीत त्यांना जिवंत जाळण्यात आले. पोर्तुगीजांच्या अत्याचारांना कंटाळून गोव्यातील कुणबी, दैवज्ञ, गौड सारस्वत ब्राह्मण आणि वैश्य वाणी समाजाने तेथून काढता पाय घेऊन त्यातील कित्येक लोक हे समुद्री मार्गाने तुळुनाडू ते केरळच्या मलबार या प्रदेशात जाऊन स्थायिक झाले, तर काही लोक हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात आले. तत्कालीन पोर्तुगीज सरकारने गोव्यातील कुणबी, वेलिप आणि गौड या समाजांना जमातीमध्ये (Tribes) वर्गीकृत केले होते. त्या भागातून जे कुणबी उत्तर कोकण आणि दक्षिणेतील केरळ मलबारच्या प्रदेशात स्थलांतरीत झाले त्यांच्यावर कालांतराने स्थानिक संस्कृतींचा, भाषा व धर्म यांचा प्रभाव पडला.
कोकणी तिळोरी समाजाच्या ज्या काही मुख्य कुळदैवता आहेत त्यामध्ये सालबाय, सोमय्या, बहिरी, झुगाई, नवलाइ अशा आहेत. या देवता संपुर्ण कोकणपट्टीवरील प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या शाक्तप्रधान लोकधर्मातून आलेल्या आहेत. गोव्यातील कुणब्यांना जमातीचा दर्जा असल्यामुळे तिळोरी कुणब्यांचे जीवन हे सुरवातीला इतर स्थानिक आदिवासी जमातींप्रमाणेच होते.
पण महाराष्ट्र शासन तसेच मंडल आयोगाच्या अभ्यासानुसार कोकणी तिलोरी कुणबी हा ओ.बी.सी मध्ये मोडतो तर गोव्यामधील कुणबी समाज हा अनुसुचित जमाती(ST) तसेच तुळुनाडू आणि केरळ मलबारमधील कुणबी हा अनुसुचित जाती (SC) मध्ये वर्गीकृत होतो. दक्षिणेत कुणबी समाजाला स्थानिक भाषिक उच्चारानुसार कुडुंबी असे म्हटले जाते.
मुख्य संदर्भ:
१) Caste and Race in India, G.S Ghurye - Popular Prakashan (1969)
२) Tribal tradition and Change: A study of kudumbis in south india, Y.R Rao (2003)
SC मध्ये 54 जाती आणि आरक्षण 14टक्के आणि फक्त कुणबी यांना एकट्यानच १४ टक्के द्यायचा वां!
@@nikhilkmorey साहेब लोकसंख्येचे प्रमाण बघा
मराठा आणि कुणबी मध्ये खूप फरक आहे.... कोंकणात गावागावात गेल्यावर समजते😊
Hech tr mla h bolyach ahe 96k maratha Ani kunbi madhe farak ahe 96k marathe rajasthan madhun maharastra ale
@@sid-vd2cnतिळोरी/तिलोरी कुणबी किंवा तळहेरी कुणबी ही कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळणारी कुणबी पोटजात आहे.
प्राचीन काळापासून जे लोक वा समूह शेतीव्यवसायात जात असत त्या सर्वांना कुणबी असे म्हटले जात असे. पण स्थानिक भूगोल, भूशास्त्र, हवामान , मृदेचे प्रकार, इतर बाह्य कारणांमुळे याच शेती करणा-या समाजामध्ये कालांतराने स्थानिक स्वरुपाचे भेद निर्माण झाले.
प्रत्यक्ष प्राचीन आणि मध्ययुगीन लिखित साधनांमध्ये तिळोरी कुणबी या पोटजातीचा उल्लेख मिळत नाही. कोकणातील तिळोरी कुणबी समाजाचे आचार-विचार, धार्मिक कर्मंकांडे ही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कुणबी समाजापेक्षा काहीसे भिन्न असल्याचे दिसते. याचे कारण भूशास्त्रीय सर्वेक्षणानुसार पुरातन काळापासून संपूर्ण कोकण(महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यापासून ते थेट केरळपर्यंत) हा प्रदेश उष्ण व दमट या हवामान प्रकारात येत होता तसेच हा प्रदेश अतिशय दुर्गम आणि डोंगराळ अशा स्वरुपाचा आहे. येथे शेती ही प्राथमिक स्वरुपात होत होती, येथील मुख्य व्यवसाय हा मासेमारी आणि मिठाची शेती हा होता. जमीनीचे मोजमाप येथे एकरात होत नसून गुंठ्यात होते. त्यामुळे कोकणातील तिळोरी कुणबी हा काही अपवाद वगळता व्यवसायिक पातळीवरची शेती करत नाही. येथे मुख्य पिके भात आणि नाचणी यांसारखी आहेत. त्यामुळे ७० टक्के कोकणी कुणबी हा ७० ते ८० च्या दशकातच नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित झाला.
तिळोरी कुणबी समाजाचे ऐतिहासिक मूळ काय?
गोव्यातले प्रसिद्ध इतिहासकार अनंत रामकृष्ण धुमे यांच्या मते, संपुर्ण कोकणकिनारपट्टीवर वास्तव करणारे सर्व कुणबी हे पुरातन काळातील मुंडारी या जमातीचे वंशज आहेत. कारण कोकणी भाषा आणि तिच्या इतर लहान-सहान बोलीभाषांमध्ये मुंडारी मुळाचे शब्द सर्वात अधिक प्रमाणात आहेत. धुमे यांनी या प्राचीन मुंडारी जमातीच्या देवता, त्यांची कर्मकांडे आणि त्यांची शेतीची पद्धत यांची तुलना कोकणपट्टीवरील गौड, कुणबी, वेलिप यांसारख्या जमातींशी केलेली आहे. काही शतकांपुर्वी तिळोरी कुणबी समाजाची तिळोरी ही स्वतंत्र बोलीभाषा अस्तित्वात होती पण ती बोलीभाषा सध्या लुप्त झाली आहे. आज ज्या बाणकोटी, संगमेश्वरी आणि मालवणी या बोलीभाषा तिळोरी कुणबी समाजात बोलल्या जातात त्या भाषांवर जुन्या काळापासूनच मराठी बरोबरच कोंकणी भाषेचा सुद्धा प्रभाव आहे.
मध्ययुगीन काळात साधारणत सन १५१० मध्ये जेव्हा गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली, नंतर पुढे १५४५ मध्ये पोर्तुगीज मिशनरी पाद्री संत फ्रान्सिस झेव्हीयर यांने पोर्तुगालच्या राजाकडुन इक्वीझिशनची परवानगी मागितली होती. या इक्वीझिशन नुसार सर्व गोव्यातील हिंदूना आपल्या देवी-देवतांची पुजा करण्यास बंदी घातली गेली आणि फक्त ख्रिस्ती धर्मगुरुंचे प्रवचन ऐकावे, अशी सक्ती केली गेली होती. जे लोक या आज्ञा पाळणार नाहीत त्यांना जिवंत जाळण्यात आले. पोर्तुगीजांच्या अत्याचारांना कंटाळून गोव्यातील कुणबी, दैवज्ञ, गौड सारस्वत ब्राह्मण आणि वैश्य वाणी समाजाने तेथून काढता पाय घेऊन त्यातील कित्येक लोक हे समुद्री मार्गाने तुळुनाडू ते केरळच्या मलबार या प्रदेशात जाऊन स्थायिक झाले, तर काही लोक हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात आले. तत्कालीन पोर्तुगीज सरकारने गोव्यातील कुणबी, वेलिप आणि गौड या समाजांना जमातीमध्ये (Tribes) वर्गीकृत केले होते. त्या भागातून जे कुणबी उत्तर कोकण आणि दक्षिणेतील केरळ मलबारच्या प्रदेशात स्थलांतरीत झाले त्यांच्यावर कालांतराने स्थानिक संस्कृतींचा, भाषा व धर्म यांचा प्रभाव पडला.
कोकणी तिळोरी समाजाच्या ज्या काही मुख्य कुळदैवता आहेत त्यामध्ये सालबाय, सोमय्या, बहिरी, झुगाई, नवलाइ अशा आहेत. या देवता संपुर्ण कोकणपट्टीवरील प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या शाक्तप्रधान लोकधर्मातून आलेल्या आहेत. गोव्यातील कुणब्यांना जमातीचा दर्जा असल्यामुळे तिळोरी कुणब्यांचे जीवन हे सुरवातीला इतर स्थानिक आदिवासी जमातींप्रमाणेच होते.
पण महाराष्ट्र शासन तसेच मंडल आयोगाच्या अभ्यासानुसार कोकणी तिलोरी कुणबी हा ओ.बी.सी मध्ये मोडतो तर गोव्यामधील कुणबी समाज हा अनुसुचित जमाती(ST) तसेच तुळुनाडू आणि केरळ मलबारमधील कुणबी हा अनुसुचित जाती (SC) मध्ये वर्गीकृत होतो. दक्षिणेत कुणबी समाजाला स्थानिक भाषिक उच्चारानुसार कुडुंबी असे म्हटले जाते.
मुख्य संदर्भ:
१) Caste and Race in India, G.S Ghurye - Popular Prakashan (1969)
२) Tribal tradition and Change: A study of kudumbis in south india, Y.R Rao (2003)
@@sid-vd2cn bhai mi pan kokanatla 96 kuli maratha aahe pan rajsthan Vali theory chukichi ahe aplya kokanat barich prasthapit gharani ahet Ani sarv maharashtrian ahet aplya lokana apla baap rajput dakhvaych khul lagly evdha samrudh itihas asun sudha 😢
Koknach mahit nahi pn मध्य Maharashtrat tri kunbi ani maratha same aahet
Mulat kunbi he pn kahi ast he aamhala जेव्हा sarkar kunbi chi certificate वाटायला लागले होते तेव्हा कळलेलं😊nantr kalal je sheti krt hote te kunbi pn mg kalat saglech sheti krt hote🙂karan जेव्हा लढाई nasaychi tevha lok sheti karache ani लढाई asaychi tevha te ladhayla jayche
@@harsh6346 तिळोरी/तिलोरी कुणबी किंवा तळहेरी कुणबी ही कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळणारी कुणबी पोटजात आहे.
प्राचीन काळापासून जे लोक वा समूह शेतीव्यवसायात जात असत त्या सर्वांना कुणबी असे म्हटले जात असे. पण स्थानिक भूगोल, भूशास्त्र, हवामान , मृदेचे प्रकार, इतर बाह्य कारणांमुळे याच शेती करणा-या समाजामध्ये कालांतराने स्थानिक स्वरुपाचे भेद निर्माण झाले.
प्रत्यक्ष प्राचीन आणि मध्ययुगीन लिखित साधनांमध्ये तिळोरी कुणबी या पोटजातीचा उल्लेख मिळत नाही. कोकणातील तिळोरी कुणबी समाजाचे आचार-विचार, धार्मिक कर्मंकांडे ही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कुणबी समाजापेक्षा काहीसे भिन्न असल्याचे दिसते. याचे कारण भूशास्त्रीय सर्वेक्षणानुसार पुरातन काळापासून संपूर्ण कोकण(महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यापासून ते थेट केरळपर्यंत) हा प्रदेश उष्ण व दमट या हवामान प्रकारात येत होता तसेच हा प्रदेश अतिशय दुर्गम आणि डोंगराळ अशा स्वरुपाचा आहे. येथे शेती ही प्राथमिक स्वरुपात होत होती, येथील मुख्य व्यवसाय हा मासेमारी आणि मिठाची शेती हा होता. जमीनीचे मोजमाप येथे एकरात होत नसून गुंठ्यात होते. त्यामुळे कोकणातील तिळोरी कुणबी हा काही अपवाद वगळता व्यवसायिक पातळीवरची शेती करत नाही. येथे मुख्य पिके भात आणि नाचणी यांसारखी आहेत. त्यामुळे ७० टक्के कोकणी कुणबी हा ७० ते ८० च्या दशकातच नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित झाला.
तिळोरी कुणबी समाजाचे ऐतिहासिक मूळ काय?
गोव्यातले प्रसिद्ध इतिहासकार अनंत रामकृष्ण धुमे यांच्या मते, संपुर्ण कोकणकिनारपट्टीवर वास्तव करणारे सर्व कुणबी हे पुरातन काळातील मुंडारी या जमातीचे वंशज आहेत. कारण कोकणी भाषा आणि तिच्या इतर लहान-सहान बोलीभाषांमध्ये मुंडारी मुळाचे शब्द सर्वात अधिक प्रमाणात आहेत. धुमे यांनी या प्राचीन मुंडारी जमातीच्या देवता, त्यांची कर्मकांडे आणि त्यांची शेतीची पद्धत यांची तुलना कोकणपट्टीवरील गौड, कुणबी, वेलिप यांसारख्या जमातींशी केलेली आहे. काही शतकांपुर्वी तिळोरी कुणबी समाजाची तिळोरी ही स्वतंत्र बोलीभाषा अस्तित्वात होती पण ती बोलीभाषा सध्या लुप्त झाली आहे. आज ज्या बाणकोटी, संगमेश्वरी आणि मालवणी या बोलीभाषा तिळोरी कुणबी समाजात बोलल्या जातात त्या भाषांवर जुन्या काळापासूनच मराठी बरोबरच कोंकणी भाषेचा सुद्धा प्रभाव आहे.
मध्ययुगीन काळात साधारणत सन १५१० मध्ये जेव्हा गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली, नंतर पुढे १५४५ मध्ये पोर्तुगीज मिशनरी पाद्री संत फ्रान्सिस झेव्हीयर यांने पोर्तुगालच्या राजाकडुन इक्वीझिशनची परवानगी मागितली होती. या इक्वीझिशन नुसार सर्व गोव्यातील हिंदूना आपल्या देवी-देवतांची पुजा करण्यास बंदी घातली गेली आणि फक्त ख्रिस्ती धर्मगुरुंचे प्रवचन ऐकावे, अशी सक्ती केली गेली होती. जे लोक या आज्ञा पाळणार नाहीत त्यांना जिवंत जाळण्यात आले. पोर्तुगीजांच्या अत्याचारांना कंटाळून गोव्यातील कुणबी, दैवज्ञ, गौड सारस्वत ब्राह्मण आणि वैश्य वाणी समाजाने तेथून काढता पाय घेऊन त्यातील कित्येक लोक हे समुद्री मार्गाने तुळुनाडू ते केरळच्या मलबार या प्रदेशात जाऊन स्थायिक झाले, तर काही लोक हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात आले. तत्कालीन पोर्तुगीज सरकारने गोव्यातील कुणबी, वेलिप आणि गौड या समाजांना जमातीमध्ये (Tribes) वर्गीकृत केले होते. त्या भागातून जे कुणबी उत्तर कोकण आणि दक्षिणेतील केरळ मलबारच्या प्रदेशात स्थलांतरीत झाले त्यांच्यावर कालांतराने स्थानिक संस्कृतींचा, भाषा व धर्म यांचा प्रभाव पडला.
कोकणी तिळोरी समाजाच्या ज्या काही मुख्य कुळदैवता आहेत त्यामध्ये सालबाय, सोमय्या, बहिरी, झुगाई, नवलाइ अशा आहेत. या देवता संपुर्ण कोकणपट्टीवरील प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या शाक्तप्रधान लोकधर्मातून आलेल्या आहेत. गोव्यातील कुणब्यांना जमातीचा दर्जा असल्यामुळे तिळोरी कुणब्यांचे जीवन हे सुरवातीला इतर स्थानिक आदिवासी जमातींप्रमाणेच होते.
पण महाराष्ट्र शासन तसेच मंडल आयोगाच्या अभ्यासानुसार कोकणी तिलोरी कुणबी हा ओ.बी.सी मध्ये मोडतो तर गोव्यामधील कुणबी समाज हा अनुसुचित जमाती(ST) तसेच तुळुनाडू आणि केरळ मलबारमधील कुणबी हा अनुसुचित जाती (SC) मध्ये वर्गीकृत होतो. दक्षिणेत कुणबी समाजाला स्थानिक भाषिक उच्चारानुसार कुडुंबी असे म्हटले जाते.
मुख्य संदर्भ:
१) Caste and Race in India, G.S Ghurye - Popular Prakashan (1969)
२) Tribal tradition and Change: A study of kudumbis in south india, Y.R Rao (2003)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली तेंव्हा महाराजांच्या सैन्या मध्ये शेती करणार्या शेतकर्यांची पोर(जर घरात दोन मुलं असतील तर एक मुलगा सैन्यात तर दुसरा हा शेती करत) सैन्य म्हणून दाखल झाले तेंव्हा ते क्षत्रिय मराठा झाले. त्यामुळे कुणबी आणि मराठा क्षत्रिय हे एकच आहेत...
सर्व आर्थीक आहे
आर्थीक परिस्थीतीवर आरक्षण द्या
सर्वांनाच
मुळात कुणबी ही जात महाराष्ट्रीयनच नाही आहे, यांची मुळ जात कुर्मी आहे जी की उत्तरेची आहे. कुणबी जात भारतभर पसरली आहे, उत्तरेत कुर्मी म्हणतात, खाली दक्षिणेत कुडूम्बी अन् कुळुंबी म्हणतात. आमच्या महाराष्ट्रात आल्यावर कुर्मीचा अपभ्रंश कुणबी असा झाला, इतकाच काय तो यांचा आमच्या महाराष्ट्राशी संबंध.
दुसरीकडे महारठ्ठ वंशाचा इतिहास कमीत कमी 2500 वर्षे जुना आहे, त्याचा स्पष्ट शिलालेख नाणेघाटात अन् कारल्याच्या लेण्यात आहेत. त्यामुळे उगाच दोन संबंध नसलेल्या जातींना एकत्र आणू नका. क्षत्रियात देवक परंपरा आहे, ती अनेक कुणब्यांना माहीत देखील नाहीये.
आता राहिला प्रश्न मराठा ह्याला जातासमुह म्हणवला जाता याचा, उत्तरेतून जेव्हा मुस्लिम अन् इतर आक्रमक आले, तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या जातीबद्दल काडीचाही ज्ञान नव्हता त्यामुळे त्यांनी ब्राम्हण ते शूद्र यांना सरसकट मराठा म्हणला, आजही आपण दुसऱ्या राज्यात गेलो तर बाहेरचे लोक सगळ्यांना सरसकट मराठाच म्हणतात, याचा अर्थ असा नाही की आपल्या जाती एक आहेत
कार्ला लेणी chya पुढे सिह स्तंभ दान केलेला महारठी अगीमितनाक कोणत्या वंशातील आणि जातीतील आहेत माहितेय का??
@@battleofknowledge5293 प्रथम तर तू बळच बुधिस्ट धर्म यात घालायचा प्रयत्न करत आहेस. महाराष्ट्रात त्याकाळी राजांनी व्यापाऱ व ज्या राज्याचे मांडलिकत्व निवडले आहे त्यावरून स्वतःचा धर्म बदलत होते, पण इथला महारठ्ठ वंश हा नागवंशी होता अन् राहील
अगदी बरोबर, स्वतः काही मराठा लोकांना याबद्दल माहिती नाही त्यामुळे अडचणी झाल्या. आणि मराठ्यांवर जळणारे आता माकडा सारखे उड्या मारायला लागले.
आरक्षण साथी बाप बदलतात लोकं.. ते ही करून घेतील
@@Mr._Bean. हो ना तुम्ही लोकांनी अधिच बदलला आहे आरक्षणासाठी😂
मी तर म्हणतोय सरसकट caste reservation बंद करून टाका तोच पैसा देशाच्या विकासासाठी कामी येईल... काही लोकांना वाटत की एखादा समाज खूप माघ आहे असं काहीही नाही देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत जर अजून लोकांना वाटत की अनुसूचित जाती चे लोक माघ राहिलेत मग पुढील 1000 वर्ष जरी आरक्षण दिल तरी ते पुढं येऊ शकणार नाहीत आरक्षण बंद करून दुसरा पर्याय शोधला पाहिजे मी कोणत्याही जाती विरोधात नाही किंवा कुणाला कमी लेखत नाही... आणि हा तुम्हाला वाटत असेल हा General चा आहे पण माझी caste OBC आहे... मला माहिती आम्ही पुढं आलोय मग तशे खूप लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत... आता सरकारला एकच विनंती आहे कृपया जातीवर आरक्षण देणं बंद करा यामुळे अजून अशांतता आणि जातीवाद पसरत आहे Caste Certificate च्या जागी Poority Certificate द्या म्हणजे गरीब लोक गरिबीतून बाहेर पडतील... धन्यवाद... कुणाचाही मन दुखवायचं माझा हेतू नाहीये...♥️🙏🙏🙏
Dileki mahiti avadli very nice superb nc explained 💐
मी कुणबी ( बावणे) आहे माझी पत्नी मराठा आहे...
एके काळी कुनब्यांची सावली सुद्धा जमत नव्हती..आता आरक्शणासाठी कुणबी कुणबी म्हणून घेतायत.....
(कडू आहे पण सत्य आहे)
माहिती खरी आणि खूप छान पद्धतीने सांगितली... tnx
खूप छान वाटले माहिती ऐकून
This was very educational ❤
'कुणबी' या मागची एक आख्यायिका (?) अशी आहे. शिवाजी राजांच्या अगदी सुरूवातीच्या काळात एका गावाच्या वेशीवर एक मावळा पहारा देत असतो. त्या ठिकाणी एक इंग्रज आसपासचा भाग पाहात तेथे येतो. त्याची वाट तो मावळा अडवतो. तेव्हा इंग्रज विचारतो, "who are you?" तेव्हा मावळा उत्तरतो, "आम्ही कुण बी (कोणी ही) असु. हे शिवाजीराजांचं गाव हाय. तुला पुढं जाता येनार न्हाय". तेव्हा इंग्रज मनोमन विचार करतो की, हे कुणबी आहेत तर!! आणि तशी तो नोंद करतो. ...... अर्थात हे मी 'कुणबी' या शब्दासंदर्भात वाचले होते.
सातवाहन,वाकाटक मराठा नव्हते, सातवाहन नागवंशी होते.
Khup Chan mahiti Ahe madam , very useful for me 🙏🙏🙏🙏
कुणबी हीच खरी जात आहे मराठा हा प्रांत वाचक शब्द आहे
जसे पंजाब सिंद गुजरात मराठा
आणि आरक्षण कुणबी म्हणूनच मिळण शक्य आहे..
@@Rutwik473Arey gadwa ka botlat he saglyannach mahiti aahe faltu prashna vicharu nako!
मराठा हा जातवाचक शब्द आहे. महाराष्ट्र ला दख्खन म्हटले जाई
मुळात कुणबी ही जातच महाराष्ट्रीयन नाहीये तिथे त्यांचा अन् मराठ्यांचा काहीही संबंध नाही.
मुळ जात कुर्मी अशी आहे जी की उत्तरेची आहे, कुणबी भारतभर पसरले तेव्हा ते महाराष्ट्रातही आले बस इतकाच काय तो त्यांचा आमच्या महाराष्ट्राशी संबंध
दुसरीकडे महारठ्ठ वंश हा सातवाहन काळाच्याही आधीपासून अस्तित्वात आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख नाणेघाटातील अन् कारल्याच्या शिळालेखात आहे, त्यामुळे उगाच इतिहास माहीत नसेल तर बोलू नका
@@Rutwik473तुझ्या घरी खायला नसेल भाड्या, आम्ही कालही तुम्हाला जगवला आहे अन् पुढेही जगवूत. तोंड सांभाळून बोल जरा.
@@Rutwik473 who are you by the way ?
निजामाच्या दरबारात चाकरीला होते ते मराठा . आणि शेती करायचे ते कुणबी.
असा पूर्वीचा इतिहास आहे
गप लवड्या....😡
समान नागरी कायदा करा सगळे वाद मिटतील
What about those who have stopped being Farmers?? Shouldn't they be Disqualified from Reservations?? Basically, a complete Survey of all Aspects in Maharashtra should happen Immediately.
So the same thing should happen with SC & ST... Nowadays who is doing clay work, leather work??
@@bhaveshkhandekaryes
That will take another 100 years.. you know very well about how 'fast' is our government.
It won't happen because these things are vote bank for politians.
मराठा आणि कुणबी एकच आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील कुणबी आणि आमचे मराठवाड्यातील नातेवाईक कुणबी कसे नाहीत.
मी विदर्भातील आहे माझ्या आजोबाचा tc वर मराठा आहे आणि आमचा tc वर कुणबी
विदर्भातील मराठ्यांना आरक्षण मिळालं तेव्हा त्यांना कुणबी जात लावून दिली.
मराठवाडा भाग हैद्राबाद संस्थान मध्ये होता त्या वेळी निजाम राजवट होती 1948मध्ये 17सप्टेंबर मध्ये हैद्राबाद संस्थान भारतामध्ये विलीन झाले झाले तरीही 1960मपर्यंत मराठवाडा हैद्राबाद राज्याशी जोडला गेला त्रिभाशिल राज्य होते.वीणा शर्ट मराठवाडा भाग महाराष्ट्र जोडला गेला . जर मराठवाडा स्वतंत्र राज्य झाले असते तर परिस्थिती मध्ये बदल झालेला असता दिसला असता
मला कुणबी आणि मराठा असल्याचा गर्व आहे
अरे मनुस्मृति तर जळण्या योग्य आहे ना! त्यातले संदर्भ कशाला देता? आणि कोण मानत त्यातले सन्दर्भ?
आम्ही मराठा कुणबी खान्देशातील एक आहोत बाकी कळे गर्विष्ठ लोक आहेत
Barobar ahe bhau pn khandeshat maratha peksha kunbi patil aslyacha jast abhiman ahe lokanna.
महाराष्ट्रातील आमची लोकसंख्या ३ ते ४ कोटी आणि घटना बनवली आहे १४० कोटी लोकांसाठी, तर मग आम्हाला घटनेत दुरूस्ती करून आरक्षण मिळणार कसं
छान माहिती दिली आहे👌
आम्ही मराठा, कुणबी एकच
आहोत...फेक माहीती जोडू नये..
Chinmay salvi peksha tumhi Chan mahiti sangitali 👍🏻 chinmay khup halu halu bolte
कोण मराठा कोण कुणबी, हे महाराष्ट्रातील आहेत की बाहेरून आलेत हे ओळखायचे असतील तर, त्यांचे कुळदैवत महाराष्ट्रात आहे की नाही, यावरून ओळखने सोपे आहे,कारण पुर्वी राजेशाही च्या काळात बाहेरून लोक इकडे यायचे ते इथेच स्थानिक व्हायचे आणि त्यांना कोणी जात विचारली तर मराठी, मराठा अस सांगून टाकायचे. त्यामुळे मराठा समाज निर्माण झाला आणि कुणबी मागेच राहिला,जसे पाणीपथ युद्धात लढायला गेले ते तिथेच स्थायिक होऊन, चोपडा झाले, त्यांना रोड मराठा म्हणतात, चोपडा हे काही आडनाव नाही तर शहराच नाव आहे, अभ्यासकांनी या ही दृष्टीकोनातून विचार करावा,
इतक सर्व शिकल आहे पण हे आरक्षण मला आजपर्यंत नाही समजल 😅
😂same here
समजून पन घ्यायला नको जातिवाद आहे साला नुसता
मराठा आणि कुणबी समाज हा संपूर्ण रित्या वेगवेगळे आहेत यांच्या चालीरीती परंपरा संस्कृती सुद्धा वेगळी असल्याची दिसते!
महाराष्ट्रातील सर्व क्षत्रिय घराणे ही उत्तर भारतातून दक्षिणेत आल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत मात्र कुणबी समाज हा द्रविड किंवा नाग संस्कृती असून ती मूळ महाराष्ट्रातील असावी अशा नोंदी आहेत.
पूर्णपणे उलट सांगत आहेस भावा,
मराठ्यांची सूर्यवंशी कुळे उत्तरेतून आली आहे फक्त पण इथले नागवंशी मुळनिवासी आजही आहेत.
अन् कुणबी ही मुळ जात उत्तरेची आहे तिकडे यांना कुर्मी म्हणतात अन् इकडे त्याचा अपभ्रंश कुणबी असा झालाय
असे काही नाही, द्रविड वगैरे हे सर्व आंबेडकरी लोकांचा मनाचा भाकडकथा आहेत यावर विश्वास ठेऊ नका... मी कुणबी आहे, हिंदू आहे, सनातनी आहे... हे मानसिक बीमारीतून निघालेली आर्यन द्रविड थ्योरी आपण मानत नाही...
ये सब बकवास है, हम कुनबी, कुलवाड़ी-मालवाडी नही...
आम्ही ९६ कुळी राव मराठा आहोत.
सगळ्यात वर. 😎
मग कशाला घुसवला आपला नाक ओबीसी मध्ये
@@Mr._Bean. मग काय फुकटच आरक्षण खाऊ द्याच का तुम्हाला?
किती दिवस खाणार?
@@aforashish7 सगळ्यात वर आहे म्हणतोस अन् कुठं मागास जातीत येतो.. 😂😂😂
काय ते एकदा ठेरवून घे...
एक तर जातीचा माज होईल एक तर मागास आरक्षण होईल...
. दोन बाप कसे असतील..
नेमका एक कोणता ते ठरवा
@@Mr._Bean. खूप बकवास केलीस पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस
@@aforashish7bhikharda kshatriya 😂😂😂😂😂 tumhala tar rajput pan kshatriya naahi maanat...Ani swaata cha astitva daakhavnyaa saathi tumhi rajput var avlambun astat😂😂😂😂
आरक्षण हा विषय म्हणजे कोळसा, नुसता उगळत राहतो. माझा मात्र जे मिळवायचे ते स्वकष्ट, बुद्धीमत्ता यावरच विश्वास आहे आणि त्याप्रमाणे आचरणही आहे.
#BolBhidu Team
Kal sataryatil pargaon madhye kahitari ghatna ghadli, diwasbhar sampurn satara jilhyat internet down hota. Me aaj mumbai la phochaloy mhanun he comment karu shaktoy. Please break that news. Kay zalay satara madhye?
खूप छान माहिती सांगता ताई तुम्ही....
How long we are going to fight for reservation and caste divide?
माळी, तेली, ब्राह्मण हे पण शेती करतात करायचे. जवळपास सर्वच जाती कमी जास्त प्रमाणात शेती करतात. मग त्यांना काय म्हणायचे
सर्व हक्क सर्व धर्मिय समान करा
He aadhi ka nahi kela gela rajeshahi chya kalaat? Tevha te क्षुद्र samajala vaalit taknyat yaycha
Chhatrapati Shivaji maharajanni ha mudda mandlela pan upper caste walya na to kadhich manya navta and aata reservation sathi sarv manya aahe.... garje nusar badlat challela manushya
He sarv bhraman lokani swatachya fayde v varchasva sathi nahi karun dila chatrapati Raje na Ani Rajkaran khelale gele adhi pasunach mhnun aaj sagla kahi extreme hot challay
मराठा आधी स्थानवाचक नंतर समूहवाचक आणि जातवाचक झाला
जय भीम
मराठा कुणबी 1 आहेत पण काहींनी ओबीसी साठी कुणबी लावत गेले आणि आज त्याचा परिणाम समोर दिसतंय
पण दोघे एकच आहेत
Kunbi mhanun arakshan milat aasel tr kahi harakat nahi!! Amhi marathe ekach 🚩
Humble Advice: Don’t get triggered in the reply section! Fools.
म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे
@@pratikwalanj6925 Humble advice baghtli ka tumhi?
@@AT-wp8ri म्हणी समजत नाही वाटत तुला?
@@pratikwalanj6925 Sir, tumhala advise kalali aasti tar tumhi comment kelach nasta!😂 kahi harkat nahi vaad ghalun changlya goshti hot nahit tyamul aapan doghehi thodi maturity dakhvuya.🙏
@@AT-wp8ri waah.. comment avdali tuzi... no vaad vivaad 👍जय महाराष्ट्र
एक माहिती चांगली मिळाली
मराठा आणि कुंणबी मदला फरक कळाला,
काहीच फरक नाही 😂😂😂
विदर्भातील कुंभी भाऊ आता स्वतः च आरक्षण मराठवाड्यातील मावस भावाला देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होतो भाऊ असावा तर असा .
समान नागरी कायदा करणं अत्यंत गरजेचे आहे.. जातीपाती फक्त राजकारण करण्यासाठी असतात.🙏🙏
*आरक्षण* आणि *समान नागरी* कायदा याचा काहीही संबंध नाही.
९७% मराठी हिंदू जनता हे मागास असतील तर मग महाराष्ट्राची प्रगती कशी झाली व प्रगती कोणाची नाही झाली? 🤔
एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्र सर्वात प्रगत राज्य आहे, व दुसरीकडे ९७% मराठी हिंदू जनतेला आरक्षण हवाय हा विरोधाभास नाय का?
असं वाटतंय आता धर्म-धर्म जात-जात जरा जास्तच वाढत चाललय.. पुन्हा एकदा आपण या मध्ये जास्तच गुरफटून गेलो तर..??😅😢
याला जातिवाद म्हणत नाहीत तर अजून काय? आजतागायत ब्राह्मणांना आपण दोष देत होतो आता आपण काय वेगळ करतोय?
Jarange patil he hya jativada che senapati ahet.
@@psyhenchi4321 bas bas jar jast ca bola br ka bhahu ja ra shistit 😊
@@yashpol4198 Tu kon?
@@psyhenchi4321 MARATHA 🚩🚩🚩✌🏻
एक काळ होता,आम्हाला कुणबी म्हणुन घ्यायची लाज वाटायची व आरक्षण घ्या म्हणून मागे लागले, तर कमीपणा वाटला , सध्या आरक्षण द्या म्हणुन आंदोलन करतोय तर ते मिळत नाही,,,,। म्हणजे काय तर प्रत्येक वेळी सोयीनुसार वागायचे असाच अर्थ होतो,,,।
वाईट वाटून घेऊ नका,,, मी पण मराठा आहे,,,, खोलवर विचार केला तर आरक्षण मिळून पण जास्त उपयोग होणार नाही,,,।
फक्त राजकारण होणार,,,,।
मी मराठा आहे,,, मी स्वतःला पाटील समजतो,,,,। म्हणुन मला आरक्षण भेटले तरी मी आरक्षण चा उपयोग करून घेणार नाही,,,,। सध्या सगळ्यांचा विचार होते,,, पण मजुराला कोणिही वाली नाही,,, शेतकरी वेगवेगळ्या योजना घेतो,,,, पण मजुराला वाली,,, किंवा योजना नाहीत,,,। जिकडेतिकडे शेतकरी शेतकरी,,, अरे मजुरांचा पण विचार करा जरा,,,,,।
भिडू भाई सगळे videos बनवता,, जरा वेगवेगळ्या मजुरांचा पण बनवा,,, शेतकरी यांना शेती तर आहे,,,, मजुराला माती पण नाही, जरा शेतमजूर यांचा पण video बनवा,,,।
परिस्थिती फार गंभीर आहे,,,, आमच्या महाराष्ट्राची ज्यांची परिस्थिती चांगली आहे,,, तो पण सबसिडी घेतो,,,
जो लाखो कमावतो त्याचा डोळा पण गरिबांच्या इंग्रजी माध्यमांतील RTI वर असतो,,,,।
स्वतःला मुले नसतात तेव्हा दुसऱ्याला शहाणपण सांगायचा,,, मराठी माध्यम खूप चांगले आहे,,, तुमची मुले मराठी माध्यम ला टाका,,, स्वतःला मुले झाल्यावर मात्र गुपचूप इंग्रजी माध्यमात टाकायचे,,
हा असा आमचा महाराष्ट्र आहे,,,
फक्त प्रार्थना, म्हनुन ,, देशभक्ती गित गावुन चालत नाही, देशाचे यान चंद्रावर गेले काय आणि सूर्यावर गेले काय,,,,
मनुष्य प्राणी सुधरत नाही,,,
शेती यांची नावापुरती..... राब राब राबतो आणि पिकवतो तो मजूर..... मजुरांची परिस्थिती फार बिकट आहे.... यावर एक विडिओ बनवावीचं काय वाईट अवस्था असतें त्या मजुरांची..... सरकारने राशन बंद केले तर हा मजूर वर्ग कुपोषणाच्या आणी भुकमारीच्या आहारी जाऊन संपेल.....
Tu maratha nahis .bhimta aahes
Hindu kunbi zindabaad ✊🏿🔱🕉🇮🇳❤❤❤😊
गप रे बाटक्या
खरं आहे दादा..
मराठा आणि कुणबी ही एकच जात आहे, पण मराठा समाजाने कुणब्यांना कधीच जवळ केले नाही, कायम त्यांचा द्वेष केलाय.
( मी मराठा आहे पण हे खरं आहे)
काय फालतू बोलताय? कोणी जवळ केल नाही?
भावा, कुणबी लोक पण मराठ्यांना शिव्या घालतात. सगळे सेम नसतात. काही चांगले काही बाद सगळीकडे असतात.
@@mayur.gadakh मराठा समाज कुणब्यांना त्यांच्या पोरी देतात का. कुणब्यांना तर सोडाच 96 कुळी मराठा - 92 कुळी मराठ्यांना सुद्धा पोरी देत नाहीत.
Hee 92 koil maratha new kay ? Ata paryant 96 kolich aikun hoto....
Nko re deva ti jaat ani dharm me fackt Marathi Bhartiya. 🚩🇮🇳
@@surajdhawale96k96 कुळी आणि 92 कुळी यांचा पूर्ण अभ्यास कर आणि मग बोल. देव, कुलदेव, गोत्र, वंश हे अभ्यास . आणि तू स्वतः मराठा नसशील तर ह्यात पडूच नकोस.
एकाची पण हिंमत होत नाही मी भारतीय आहे जाती मध्ये वाटून घ्या ते उगाच जीव देतात माझे सैनिक तेव्हा कोणती जात विचारत नाही
कारण आर्मी मध्ये आरक्षण नाही
Kon mhanal army madhe arakshan nahi
@@prasadcoep6 मी स्वतः 8 वेळा ट्राय केला
@@spstyle9620 नाही होत
आपल्या System मध्येच जातीवाद ठासून भरलाय...शिक्षण, नोकर भरती, प्रमोशन, गुन्हे-कायदे, सरकारी योजना, राजकारण...🙏🇮🇳
मानसाची जमात कशी आहे बघा.आजपासून जवळपास दीडशे वर्षापूर्वी आम्ही कसे उच्चवर्णीय आहोत या साठी चढाओढ. आणि आता आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही कसे मागास हे समजून सांगण्यासाठी खटाटोप..
🙏👌👌
मराठवाडा अन् विदर्भातील लोक सोडले तर ना कोणता पश्चिम महाराष्ट्रीय, कोंकणी, घाटमाथा वरील मुळ मराठे कोणता आरक्षण मागत आहे ना आम्ही कधी स्वताला कुणबी फिनाबी म्हणवून घेऊ
अगदी बरोबर
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणे सर्व जाती धर्म एक आहेत माणन नार्या देशात आशे जाती पातीचा विचार होतो ही लाजीरवाणी गोष्ट आहे हे जर सर्व धर्म समभाव माणत आसेल तर आरक्षण हा विषयच नको होऊदे समान नागरी कायदा म्हणजे जाती पातीचा राजकारण थांबेल
Right
तो दिवस दूर नाही..... आपल्या हिंदू समाजावर मुसलमान वर्चस्व गाजवतील........... आणि आपण या जाती धर्मामध्ये वाटत बसलोय...... आणि नंतर सुरु होईल खेळ मुसलमान धर्मांतरचा......
फक्त मुसलमान नाही. अजून एक आहेत. बुद्धिहीन लोक. समजून घ्या ते कोण. प्रत्येक ठिकाणी स्वतः च नाव आणि धर्म घालतात.
सगळ्या जाती नष्ट करा आणि हिंदू धर्मात जात पात न बघता रोटी बेटीचा व्यवहार सुरू करा.यातूनच जाती नष्ट होतील,मग सगळे जण हिंदू होतील.
शेट्ट्या विषय बघ
@@classandclass4976 अरे कटव्या लवड्याच्या.........राजकारणी लोकांच बघ सध्या काय चाललंय सर्वाना जाती जातीत आरक्षणावरून किती राजकारण चालू आहे ते. Obc vs maratha. Aadivasi vs dhangar. Obc vs aadivasi............. आणि मुसलमान आहे एकत्र.......... म्हणजे तुला गणितच समजावतो.... मराठा 25/obc 25/आदिवासी 20 टोटल किती =70...... आणि मुसलमान 30=100................ हिंदू 70 मुसलमान 30..........आणि हिंदूंना जातीत वाटले कि मुसलमान आरामात निवडला जाणार. आता तरी सुधारा हे गलिछ राजकारण.........आणि तू मुसलमान आहेस हे 100% कारण हिंदू असतास तर असा अपशब्द शट्ट्या उच्चरला नसतास........ आणि मला पण तुला त्याच शब्दात उत्तर द्यायची वेळ आली नसती......शट्ट्या
Right
मराठा आणि कुणबी एकच आहेत आमचे नातेवाईक नगर जिल्ह्यातील आहेत त्यांना आरक्षण आहे व आम्ही मराठवाड्यातील आम्हाला आरक्षण नाही😢😢😢🥺🥺🥺🙏🚩
बरोबर
मी मरावाड्यातील बायको वीदर्भातील आहे.
Mag kunbi OBC madhe kase ky Ani maratha open madhe
Mazi pn same situation
एकच आहे🙏
कोंकणात मराठा समाज कुणबी समाजाला कमी समजतात. कुणबी आरक्षण मिळाल्यावर मराठा स्वतःला कुणबी म्हणवून घेईल का?
खर आहे.. हे पाहणे मजेशीर असेल
आरक्षण गेलं उडत.
हि बाब खरी आहे. कोकणात मराठा व कुणबी यांची राहण्याची घरे - वाडी वेगवेगळ्या असतात.
नाही आम्ही खानदानी राव मराठे, कोकणात कुणबी म्हणजे शेती काम करणारे मराठ्यांची कुळं.
कोकणात शेतीच नाही.
*मी स्वतः विदर्भातला आहे. माझ्या आजोबांच्या TC वरती जात मराठा आहे. परंतु जेव्हा पंजाबराव देशमुखांनी आम्हाला सांगितले तेव्हा माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांच्या TC वरती कुणबी या जातीचा उल्लेख केला. महसुली रेकॉर्डला सुद्धा आमची जात कुणबी आहे आणि आज मी कुणबी मध्ये आहे...🙏*
Are khot nko bolus,,,ithe sarve kunbi ch hote pn ahankar chya poti sarvyame maratha lavla,,,ani aj morche kadtay ki amhi shudra ahot Ami magaswargi ahot
बच्चू कडू चा video baghun आला काय?? 😂😂
आरक्षण गेलं उडत.आम्ही कुणबी लावणार नाही.
मग भटानची गु आहे
@@MASS_9880abe jhatya tula Kay mahit
मी ही मराठा आहे, पण मराठा हा कुणबी नाहीये. मराठा हा क्षत्रिय आहे.
Shivaji maharaj Kumbi hote maratha nahi
शेट्ट
@@classandclass4976 जावून इतिहास वाच आधी शिवाजी महाराज हे कुणबी मराठा होते त्यामुळे त्यांना ९६ कुळी मराठ्यांचा विरोध होता
@@classandclass4976 कर्तुत्व शून्य आहे 96 कुळी मराठा समाज
आज स्वतः त साधी नोकरी मिळवायची धमक नाही
जर एवढाच माज असेल मराठा असल्याचं तर का बर कुणबी प्रमाणपत्र हवं आहे.
मी तर म्हणतो सरसकट आरक्षण च संपवून टाकले पाहिजे.
@@sawantvaibhavsanjay4451 ज्याचा मेंदू चांगला तोच कर्तृत्व दाखवेल. त्यात जातीचा काय संबधं नाही. 96 कुळी पण भिक मागून जगणारे आहेत.
I am from vidharbh region. we always thankful for Sir Panjab Rao Deshmukh.
Yes correct
DR.BABASAHEB AMBEDKAR 💙
मला मराठवाड्यातल्या बदमाश नेत्यांचा खूप राग येतो ज्यांच्यामुळे कुणबी मराठा असून सुद्धा आम्हाला आरक्षण नाही
@@harsh_2277 Bhimta🤣🤣, fukte Bhimte saale
No words to say thanks to bhausaheb Deshmukh ❤
माझी आई कुणबी आहे..माझ्या गावात 90% लोकांचे विदर्भातील कुणबी मराठा समाजासोबत रोटी बेटी व्यवहार आहेत.. मराठा कुणबी एकच आहेत
कुणबी असो वा अजून कोण काही फरक पडत नाही, आपण सगळे एक आहोत 💪🏽
Taqbeer ..Allahu akbar
घे बाबा उरावर, आम्ही तर नाहीये एक😂😂😂😂
Only Hindu 🚩🚩
@@9pointgamers 🍌🍌🍌
मग ब्राम्हणांना का टार्गेट करता?
कोकणातील लोकांसाठी ,
कोकणी कुणबी = कुणबी
घाटी कुणबी = मराठा ( १६ व्यां शतकात आलेली देशमुख ,आणि राव आडनाव लावणारी लोक )
संत तुकाराम महाराज पण कुणबी होते पण ते घाटी कुणबी होते .म्हणून त्याचे वारस मराठा आहेत .
कुणबी, मराठा, कुणबी - मराठा, मराठा - कुणबी ९६ कुळी, ९२ कुळी हे सगळे एक आणि एकच आहेत. शेती हा प्रमुख व्यवसाय असणारे #मराठा
काहीही संबंध नाहीये बाबा, उगाच माहीत नसेल तर कोणाच्याही पंगतीला बसवू नकोस.
कुठलास तू भावा - मराठवाडा की विदर्भ?
शेती फक्त मराठाच करतात का? तसे म्हणले तर इतर जातीतले शेती करणारे पण कुणबी झाले. पण ते कुणबी लावत नाही
हलक्या कुळीतली शेळके चौगुले सांळुखे होते.
@@akshayjadhav9328ashamulech mage rahilet marathi lok apaapalyat ch zagada
@@premjeetpatil96आता आमचं किरणाच दुकान आहे म्हणून मी वानी झालो का.त्या आधीच्या जातीचा विष्य चाललाय शेती आधी फ्कत कुणबी च करायचे
मला गर्व आहे कुणबी असलेल्यांचा!
Hindu 🕉️ kunbi zindabaad ✊🏿🔱🕉❤❤❤😊😊😊
kunbi shudra aahe as per manushruti
@@Mharattha gadhya manushruti madhe lihile aahe je bramhachya mukhatun janma ghetla te savarn baki sarv shudra. I don't like inequality, I always believe in equality. And remember manushruti is my foot.
@@D.Subhash असु दे आम्ही शूद्र . पण मानवता हा आमचा धर्म आहे.
@@Mharatthaतु आक्करमाशी आहेस निघ इथन 😂
कुणबी म्हण्याल लाज वाटते काही लोकांना मग आता कुणबी प्रमाणपत्र का पाहिजेत आता.
निघ तू
@@9pointgamers tuzya bapach ahe ka arkshan. Fukatch bolayla
@@Hellow_._ 🤗
@@shamkantingleArkshnasati swtachi jaat badlayla nigalet😂
OBC मधे आधी च एवढ्या जाती आहे, competition ही भरपूर आहे. आरक्षण असून नसून ही सारखच.... त्यापेक्षा सर्वांच आरक्षण रद्द करून आर्थिक निष्कर्ष वर आरक्षण दिल तरच काही फायदा होईल
मी नाभिक समाजाचा आहे(OBC)
फक्त जय मल्हार जय भीम जय लहुजी जय सेवालाल 💛💙🤍
जय जिवाजी भाऊ
अनेक जातीतील लोक शेती करतात त्याचे काय,,, ????????ते कुणबी नाहीत काय
अगदी बरोबर
@@visharadkende8838अन् दोन्ही जाती मुळ महाराष्ट्रीयनच नाही आहे
@@Maharashtrikतू कोणत्या जिल्ह्यातला आहे
@@AkshayBhoir-zg8un सोलापूर
@@Maharashtrik तू कुणबी लोकांना कमी समजतो का मग
मराठा समाजामध्ये फुट पडावं मनून हे सगळं चाललं आहे
अगदी बरोबर
*यावरून इतके स्पष्ट होते की मुळात मराठा आणि कुणबी एकच आहेत... त्यामुळे एकाच समाजामध्ये आणखी फुट पडूदेवू नका... माझ्यासाठी प्रत्येक मराठा कुणबी आहे आणि प्रत्येक कुणबी हा मराठा आहे...*
*🙏जय कुणबी 🤝 जय मराठा🙏*
😂
जर आपणास माहिती नसेल तर अक्कल पाझळू नाका
कोकणामध्ये विशेषत:रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठा आणि कुणबी वेगवेगळे समाज आहेत. मराठा समाज नेहमी कुणबी समाजाला कमी लेखत आला आहे. मराठा आणि कुणब्यानंमध्ये रोटी बेटीचा व्यवहार अजुनही होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
True..
आमच्या कडे आसा काही भेदभाव नाही.सरास रोटी बेटी चा व्यवहार होतो.
Hi gosht Kunbi sodun dusrya jatiche lok ka sangat aahet .
@@kushaq1173 भावा, मी स्वतः कुणबी आहे आणि अनुभवाचे बोल आहेत.
@@sidramshinde6839 मी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती सांगितली.
स्वतंत्रतेच्या 70 वर्ष नंतर देखील जातीच्या आधारावर आरक्षण वरून कुबड्या घेत आहे
माननीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आम्हाला कुनबीच ठेवलं त्रिवार धन्यवाद
फारच छान माहीती दिली ताई
मी कल्याण तालुका, ठाणे जिल्ह्याचा कुणबी आहे ❤
भावा मी पण हे मराठे आपल्याला नेहमी कमी समजतात आणि आता स्वतःच सिद्ध करण्याच्या मागे लागलेत की आम्ही कुणबी आहोत 😂😂
हो
दादा आपल्या कोकणामध्ये पण कुणबी समजाच्या ४ ते ५ पोटजाती आहेत , ज्या एकमेकांत सोयरिक करत नाही . दक्षिण कोकणात जसजसा जाशील तसतसा तुला या पोटजाती दिसतील ,जसे की तिल्लोरी कुणबी ,मोर्बा कुणबी ,आदिवासी कुणबी ,आपण ठाणे जिल्यातील कुणबी हे normal कुणबी आहोत .
हो आहेत आपल्या पोट जाती
कुणबी आणि मराठा दोन्ही हिंदू ❤
हिंदू धर्मात भरपूर जाती आहेत
त्यांनीच वाट लवली हिंदूंची
गोलमाल है भाई सब गोलमाल है.... सीधे रस्ते की तेढी ये चाल है....😂😂😂
Maratha madhye 2 division aahet
1--- Maratha kshatriya...(96 kuli)
2---maratha kunbi...
काय फुकून लिहीत असतीस भावा😂दोन्ही पूर्णपणे वेगळ्या जाती आहे
एकीकडे एकच आहे म्हणून कुणब्यांना जवळ करून त्यांच्यातला आरक्षण मागायचा अन् दुसरीकडे सोयरिक करताना ते मराठेच नाही म्हणून दूर करायचं😂 चांगलय
96k मराठा कुणब्याना कमी समजतात . त्याच्यासोबत रोटी बेटी व्यवहार करत नाहीत.
बाबा इथे आम्ही ९२ कुळ्याना सोड ९६ कुळातील काही कुलांशी लग्न करत नाही तिथे कुणबी तर जवळही येत न्हाई भावा
मराठा ने कधीच कुणबी ला एक नाही समजलं
तिळोरी/तिलोरी कुणबी किंवा तळहेरी कुणबी ही कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळणारी कुणबी पोटजात आहे.
प्राचीन काळापासून जे लोक वा समूह शेतीव्यवसायात जात असत त्या सर्वांना कुणबी असे म्हटले जात असे. पण स्थानिक भूगोल, भूशास्त्र, हवामान , मृदेचे प्रकार, इतर बाह्य कारणांमुळे याच शेती करणा-या समाजामध्ये कालांतराने स्थानिक स्वरुपाचे भेद निर्माण झाले.
प्रत्यक्ष प्राचीन आणि मध्ययुगीन लिखित साधनांमध्ये तिळोरी कुणबी या पोटजातीचा उल्लेख मिळत नाही. कोकणातील तिळोरी कुणबी समाजाचे आचार-विचार, धार्मिक कर्मंकांडे ही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कुणबी समाजापेक्षा काहीसे भिन्न असल्याचे दिसते. याचे कारण भूशास्त्रीय सर्वेक्षणानुसार पुरातन काळापासून संपूर्ण कोकण(महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यापासून ते थेट केरळपर्यंत) हा प्रदेश उष्ण व दमट या हवामान प्रकारात येत होता तसेच हा प्रदेश अतिशय दुर्गम आणि डोंगराळ अशा स्वरुपाचा आहे. येथे शेती ही प्राथमिक स्वरुपात होत होती, येथील मुख्य व्यवसाय हा मासेमारी आणि मिठाची शेती हा होता. जमीनीचे मोजमाप येथे एकरात होत नसून गुंठ्यात होते. त्यामुळे कोकणातील तिळोरी कुणबी हा काही अपवाद वगळता व्यवसायिक पातळीवरची शेती करत नाही. येथे मुख्य पिके भात आणि नाचणी यांसारखी आहेत. त्यामुळे ७० टक्के कोकणी कुणबी हा ७० ते ८० च्या दशकातच नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित झाला.
तिळोरी कुणबी समाजाचे ऐतिहासिक मूळ काय?
गोव्यातले प्रसिद्ध इतिहासकार अनंत रामकृष्ण धुमे यांच्या मते, संपुर्ण कोकणकिनारपट्टीवर वास्तव करणारे सर्व कुणबी हे पुरातन काळातील मुंडारी या जमातीचे वंशज आहेत. कारण कोकणी भाषा आणि तिच्या इतर लहान-सहान बोलीभाषांमध्ये मुंडारी मुळाचे शब्द सर्वात अधिक प्रमाणात आहेत. धुमे यांनी या प्राचीन मुंडारी जमातीच्या देवता, त्यांची कर्मकांडे आणि त्यांची शेतीची पद्धत यांची तुलना कोकणपट्टीवरील गौड, कुणबी, वेलिप यांसारख्या जमातींशी केलेली आहे. काही शतकांपुर्वी तिळोरी कुणबी समाजाची तिळोरी ही स्वतंत्र बोलीभाषा अस्तित्वात होती पण ती बोलीभाषा सध्या लुप्त झाली आहे. आज ज्या बाणकोटी, संगमेश्वरी आणि मालवणी या बोलीभाषा तिळोरी कुणबी समाजात बोलल्या जातात त्या भाषांवर जुन्या काळापासूनच मराठी बरोबरच कोंकणी भाषेचा सुद्धा प्रभाव आहे.
मध्ययुगीन काळात साधारणत सन १५१० मध्ये जेव्हा गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली, नंतर पुढे १५४५ मध्ये पोर्तुगीज मिशनरी पाद्री संत फ्रान्सिस झेव्हीयर यांने पोर्तुगालच्या राजाकडुन इक्वीझिशनची परवानगी मागितली होती. या इक्वीझिशन नुसार सर्व गोव्यातील हिंदूना आपल्या देवी-देवतांची पुजा करण्यास बंदी घातली गेली आणि फक्त ख्रिस्ती धर्मगुरुंचे प्रवचन ऐकावे, अशी सक्ती केली गेली होती. जे लोक या आज्ञा पाळणार नाहीत त्यांना जिवंत जाळण्यात आले. पोर्तुगीजांच्या अत्याचारांना कंटाळून गोव्यातील कुणबी, दैवज्ञ, गौड सारस्वत ब्राह्मण आणि वैश्य वाणी समाजाने तेथून काढता पाय घेऊन त्यातील कित्येक लोक हे समुद्री मार्गाने तुळुनाडू ते केरळच्या मलबार या प्रदेशात जाऊन स्थायिक झाले, तर काही लोक हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात आले. तत्कालीन पोर्तुगीज सरकारने गोव्यातील कुणबी, वेलिप आणि गौड या समाजांना जमातीमध्ये (Tribes) वर्गीकृत केले होते. त्या भागातून जे कुणबी उत्तर कोकण आणि दक्षिणेतील केरळ मलबारच्या प्रदेशात स्थलांतरीत झाले त्यांच्यावर कालांतराने स्थानिक संस्कृतींचा, भाषा व धर्म यांचा प्रभाव पडला.
कोकणी तिळोरी समाजाच्या ज्या काही मुख्य कुळदैवता आहेत त्यामध्ये सालबाय, सोमय्या, बहिरी, झुगाई, नवलाइ अशा आहेत. या देवता संपुर्ण कोकणपट्टीवरील प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या शाक्तप्रधान लोकधर्मातून आलेल्या आहेत. गोव्यातील कुणब्यांना जमातीचा दर्जा असल्यामुळे तिळोरी कुणब्यांचे जीवन हे सुरवातीला इतर स्थानिक आदिवासी जमातींप्रमाणेच होते.
पण महाराष्ट्र शासन तसेच मंडल आयोगाच्या अभ्यासानुसार कोकणी तिलोरी कुणबी हा ओ.बी.सी मध्ये मोडतो तर गोव्यामधील कुणबी समाज हा अनुसुचित जमाती(ST) तसेच तुळुनाडू आणि केरळ मलबारमधील कुणबी हा अनुसुचित जाती (SC) मध्ये वर्गीकृत होतो. दक्षिणेत कुणबी समाजाला स्थानिक भाषिक उच्चारानुसार कुडुंबी असे म्हटले जाते.
मुख्य संदर्भ:
१) Caste and Race in India, G.S Ghurye - Popular Prakashan (1969)
२) Tribal tradition and Change: A study of kudumbis in south india, Y.R Rao (2003)
"मनुस्मृती" कुठे मिळेल वाचायला.?
Bhandarkar Granthalay
सदाशिव पेठेत विक्कत मिळते
Rakhadet☠️☠️☠️☠️
@@rushabhiwnate5412 kay
Sad to see that even today Indians are divided on basis of caste
Then remove all reservations based on caste, we're all equal right?
@@shashikantnipanikar860 Hope that happens in coming future and every person living in India is purely an Indian
After independence reservation is responsible for that.
@@shashikantnipanikar860 cast is base of reservation. There is casteism thats why reservation.
Even Today there is also Casteism
@@shashikantnipanikar860 remove caste remove reservation...after 200 years of removing caste
कुनबी म्हणजे परंपरागत शेती करणारे .
जवळपास ८० % मराठा परंपरागत शेती करतो
मग तो कुनबीच आहे .
मराठवाड्यात आणि विदर्भात सर्व मराठा कुनबीच आहे.
कोकणात मराठा आणी कुणबि वेगळे आहेत.
Ho 💯
कोणा साठी लढले आपले राजे 🥺🥺 कुणब्या साठी? मराठयां साठी 🥺? महारा साठी 🥺? मांगा साठी? 🥺 नाही ओ! आमचे राजे सपूर्ण गोर गरीबा साठी या देशातल्या प्रत्येक मानसा साठी लढले ओ आमचे राजे 🥺🥺🚩🧡🙏🏻🙏🏻
कुणबी आणि मराठा हा एकच आहे फरक फक्त एवढंच की काही ठिकाणी मराठा कुणबी तर काही ठिकाणी फक्त मराठा उल्लेख आहे
Saaf Chuk. Maratha phakta 96 kul Maratha yetat
Chuk
@@omkarrane4788o 96 kuli patil 😂 jara dhir dhara aplyala arakshan nhi..mula abhyas karu Karu martayt...kunbi honyat kahi gair nhi saddhya..
आम्ही मराठा आहोत.आरक्षण गेलं उडत.
मुळात कुणबी ही जात महाराष्ट्रीयनच नाही आहे, यांची मुळ जात कुर्मी आहे जी की उत्तरेची आहे. कुणबी जात भारतभर पसरली आहे, उत्तरेत कुर्मी म्हणतात, खाली दक्षिणेत कुडूम्बी अन् कुळुंबी म्हणतात. आमच्या महाराष्ट्रात आल्यावर कुर्मीचा अपभ्रंश कुणबी असा झाला, इतकाच काय तो यांचा आमच्या महाराष्ट्राशी संबंध.
दुसरीकडे महारठ्ठ वंशाचा इतिहास कमीत कमी 2500 वर्षे जुना आहे, त्याचा स्पष्ट शिलालेख नाणेघाटात अन् कारल्याच्या लेण्यात आहेत. त्यामुळे उगाच दोन संबंध नसलेल्या जातींना एकत्र आणू नका. क्षत्रियात देवक परंपरा आहे, ती अनेक कुणब्यांना माहीत देखील नाहीये.
आता राहिला प्रश्न मराठा ह्याला जातासमुह म्हणवला जाता याचा, उत्तरेतून जेव्हा मुस्लिम अन् इतर आक्रमक आले, तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या जातीबद्दल काडीचाही ज्ञान नव्हता त्यामुळे त्यांनी ब्राम्हण ते शूद्र यांना सरसकट मराठा म्हणला, आजही आपण दुसऱ्या राज्यात गेलो तर बाहेरचे लोक सगळ्यांना सरसकट मराठाच म्हणतात, याचा अर्थ असा नाही की आपल्या जाती एक आहेत
Kunbi mhanje maratha nhi... Ase mhanare ata swatala kunbi mhanvun ghenysathi mar mar krt ahe....
रितेश देशमुख आणी जरांगे पाटील मधे जो फरक आहे तोच फरक ९६ कुळी मराठा आणि कुणबी मधे आहे असे मला वाटते.
मी विदर्भातील कुणबी आहे. आमच्याकडे सर्व सत्ता ग्राम पंचायत पासून ते आमदार पर्यंत कुणब्यांच्या हातात आहे. मराठा आणी कुणबी एकच आहे ❤
स्वातंत्र्य नंतरच्या काळातील ज्याज्या जिल्हा तील विभाग तील नेत्यानी मराठा किंवा कुणबी नोद केली त्यांचे समर्थक ते कुणबी झाले नाही झाले ते मराठेच राहीले हे सर्व नेते मंडळी मुले भोगावे लागत आहे
4:40 ओ ताई, स्वराज्यासाठी सर्व जाती पातीचे लोक लढले होते. शेती झाली की निघा स्वारीला ....
उगाच कशाला इतिहास सोयी नुसार बदलत आहात ?
Ladaayi ला जाणाऱ्या प्रतेक जातीच्या ला मराठा सैनिक च महणल जायचं..नंतर ती कागदोपत्री जात तयार झाली.होळकर धनगर असले तरी ते मराठा सेनापती म्हणून च राहिलेत 4:47
ठीक आहे मग Sc मधे आरक्षण द्या, महार लोकांना काही न करता इतिहासात आम्ही लढलो हे सांगायचे असते 😂😂.. अरे बाबांनो तुम्ही फक्त घरी बसुन होते... सर्व जाती लढल्या, फक्त महार ते घरी बसुन होते 😂😂😂
@@AyyoGamerbhat ,baman keva ladhya ladhle fukte mandirat basun😂😂😂
@@poonamborkarpoonamborkar3560 अरे दोनदा पूनम बोरकर मॅडम, ईतिहास वाचन करा, बाबा आमलेट सारखे अनपढ़ राहु नका , अख्या भारतात मराठा सत्तेचा प्रसार करणारे पेशवे ब्राह्मण होते, शिवरायांना वाचवणारे बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण होते असे असंख्य ब्राह्मण लढले... बाकी महाराणा किल्ल्यात सुद्धा घेत नव्हते महाराज, मुघलांची फितूर होते महार म्हणून गावाबाहेर ठेवायचे 🤣🤣😂🤣😂... महार मुघलांचे फितूर होते, आताही प्रकाश आंबेडकर सारखी जातिवादी कीड आपल्या नाजायज बाप औरंगजेबचा समोर माथी टेकायला जाते... 😂😂🤣😂
माजे आजोबा बोलता की आपन कुनबी आहेत पन मज़ा लिविंग वर तर हिन्दू मराठा आहे
दाखल्यावर हिंदू मराठा दिलेले आहे आणि माझ्या बाबांच्या भावाच्या दाखल्यावर हिंदू कुणबी दिलेले आहे , असे पुरावे खानदेशात लाखोंनी आहे , आजही उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेशात गेल्यावर कळते की तिथले कुणबी स्वतहाला मराठा पाटील म्हणून घेतात , आमचे पुरावे आहेत आम्हाला कुंनबीचे दाखले
कोकणात मराठा आणि कुणबी दोन स्वतंत्र वेगळ्या जाती पूर्वी पासूनच आहेत काही संबंध नाही.
मित्रा माहिती नीट ऐकली नाहीस. जे मराठे मोहिमेवर जात होते ते मराठा म्हणून ओळखले जाऊ लागले तर शेती करणारे मराठे कुणबी म्हणून ओळखू लागले.
Dada tumhi mahit neet ny ghetli kunbi ha kunbi ch ahe Ani Maratha ha Maratha ahe, Jay Shivray Jay tukoba
Mg तुम्ही जाऊन ty जरागे पाटील ल सागा.. ny tr तुमचं अस्तित्वावर प्रश्न पडेल..😅😅 जर ओबीसी मधून घेतला तर हळू हळू . मराठा हे नाव समाप्त होईल ..😅😅 मग सवतःला 96 कुळी मराठा म्हणणारा वर्ग राहणार नाही 😅😅 आणि सवतःला शात्रिय म्हणणारा वर्ग राहणार नाही.. मग हे सर्व कुणबी समाज म्हणून ओळख राहील 😅😅 .
Majhay bhavana tumala ky वाटत.😅😅 जरागे तर ओबीसी आहे मराठा समाज अस बोलत आहे..😅😅 तो तर ओबीसी मध्ये घ्या मराठा समजला अस बोलत आहे ..😅😅 तरी पण हा मराठा समाज शांत का .. यांना समजत ny ka .... Jr आरक्षण भेटेल तर कागदावर OBC naav म्हणजे धर्म परिवर्तन 😅😅 मग सवतःला 96 कुळी राहणार ny. आणि शात्रिया पण 😅😅 मग काय होईल.. ..
आदोलन करा पण neter khup ky honar ahe pudhe यायचं विचार करा. कारण ओबीसी मधी तुम्हाला ताखला. ना तर शिवाजराजांना किंवा त्यांच्या साम्राज्याला काही अर्थ राहणार ny .😅😅 Baghu aata ... जरागे पाटील ल कोण समजाऊन sagata की. सर्व मराठा ओबीसी होतो 😅😅😅
Dada aamchya bhavkitil nimmyancha maratha dakhla aahe aani nimmyancha kunbi dakhla aahe
पश्चिम महाराष्ट्रात पण भावा, या लोकांना आरक्षणासाठी वेड लागलंय स्वताला कुणबी म्हणाया लागलेत आता हे येडे😂
शिवाजी महाराजांच्या वेळी सुद्धा कुलबिनी असा उल्लेख आहे.
Reservation sathi economic criteria cha pahijel. Reservation band zala ki jaativad 90% kami honar … reservation naslyavar koni nahi baghnar jaatpaat…
इथं मराठा कुणब्या बरोबर लग्न करत नाही आणि आरक्षण आर्थिक निकषावर पाहिजे वा रे डोकं😂😂ते काय आर्थिक निकषवर लग्न करत नाहीत की काय? आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही म्हणून आर्थिक निकषावर द्यावं 😂
@@kgdkgd4170kon mhanl aamchya ikde aamhi kunabi che certificate pahun lagn nahi krt br😂
He zal tr rajkarni rajkarn kashyachya joravr khelatil
Mg tyanna vikasachya joravr rajkaran khelav lagl na
@@harsh6346 मी मराठवाडामधील आहे जालना जिल्हा. मी स्वतः पाहिलेले अनुभव आहेत. माझं लहानच मोठा झालो गावात.पण परिस्थिती गावातच काय शहरातसुद्ध उच्चनीच भावना आहे
पंजाबराव देशमुख यांचे आभार... 🙏
Deshmukh swta Kon Aahet hote
Martha ki Bhraman??
@@kusumiyer8119ते पंजाबराव देशमुख मराठा कुणबी होते आणि त्यांनी लग्न सोनार समाजाच्या मुलीशी लग्न केले ते ओबीसी नसते तर त्याकाळी इंटरकास्ट मॅरेज किती खतरनाक ठरले असते समजलं का अंध भक्ता
Mg तुम्ही जाऊन ty जरागे पाटील ल सागा.. ny tr तुमचं अस्तित्वावर प्रश्न पडेल..😅😅 जर ओबीसी मधून घेतला तर हळू हळू . मराठा हे नाव समाप्त होईल ..😅😅 मग सवतःला 96 कुळी मराठा म्हणणारा वर्ग राहणार नाही 😅😅 आणि सवतःला शात्रिय म्हणणारा वर्ग राहणार नाही.. मग हे सर्व कुणबी समाज म्हणून ओळख राहील 😅😅 .
Majhay bhavana tumala ky वाटत.😅😅 जरागे तर ओबीसी आहे मराठा समाज अस बोलत आहे..😅😅 तो तर ओबीसी मध्ये घ्या मराठा समजला अस बोलत आहे ..😅😅 तरी पण हा मराठा समाज शांत का .. यांना समजत ny ka .... Jr आरक्षण भेटेल तर कागदावर OBC naav म्हणजे धर्म परिवर्तन 😅😅 मग सवतःला 96 कुळी राहणार ny. आणि शात्रिया पण 😅😅 मग काय होईल.. ..
आदोलन करा पण neter khup ky honar ahe pudhe यायचं विचार करा. कारण ओबीसी मधी तुम्हाला ताखला. ना तर शिवाजराजांना किंवा त्यांच्या साम्राज्याला काही अर्थ राहणार ny .😅😅 Baghu aata ... जरागे पाटील ल कोण समजाऊन sagata की. सर्व मराठा ओबीसी होतो 😅😅😅