दोन वर्षांपूर्वी मी डागी सोयाबीन ८हजारांनी विकलं होत, आज चांगलं सोयाबीन ५हजाराच्या विकलं जातं आहे, जशा शेतमालाच्या किंमती कमी होतात तशा ,खत, औषधीचे भाव का कमी होत नाही याची खंत वाटते. 😌😌😌
गेनेटिकल मोडिफाई सोयाबिन आपण पिकवू शकत नाही पण ज्या वेळी सोया 10000 झाला त्या वेळी बाहेरून 15लाख टन GM सोया आयात केली त्या चे हे परिणाम आहेत आता बस झाल सोया सोडून दुसरे पीक घेतले तर फायद्यात राहू नाहीतर ..
जो सोयाबीन 11000रू पर्यंत गेला होता तो आता फुकट जात आहे मुजंरी दुप्पट मशीन वालेच दुप्पट खते बियाणे महाग शेती खुप तोट्यात आहे आमच येत तर काही शेतकऱ्यांनी पेरले नाही
सत्तेत येणारे प्रत्येक सरकार फक्त खाणाऱ्याचा विचार करत पण पिकवणारा मेला तरी चालेल अरे दोन पैसे शेतकऱ्याकडे आले तर ग्रामीण (50%)अर्थवेवस्था कशी पळते बघा
कांदा अनुदान 2022 शेतकरी ची फसवणूक झाली आडते आणि लातुर बाजार समिति मध्ये सरकारी कर बुडवुन झाल्यामुळे उस्मानाबाद तालुका लातुर जिल्हा आणि अनेक जिल्हा तले शेतकरी कांदा अनुदान पासुन लातुर बाजार समिति आणि आडते मुळे मिळाले नाही
दोन वर्षांपूर्वी मी डागी सोयाबीन ८हजारांनी विकलं होत,
आज चांगलं सोयाबीन ५हजाराच्या विकलं जातं आहे,
जशा शेतमालाच्या किंमती कमी होतात तशा ,खत, औषधीचे भाव का कमी होत नाही याची खंत वाटते.
😌😌😌
मातीमोल भाव आहे.....या सरकार ल जागा दाखवली पाहिजे
फुकट खाणाऱ्या लोकांना व महागाई वाढली म्हणणाऱ्या खा.मनाव शेतकऱ्याचा फुकटचामाल🙏
बघतलो का सर आमच लातुर मर्केट आमच्या शेतात एकरी सोयाबिन निघेल 3 किव्टल मजुर घेतात एकरी 5000 रुपय मळणी यंत्रवाला 450 रु पहीली फवारणी तननाशक 1000रु दुसरी फवारनी किटकनाशक 1200 रु तिसरी फवारणी 1500किटकनाशक मालवाहतुक 360रु आडत शेकडा 2 रु दराने +शेती मेहनत सगळा हिशोबा तुमीच करा आणि शेतकर्यान जगाव कि मराव तुमीच सांगा
योग्य निर्णय व मतदान करा
मोदी हटाव देश बचाव
कोठे आहे मोदी 2022 ला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होता सोयाबीनचा भाव 7600 ऐवजी सोयाबीन आता 4700 आहे केला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट मेला शेतकरी
एक एक रुपयांनी भाव वाढवता लाज वाटली पाहिजे या खरेदीदाराला
धन्यवाद जाधव सर छान वीडियो बनवल
पेट्रोल डीज़ल १००रु वाढत शेतकारी यांच्या मालाचे भाव १रु नी वाढत वा जय जवान जय किसान 😂😢
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी 2024 मध्ये या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे
गेनेटिकल मोडिफाई सोयाबिन आपण पिकवू शकत नाही पण ज्या वेळी सोया 10000 झाला त्या वेळी बाहेरून 15लाख टन GM सोया आयात केली त्या चे हे परिणाम आहेत आता बस झाल सोया सोडून दुसरे पीक घेतले तर फायद्यात राहू नाहीतर ..
❤❤
कृषीमंत्री साहेब पिकणारा मेला तरीही चालेल पण खानारे मेले नाही पाहिजे बर का ❓😥😥
जो सोयाबीन 11000रू पर्यंत गेला होता तो आता फुकट जात आहे मुजंरी दुप्पट मशीन वालेच दुप्पट खते बियाणे महाग शेती खुप तोट्यात आहे आमच येत तर काही शेतकऱ्यांनी पेरले नाही
खरं तर लातूर मध्ये भाव वाढला की परभणीला पण वाढतो
नवीन सोयाबीन काल 4100 ने गेले सगळीकडे लूट चालू आहे... 3500 वर सोयाबीन येईल 😢😢😢😢
आमचे जुने आजोबा सांगायचे एक क्विंटल कापूस विकला की एक तोळा सोन खरेदी केली होती परंतु आता फक्त व्यापारी मालामाल झाले आहेत भावपूर्ण श्रद्धांजली bjp
लातूर 48 रू असेल तर आमच्या येथे माती मोल विकनार असे चित्र दिसत आहे
गेल्यावर्षीच्या सोयाबीनची ही परिस्थिती आहे तर नवीन सोयाबीन ला काय भाव मिळेल शेतकऱ्यांसाठी खूप वाईट दिवस आहेत
एक रुपया पेक्षा एक पैश्याने बोली वाढवा म्हनावे😂
अच्छै दीन आये
हे सरकार शेतकर्यांचा नुकसान भरून देणार नाही सरसकट मदत शेतकऱ्याला दीली तर खरे
Ok
हळदी सारखं होईल
एक रुपयानी भाव वाढवतात पाचशे रुपयानी कमी करतात जय हो मोदी सरकार❌❌❌❌
आहोभाऊ हेभाव कधिचे आहे तआज21.4.2024
फक्त सौ द्या तील भाव दाखवलं पण खरा खेळ पोटलीत
1100 रुपयाचं डेलिकेट 100 ग्रॅम मारला आहे आणि आमचा एक एक रुपया वाढतोय
15 दिवसांनी 4000 रुपये होईल सोयाबीन
फक्त सौद्यातील भाव दाखविला पण खरा भाव तर पोटली पद्धत
भाजप सरकार ला जागा दाखवून दिली पाहिजे
सरकार शेतकऱ्याच्या पाटी मागे नाही यापारी लोकोच्या पाटी मागे आहे
लाजा वाटू द्या र.एक एक रुपयांनी बोली वाढ करतात
Soyabin utpadan khup kami ahe mg bhav yevdha kmi ka
Juna Soyabean bharpur Aahe
सत्तेत येणारे प्रत्येक सरकार फक्त खाणाऱ्याचा विचार करत पण पिकवणारा मेला तरी चालेल
अरे दोन पैसे शेतकऱ्याकडे आले तर ग्रामीण (50%)अर्थवेवस्था कशी पळते बघा
यालाच म्हणतात अच्छे दिन
1रु नी भाव ची बोली लावली जाते....!
पण भाव कधी येणार 😢
गावागावात माल तारण योजना तयारी व्हायला पाहिजे, फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापना फक्त सरकारी खरेदी पर्यंत मर्यादित नको
सोयाबीन कुठे,कसं पिकत यांची कवडची अक्कल नाही ते भाव ठरविते..
पिकविणारे मेले
1 रू भाव वाढवायले क्या व्यापारी बनेगा रे तू
Hyalach mhantat modijiche aache din
1 2 नाचे पाढे म्हणता 1 रू. तुमच्या पोरांचे चॉकलेट तरी मिळते काय
भिक आहे काय रे 1रूभाव वाडवाले
काय येद्यात कडतराव एक रुपयांनी लिलावात वाढ करता राव
एक एक रुपयाने बोली वाढवता लाज नाही वाटत का एक रुपयात काय मिळते रे
रोज दाकावा.भाव
20रू 20मिनिट बोली
एक रुपया वाढवता लाज वाटुधा
कांदा अनुदान 2022 शेतकरी ची फसवणूक झाली आडते आणि लातुर बाजार समिति मध्ये सरकारी कर बुडवुन झाल्यामुळे उस्मानाबाद तालुका लातुर जिल्हा आणि अनेक जिल्हा तले शेतकरी कांदा अनुदान पासुन लातुर बाजार समिति आणि आडते मुळे मिळाले नाही
पाच रु तरी बोली बोला
सोडुन काळी
भाव कमी होण्यात घटना/संविधान जबाबदार आहे असे माला वाटते...करण शेतमाल जीवन आवश्यक वस्तू म्हणून तरतूद आहे.ही तरतूद रद्द करावी .....
काही खरं नाही शेतकर्याच
भिकारा चोट
❤❤
यालाच म्हणतात अच्छे दिन
❤❤