साहेब, लोकसभा निवडणुकीत चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीने अगोदरच पाच राखीव मतदारसंघांत उमेदवारी शिक्कामोर्तब करून मोकळे झाले होते. बाळासाहेबांना कुठल्या जागा सोडणार होते. शरद पवार आंबेडकर चळवळीचे मारेकरी आहेत.
@@sandiptelang2694 खर तर u b t यानी फसविले आहे उदवजीना सगले सोडून गेले तेव्हा कोण आले नाहि सावरायाला पण बाळासाहेब आबेडकर एक मोट्या भावा सारखे उदवजीच्या पाठीशी ऊभे राहिले होते पण ते पण काय बोलेच नाहि
मीडियात बोलायला 6 जागा ...आणि खाजगीत 2 जागा ही महाविकास आघाडीने खूप चांगले राजकारण केले...😅😅... 2 जागा देऊन वंचित ला फसवल, खूप मोठा धोका दिला वंचित ला महाविकास आघाडीचे राजकारण लवकरच समजले पाहिजे होते
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे vba पक्षाला एक ही जागा देणार नव्हते. काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांना राज्य सभेवर निवडून देण्याचे बदल्यात काँग्रेस प्रकाश आंबेडकर साहेब यांना बदनाम करून विनाशर्थ पाठिंबा मागत होते हे खरे आहे की नाही?
बाळासाहेब आंबेडकर खुप प्रगल्भ नेते आहेत, तेसतेचे सामाजिक करण करण्यात विश्वास ठेवतात, तेच प्रस्थापित ाना नको आहे म्हणून त्यांना बदनाम केले जाते आहे आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत❤
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे छुपे व कर्मठ जातीयवादी पक्ष कुठे बघितले नाही. साहेब ते सहा जागांचे नाटक आता बंद करा. आम्ही वंचितचे कार्यकर्ते व समाज आता तुमचे महाविकास आघाडीचे ढोंगीपणा ओळखुन चुकला आहे. आता एकच वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 💪💪💪💪💪
भाजपा च सुपडा साफ झाला असता आणि केंद्रात आज इंडिया आघाडीची सत्ता असती तुमच्या पक्षश्रेष्ठींना माहित आहे एकवेळेस भाजपा सत्तेत आली तर चालेल पण इतर वाटेकरी नको दोन्ही मिळून खाऊ पण दोघात तिसरा नको नाहीतर बाळासाहेब हे भुत देशाचं नेतृत्व हातात घेईल आणि आंबेडकरी जनता त्यांच्या हातातुन निसटुन जाईल
बाळासाहेबाच सोडा, जयंत साहेब तुम्हांला विधान परिषदेला कोण पाडलं तुम्हांला आणि मविआ ने तुम्हाला अजून शीट दिल्या नाहीत अजून, सांगोला, लोहा कंधार मध्ये मविआ ने उमेदवार दिले किती धोका देऊन सुद्धा तुम्ही अजून त्यांच्या सोबत आहे किती दुःख आहे साहेब
जयंत पाटील साहेब महा विकास आघाडीतील सगळे नेत्यांनी मिळून तुम्हाला लोक सभेत वापर केला आणि विधानसभेला जोरदार खाली पाडले... सुबोध विधान परिषदेला एक सुद्धा तुमची हक्काची सेट दिली नाही त्याकडे लक्ष द्या... उगीच महाविकास आघाडीची चाटू गिरी नका करत बसू... सत्य काय आहे ते सगळे जनतेला माहिती आहे
ह्या वयात खोट बोलने शोभत नाही कुठल्या 6 जागा दिलत्या इलेक्शन आधी 2-3 जागा आणि इलेक्शन नंतर 6 जागा दिल्या होत्या बोलत आहात संजय राउत असच खोट बोलत होता 😅😂
जयंत पाटील साहेब तुम्हाला महाविकास आघाडीची वागणूक दिली त्याकडे लक्ष द्या.... तुमचा त्याने सर्वस्व लोकसभेला वापर करून घेतला... तुम्हाला तुमच्या हक्काच्या चार जागा सुद्धा त्यांनी सोडलेले नाही... तुमचा विनिंग सीट सांगोला, अलिबाग, माहूर, पनवेल, पेन ह्यासुद्धा सोडल्या नाहीत 😂
हा लबाड माणूस आहे यांच्या विरोधात काँग्रेसने क्राॅस वोटिंग केलं आणि याला पाडलं तरी हा काँग्रेस ची बाजु घेतोय कोणत्या सहा जागा देणार होते हे त्यांनी सांगावं
अरे दादा तुला त्यांनी सोबत ठेवलं तुमचा लोकसभेला वापर करून घेतला... आणि विधानसभा जवळ आल्यानंतर तुमच्या हक्काच्या चार जागा होत्या ( अलिबाग, सांगोला, लोह कंधार,पनवेल, पेन)त्या सुद्धा दिल्या नाहीत..... बाळासाहेबांना हीच गोष्ट सगळी माहिती होती आणि बाळासाहेब या महाविकास आघाडीला चांगले जाणू नाही म्हणून त्याने सुरुवातीपासूनच सावध पावले टाकली
तुम्हाला आरक्षण वादी नाहीत तुम्ही शरद पवार वादी आहात.. आरक्षणवाद्याला आता फॅक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच दिसत आहे..म्हणून तुमचे पुरोगामी विचार तुम्ही तुमच्यापाशी ठेवा...पिकले पण आताचे विदारक सत्य जे प्रस्थापिताचे चालवले ते तुम्ही शिकले नाही
, Rastravaadi UBT Congress, yanna khup adhi pasun ambedkar nav chalt nahi, Karan MVA BJP yekach nanyacha २ baju ahet, fkt lokanna dakbayche aamhi vegle aahot, aatun yekch, sagle kater hindu,, ani gor garib shetkari yancya vikasavr bobabom, Vanchit la २ jaga deu bolle khote bolu nka,aso ata MVA BJP maj lok hindu mahnun ch utrvnar,,,,
प्रस्थापितांकडे खुशाल भिक मागा मात्र,, प्रस्थापितांच्या शिळ्या तुकड्यासाठी स्वतंत्र स्वाभिमानी राजकारण करणाऱ्यांवर चिखलफेक करु नका. तुमची खरी अवस्था व परिस्थिती जनता उघड डोळ्यांनी बघतेय. 😂
साहेब, लोकसभा निवडणुकीत चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीने अगोदरच पाच राखीव मतदारसंघांत उमेदवारी शिक्कामोर्तब करून मोकळे झाले होते. बाळासाहेबांना कुठल्या जागा सोडणार होते. शरद पवार आंबेडकर चळवळीचे मारेकरी आहेत.
@@BhaskarNikam-ud9gx reservation चे मारेकरी कोण?
At least प्रकाश आंबेडकर strugle करतात sc st आणि ओबीसी reservation sathi.
He is great
@@BhaskarNikam-ud9gx खोट बोल पण रेटून बोल आसल्याची सवय जानार नाहि
साहेब vba ला कुठल्या 6 जागा इंडिया आघाडीने दिल्या होत्या त्या सांगाल तर बरं होईल. फालतू थापा मारूनका साहेब.
@@sandiptelang2694 खर तर u b t यानी फसविले आहे उदवजीना सगले सोडून गेले तेव्हा कोण आले नाहि सावरायाला पण बाळासाहेब आबेडकर एक मोट्या भावा सारखे उदवजीच्या पाठीशी ऊभे राहिले होते पण ते पण काय बोलेच नाहि
मीडियात बोलायला 6 जागा ...आणि खाजगीत 2 जागा ही महाविकास आघाडीने खूप चांगले राजकारण केले...😅😅... 2 जागा देऊन वंचित ला फसवल, खूप मोठा धोका दिला वंचित ला महाविकास आघाडीचे राजकारण लवकरच समजले पाहिजे होते
खोटं बोलू नका, वांचितला only 2 जागा देऊ केले होते ते पण हरणाऱ्या जागा.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे vba पक्षाला एक ही जागा देणार नव्हते. काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांना राज्य सभेवर निवडून देण्याचे बदल्यात काँग्रेस प्रकाश आंबेडकर साहेब यांना बदनाम करून विनाशर्थ पाठिंबा मागत होते हे खरे आहे की नाही?
बाळासाहेब आंबेडकर खुप प्रगल्भ नेते आहेत, तेसतेचे सामाजिक करण करण्यात विश्वास ठेवतात, तेच प्रस्थापित ाना नको आहे म्हणून त्यांना बदनाम केले जाते आहे
आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत❤
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे छुपे व कर्मठ जातीयवादी पक्ष कुठे बघितले नाही. साहेब ते सहा जागांचे नाटक आता बंद करा. आम्ही वंचितचे कार्यकर्ते व समाज आता तुमचे महाविकास आघाडीचे ढोंगीपणा ओळखुन चुकला आहे. आता एकच वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 💪💪💪💪💪
दिशाभूल करू नका वंचीतला अकोला आणि आणखी एक जागा म्हणजेच 2 जागा mva देऊ केल्या होत्या आणि मीडिया मध्ये 4 जागा देऊ 5 देऊ संजय राऊत सांगत होता
अकोला सुध्दा दिली नव्हती. त्या दोन जागा होत्या रावेर व दिंडोरी. जिथे वंचित जिंकू शकत नाही अशा जागा दिल्या होत्या.
साहेब, आघाडीशर विश्वास ठेऊ नका. दोन्ही आघाड्या मित्र पक्षांना जागा सोडणार नाहीत. फक्त विधान परिषद सदस्य साठी आश्वासन दिले जाणार आहे.
मविआ ला आंबेडकर चालत नाहीत पाटील साहेब,मविआ ला आपण चालता का बघा १-२ जागा मिळतात का बघा काय होत शेकाप च संभाजी ब्रिग्रेड तर बाहेर पडली.
बाला साहेब आबेडकर तुम्हाला चांलत नाही , अकोल्याची जागा तुम्ही बिजेपी ला जिकू दिली पण बाला साहेबाना साथ नाही दिली
तुम्ही सुद्धा खोटं बोलता.
वंचित बहुजन आघाडी
भाजपा च सुपडा साफ झाला असता आणि केंद्रात आज इंडिया आघाडीची सत्ता असती तुमच्या पक्षश्रेष्ठींना माहित आहे एकवेळेस भाजपा सत्तेत आली तर चालेल पण इतर वाटेकरी नको दोन्ही मिळून खाऊ पण दोघात तिसरा नको नाहीतर बाळासाहेब हे भुत देशाचं नेतृत्व हातात घेईल आणि आंबेडकरी जनता त्यांच्या हातातुन निसटुन जाईल
मॅक्स महाराष्ट्र बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर व्हिडिओ केल्याशिवाय view वाढत नाहीत...
हाखोटं बोलत आहे
Congress he bjp chi B team ahe
बाळासाहेबाच सोडा, जयंत साहेब तुम्हांला विधान परिषदेला कोण पाडलं तुम्हांला आणि मविआ ने तुम्हाला अजून शीट दिल्या नाहीत अजून, सांगोला, लोहा कंधार मध्ये मविआ ने उमेदवार दिले किती धोका देऊन सुद्धा तुम्ही अजून त्यांच्या सोबत आहे किती दुःख आहे साहेब
लोकसभेला शेकापने अजित पवारांना मदत केली,आणि हेच विधान परीषद जाण्याचे कारण आहे.नाही तर जय़त पाटील आमदार असते.
जयंत पाटील साहेब महा विकास आघाडीतील सगळे नेत्यांनी मिळून तुम्हाला लोक सभेत वापर केला आणि विधानसभेला जोरदार खाली पाडले... सुबोध विधान परिषदेला एक सुद्धा तुमची हक्काची सेट दिली नाही त्याकडे लक्ष द्या... उगीच महाविकास आघाडीची चाटू गिरी नका करत बसू... सत्य काय आहे ते सगळे जनतेला माहिती आहे
ह्या वयात खोट बोलने शोभत नाही
कुठल्या 6 जागा दिलत्या
इलेक्शन आधी 2-3 जागा आणि इलेक्शन नंतर 6 जागा दिल्या होत्या बोलत आहात
संजय राउत असच खोट बोलत होता 😅😂
महाविकास आघाडी ही भाजपची बी टीम आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना हे सहा जागा देऊ करतात आणि दोन जागेसाठी मजबूर करतात
Harnarya jaga detat mahavikas aghdi wale😂
Khot bol Pan retun bol
शेकाप चे उमेदवार निवडून येणेसाठी उभे राहत नाही फक्त तिकीट घेतात आणि बसतात
जयंत पाटील साहेब तुम्हाला महाविकास आघाडीची वागणूक दिली त्याकडे लक्ष द्या.... तुमचा त्याने सर्वस्व लोकसभेला वापर करून घेतला... तुम्हाला तुमच्या हक्काच्या चार जागा सुद्धा त्यांनी सोडलेले नाही... तुमचा विनिंग सीट सांगोला, अलिबाग, माहूर, पनवेल, पेन ह्यासुद्धा सोडल्या नाहीत 😂
भाई, तुम्ही, तरी, खोटे, बोलू, नका, बाळासाहेबाना, हरणाऱ्या, दोन, जागा, देत, होते, सहा, जागा, नाही
@@gautamghadge3454 कसला भाई
हा लबाड माणूस आहे यांच्या विरोधात काँग्रेसने क्राॅस वोटिंग केलं आणि याला पाडलं तरी हा काँग्रेस ची बाजु घेतोय
कोणत्या सहा जागा देणार होते हे त्यांनी सांगावं
सहा जागा कोनत्या दिल्या हे जाहिर करा वंचित समाजासाठी बेताल बोलुन नये
अरे दादा तुला त्यांनी सोबत ठेवलं तुमचा लोकसभेला वापर करून घेतला... आणि विधानसभा जवळ आल्यानंतर तुमच्या हक्काच्या चार जागा होत्या ( अलिबाग, सांगोला, लोह कंधार,पनवेल, पेन)त्या सुद्धा दिल्या नाहीत..... बाळासाहेबांना हीच गोष्ट सगळी माहिती होती आणि बाळासाहेब या महाविकास आघाडीला चांगले जाणू नाही म्हणून त्याने सुरुवातीपासूनच सावध पावले टाकली
Tumhla gulaam banun tevle tya MVA ni 😂ani Balasheb ambedkar Var Bolachi laykiv nhi tumchi
मधुसूदन मिस्त्री ने सरळ बोलले की त्यांना आंबेडकरांची गरज नाही...हे आपण ऐकलं नाही का
6 जागां कोणत्या दिल्या काही पत्र आहे का की नुसत मीडिया समोर बोलायचं है प्रकार 2019 पासून बघत आलोय आम्ही..
किती जाहिर केले होते 6 जागा कहीही खोटे बोलून लोककाना दिशाभूल करता
त्यात काय कोडं.
त्यांना कधी मावीआ बरोबर यायचं च नव्हत.. भाजप ची टीम बी म्हणून लोक ओळखतात आता ...
कोणत्या सहा जागा दिल्या होत्या नाव सांगा
मग तुम्ही का बाहेर पडला😊
हेसुद्धा मराठा खाणावळीचे सदस्य आहेत.
क्याला,कोण,विचारत,नाही,6,जागा,दिल्या,मंनतो,कॅग्रेस,जळत,घर,आहे
Yayant patil sekap parti tumhi Prakash ambedkar yana badnam karnyacha kam band kara.
Jayayant patil saheb vidhan parishdet tumhala suddha mva ne padale. Prakash ambedkarana mva maddhe sanmanjanak wagnuk ka denyat ali nahi yacha khulas kara.
Ncp Congress ubt yana vba chala nahi
खोटं बोलू नये
निकमची कॉमेंट योग्य आहें
MAV madhye Sharad Pawar yanche suchane nusar Vanchit la Sobat ghetale nahi. Karan Adv. Balasahebacha Gharane Shahila Virodh aahe. Baki Gharaneshahi MVA la tikawayachi aahe. 2 ghya 4 gya 6 jaaga deu asha Valagana kelya. Adv. Balasaheb he Ambedkari Rakt aahe Swabhimani Vyaktimatv aahe. Niskalank Charitrawan. Asa neta Bharatat Shodhun Sapadnar nahi.
शेकापने व्यापक विचार करून लोकसभेला तटकरे कडून धन संपत्ती घेऊन महाविकास आघाडीच्या अनंत गितेंना पाडले.
सुपारी आहे ते
खोटं बोलू नका. जी महाविकास आघाडी तुम्हाला विधान परिषद निवडणुकीत निवडून आणू शकत नाही, ती vba ला 6 जागा दिले म्हणून सांगताय हे हास्यास्पद आहे.
तुम्हाला आरक्षण वादी नाहीत तुम्ही शरद पवार वादी आहात.. आरक्षणवाद्याला आता फॅक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच दिसत आहे..म्हणून तुमचे पुरोगामी विचार तुम्ही तुमच्यापाशी ठेवा...पिकले पण आताचे विदारक सत्य जे प्रस्थापिताचे चालवले ते तुम्ही शिकले नाही
पाटील तुम्ही खोट बोलत आहेत व चि त ला जागिच नाहि दिल्या तर युती करून किय फायदा
Kontya 6 jaga hotya te sañga
Hindu hindu karun gor garib shetkari yanna MVA BJP ne aajvar khup lutle, pan ata hech hindu MVA BJP cha maj utrvnar १००%
, Rastravaadi UBT Congress, yanna khup adhi pasun ambedkar nav chalt nahi,
Karan MVA BJP yekach nanyacha २ baju ahet, fkt lokanna dakbayche aamhi vegle aahot, aatun yekch, sagle kater hindu,, ani gor garib shetkari yancya vikasavr bobabom, Vanchit la २ jaga deu bolle khote bolu nka,aso ata MVA BJP maj lok hindu mahnun ch utrvnar,,,,
kon manto aha haha dilya mhmun
Gandivar latha dilya jatat tari tumale akkal yet nahi ahe kay bgai
प्रस्थापितांकडे खुशाल भिक मागा मात्र,, प्रस्थापितांच्या शिळ्या तुकड्यासाठी स्वतंत्र स्वाभिमानी राजकारण करणाऱ्यांवर चिखलफेक करु नका.
तुमची खरी अवस्था व परिस्थिती जनता उघड डोळ्यांनी बघतेय. 😂
तुला काय दिल 😂 आघाडी ने