आतली_बातमी Live: मतदानाच्या चार टप्प्यांनंतर निवडणूक बदलते आहे का? LokSabha Election | Ashish Jadhao
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2024
- Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: मतदानाच्या चार टप्प्यांनंतर निवडणूक बदलते आहे का? | Ashish Jadhao Live
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
आशिष सर देशात दहा टक्के लोक श्रीमंत आहेत.बाकी जनतेला शेतकर्यासह खाजगी नोकरी करणार्या कामगारांना अक्षरशः जगनं मुश्किल झाले आहे आपल्या सारख्या पत्रकारांनी असे मुद्दे मांडत रहाल हीच अपेक्षा . तुमचं व तुमच्या चॅनलचं आभार.
हे चित्र काँग्रेस असल तर आपली हालत पाकिस्तान च्या महागाई सारखी झाली असती दिवाळखोरी
Jagna avghad jhala tar internet var kai karayla jaun kai kam kar na
😊😊😊
आशिष जाधव हे चुकीचे सांगत आहेत. जे वर्णन करत आहात ते इंदिरा गांधी पासुन आहेच मग आशिष तुम्ही कधी उहापोह केला आहे का ? का गरीबी हटली नाही ? तुम्ही कितीही असे निरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करा काही फरक पडत नाही.
Hech jagana avghad zhalele garib ani middle class BJP la mandira sathi mat detat. Lokana swathhun jovar problem kalat nahi tovar koni kahi karu shakat nai.
परिवर्तन हा निसर्ग नियम आहे .समझने वाले को इशारा काफी है. जय हिंद जय महाराष्ट्र.
दहा वर्षा मध्ये लोकांनी चांगलाच अनुभव घेतला आहे , आता जनता फसणार नाही.
फोडा फोडी मुळे महाराष्ट्र नाराज आहे मोदी वर..
फोडाफोडी झाली नाही तर फुटलेले पक्षाच्या पक्षप्रमुखांना त्यांचा पक्ष सांभाळता आला नाही
आशिष साहेब तुम्ही पत्रकारिता करीत आहे ग्रामीण लोक पूर्ण नाराज आहे बीजेपी वर नाराज आहे
याचा मालक आणि हा पण मोदींचे गुलाम आहेत
Aho ka naraj aahe sangu shakal ka? Shejari congress Ani telgana madhye congress aahe... tithe gramin lok aanand aahet ka?😂
😂😂 मी ग्रामीण भागातलाच आहे.. जय हो मोदीजी
=169
@@shiv..p म्हणूनच मोदी लोकांना चुटिया बनवत आहे
फक्त मीडिया विकला जाऊ नये !!! एव्हडीच माफक अपेक्षा होती रयतेची ❤❤❤
पण मिडिया विकला गेला आहे बिजेपी हटाव देश बचाव
संविधान बदलवाची भाषा सर्व प्रथम त्यांच्याच खासदारांनी बोलले आहेत हे दाखवा जनतेला ते नाही दाखवणार मिडिया
वातावरण बदलताना दिसतय पण लोक कोणा एका कडे इथुन पुढे सत्ता तर निश्चितपणे देणार नाहीत
अचूक आणि सत्य विश्लेषण केल्याबद्दल,आशिष सर तूमचे हृदयपूर्वक शिवाभिनंदन 👍
सलाम तुम्हाला..येवढं रोकठोक सत्य सांगितल्या बद्दल❤❤
Khare sangitale manun thanks .
महाराष्ट्रात 2014-2019 chya काळात फडवणीस साहेबांनी शासकीय तब्बल 5-6 लाख पदे रद्द करून बेरोजगारी वाढवली त्याचा फटका स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांना बसला त्यामुळे आज ह्या मुलांना खूप नैराश्यात गेला 😢
Vote nakki dya , rojgar denaryalach dya
@@vijaygaikwad63501
❤❤❤❤❤
अगदी बरोबर
Bhth varil matdan vadavane
अतीशय सुंदर माहीती दीली सर
शेतऱ्यांसाठी ठाकरे सरकार १ नंबर आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
देवेंद्र शेलार मुनगंटीवार बावनकुळे महाजन या नेत्यांनी राज्यात भाजप पक्षाचे वाटोळे केले आहे
Karan he sarv ayatya bilaverche nagoba ahet ak kal asa hota gopinathaji munde khadse bhausaheb fundkar uttamrao patil bhausaheb lahane lokanjavalun vargani jama karun prasangi saykalver firun ubha kela amhi tyache pratyashadarshi aho rss pranit bjp maratha obc madhe rujavnyat yancha sihacha wata ahe yaveles hach samaj bjp pasun dur gelyache4 junla disel
Right
बरोबर आहे
Rane, Padalkar
Correct
सगळ्यात जास्त शेतकरयांचा रोष आहे जाधव साहेब
सर तुमचे चानल बी भाजपा चे च काम करते
घंटा
ye chainal pan godi media aahe
Fugat fugat paheje.
@@Zainy007 hey puncture putra... How are you?
कोणालाही पुर्ण बहुमत मिळू नये ही इच्छा! कोणाच्या तरी हातात वेसण हवीच.मनमानी चालता कामा नये
आपल्या एकपात्री हस्यप्रयोगाची खरंच गरज होती. Thanks a lot🙏
आहो तो तर मोदी ने मस्त केला.. मुंबई मध्ये . खूप हसले लोक . 😂😂..
@@job9173थोड उध्दव ठाकरे कडून शिकले ...ते तर दररोज एकच करतात 😂😂
Are tumche gujju bhaiiya rewana prajwal la vote dya bolat aahet ...
Prajwal la tumcha ghari bolawa ...vikas Karel bagha ...🎉
मोदी सरकार नाही पाहिजे इथे भारत सरकार पाहिजे देश मोदी चा नाही हा सर्व भारतीय लोकांचा आहे देश आहे
एकदम बरोबर
🤪🤪😮😮😮😮😮😮😮😅😅@@rajbhasmesinger3106
सात आठ टप्य्यात निवडणुक घेणे अंगलट आले.....!
तेच तेच मुद्दे ऐकुण लोक कंटाळले......परिणाम समोर आहे
7-8 टप्प्यात
मतदान घेण्याचं कारण
Evm मॅनेज करण्या साठी
बोन्ड्रीवरचे सीट 😂
चार जून ला कळेल टप्या चे महत्व
4 जून रोजी निकालाचे विश्लेषण करणारा व्हिडिओ टाका
इंडिया गंटबंधन महाविकास आघाडी चा विजय असो
उध्वव ठाकरेच जिंकणारा🎉🎉🎉
सच्चा मुसलमान
कट्टर मुसलमान
@@VijayManjrekar-xs9feमेहबुबा मुफ्तीचे चाटणारे पण मुसलमान होते 😂😂
@@VijayManjrekar-xs9fe 2014 ला मेहबूबा मुफ्ती होती nda त अड भक्त
@@devil-tb9zw
तु एक अ़डनमाजी दिसतोस.
काश्मीर मधून ३७० हटवले आणि तुझ्या महबुबाला २ वर्षे जेलमध्ये पण टाकले.
विसरलीस काय .
@@devil-tb9zwMufti sobat ka govt Kela bjp ni Jara abhyas kara 🤣
सबका साथ भाजपा का विकास भारताचा व जनतेचा नाश हा आहे मोदींचा हव्यास. म्हणून करा भाजपचा नाश.
👍🏻🙏🤣
Ekdam Kadak!!!👍👍👍
Ekdum bhari
लय भारी.
अतिशय मार्मिक भाष्य, आशिष शेलार साहेब!
जाधव साहेब आपण अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं त्याबद्दल मनःपूर्वक आभार
आषिश सर नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रात 19,सभा घेतल्या पण मोदीच एकदा तरी गंस व महागाई वर बोललेत ते मिडीयाने दाखवावे राहुल गांधी व उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार साहेब यांनी प्रत्येक सभेत महागाई वर बोललेत हेच सत्य आहे
Virodhat. Astat. Te. Boltatc.
Mahagai nahich bhaiya 5% war chalat ahe magchya 9 year pasun...2014 chya adhi kiti hota te tumhi google war check kara.
Virodhak aasale ki ase bolatatach
नेमकी महागाई आणि गॅस दरवाढ काय आहे ती विशद करा बघू...
L मोदी जी नी गॅस घरोघरी पोहचवला, आणि कोणाचाही गॅस बंद नाही, सगळे वापरात आहेत, स्त्र्यांची आरोग्य (डोळे) काळजी घेतली आहे.ज्याची किंमत गॅस पेक्षा जास्त आहे.
शेतकरी व विद्यार्थी यांचा प्रचंड रोष आहे.
व्हेरी गुड इन्फॉर्मेशन जाधव साहेब
सर आपण खूप छान विचार मांडलेत
अब की बार, भाजप तडीपार.
सरकार
नाहीतर मग डीजल-पेट्रोल होईल 400 पार.
पहिल्या टप्प्यात विशेषतः नागपूर मधील मतदारांच्या बोटावरची शाई विरघळून गायब झाली का? आणि त्या मतदारांना दुबार आणि बोगस मतदानासाठी उर्वरित टप्प्यासाठी वापरले जाऊ शकते का? यावर एक विडीओ व्हावा.
🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
हर हर मोदी 🎅🎅🎉🎉
Tidipar zalach phahije
बीजेपी हटाव देश बचाव
३ देश बचाव.
पाकिस्तान, चायना, मालदीव
@@VijayManjrekar-xs9feChina chya virodhat ek shabdavali bolat nahi feku
बीजेपी हटाव चीटफंड बचाव
सरकार कोणाचे येऊ जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या कोणच पूर्ण करू शकत नाही मात्र विरोधक जनतेला मोठी आश्वासन देण्यात हुशार ठरले
एकदम बरोबर बोलताय सर
लिहुन घ्या महाराष्ट्र मधे मविआ घ्या ३९ जागा निवडून येतील....जनतेला बदल हवा आहे ४००पार ने घोषणेने भाजपला पार बुडविले शेवटी जनतेच्या न्यायालयात भाजपचा पार निक्काल लागणार. हे नक्की
I'm supporter of India alliance, but I'm I dont think 39 seats will be for for india alliance. 24-27 for india alliance
भाउ तुमचे गणित चूकते आहेत मविला फक्त 8 जागा मिळतील
साहेब तुम्ही वन साइड बोलत आहात एनडी ए ला पूर्ण बहुमत मिळेल 374 जागा मिळतील आपन 4 जून ला भेटू तुम्ही फक्त महाविकास आघाडीची बाजू घेऊन नेहमी बोलत असतात
@@mazharjamalshaikh5386 जय श्रीराम मझार
नक्कीच या निवडणूक मध्ये बीजेपी चा अहंकार उतरेल
ह्या देशात चारशे पार म्हणजे हुकूमशाही येणार आहे
तुमचं विश्लेषण एकदम बरोबर 👍👍👍👍👍
छान विश्लेषण केले आहे खरी प्रतकारीता वास्तवता जनते समोर ठेवने
❤😊
रेल्वे मंत्री पियुष व दानवे यांनी मुंबई रेल्वे मधून सकाळी प्रवास करावा मग कळेल मुंबई च्या चाकरमानी चे दुःख
एकदा का संजय राऊत पंतप्रधान झाले की मग आमचं दूख आमच्या कडेच.
Congress chya kalat amhi aramat prawas karat hoto
@@VijayManjrekar-xs9fe😂😂😂
@@VijayManjrekar-xs9fe😂😂😂
कांग्रेसच्या राज असताना लोकल दुर्दशा कसी होती. लोकल किती दबे होते. लोकल किति स्पीड होती, ट्रैक repair,maintanance कसे होते😊😊
साहेब ह्या देशाला दोघांची गरज नाही कारण सामान्य माणुस हा महागाई ने होरपळून निघाले आहे
महागाईने होरपळून निघत आहे असे म्हणतात. चिकन मटन च्या दुकानात ,पेट्रोल पंपावर, व दारूच्या दुकानात , बेफाम गर्दी असून सकाळी नाश्ता करणाऱ्या लोकांना काही ठिकाणी बसायला जागा सुद्धा मिळत नाही. निवडणूक बदललेली नाही, विरोधी पक्षांनी पत्रकारांना विकत घेऊन त्यांची भाषा बदलायला लावून, उरलेल्या 164 मतदार संघात बहुमत मिळण्याची धडपड सुरू आहे. 2014 ला मोदी हारत आहे असे गृहीत धरून सर्व विरोधकांनी मीटिंग मध्ये आपला नेता निवडण्याची तयारी सुरू केली होती त्यानंतर काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे. देशामध्ये लोभी लोकांची संख्या इतकी वाढली आहे की पत्रकारांपासून सर्व सरकारी कर्मचारी पैसे कमावण्याच्या नादी लागलेले आहेत. महागाई वगैरे काही नाही हा निवडणूक जिंकण्याचा एक फंडा आहे. चार जूनला सगळ्यांचे पितळ उघडे पडेलच. जे आज सत्ताधारी पक्षावर कुत्र्यासारखे भुंकत आहेत ते चार जूनला तोंड लपवून दूरचित्रवाणी व दिसणार सुद्धा नाही.
Tax denare wadale ki महागाई कमी होईल. देश चालवायला पैसा कुठून आणायचा. ८३ कोटी लोकांना राशन फुकट द्या. शेतकरी कर्जबाजारी झाला कि माफ करा. ते कर्ज होत कुणाचे माफ राजकारण बरोबर फिरणारा खोटा शेतकरीच भ्रष्टाचार होतोय
तो वेगळाच. Online transaction मुळे कमी तर आला आहे. देश बदल्यायला वर्षे लागतात.दिवस नाही १०
वर्षांत बदल बघा काय झालं नाही तर अजून २००रपायत १जीबी वापरता आसता
mahagai kay aste tejara pakistana tun jaunye magkalel
तुम्ही कोणती महागाई बोलत आहात आज घरा बाहेर निघून बघा गाव असो की शहर आज सगळे हॉटेल,दुकान, छोटे छोटे गाडे ना गर्दी असते....एवढी महागाई अस्ती तर गर्दी असती का,?बेरोजगारी बद्दल... सगळ्यांना सरकारी नोकरी तर कोणतेच सरकार देऊ शकत नाही...आणि मोदी सोडून दुसर कोण चांगल आहे का....कारण विरोधी सगळे घराणेशाही वाचवायला एकत्र आलेत
त्या वेळी तुम्हा पगार होताआता किती आहे
आशिष जाधव सर संविधान बदलण्यासाठी ४०० पाहिजेत हा प्रचार विरोधक करत नाहीत तर भाजपाचे एक कर्नाटकचे खासदार आणी एक युपी चे खासदार सांगत आहेत कि ४०० जागा आम्हाला संविधान बदलण्यासाठी पाहिजेत .मग विरोधक जे भाजपचे लोक बोलत आहेत तेच सांगत आहेत.
ह्याला प्रचार म्हणन्याऐवजी सत्य सांगत आहे असे म्हणा ..
एकतर्फी पत्रकारीतेचे आदर्श उदाहरण आशिष जाधव
महाविकास आघाडी 298 जागा येतील
अरे दादा,अखंड महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या तरी महाविकासआघाडी 48 च जागा जिंकू शकेल ... 298 जागा इंडिया आघाडी जिंकेल असे म्हणले तर ते अधिक योग्य ठरेल... जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
ओवेसी पंतप्रधान होणार मग
😂😂😂😂😂😂
@@vikramsawade9338 😂😂😂 होऊदे होऊदे... पण जरा माहिती ठेवत जा ओवेसी India आघाडीचा भाग नाही 😂😂 विरोधात लढत आहेत... तरीही बुडाची आग जलो अजून ... जय महाराष्ट्र ! 🚩
300 तरी करायचे पूर्ण
भाजपा नको... हुकूमशाही कडे वाटचाल सुरू आहे..... देशाची वाट लावली
Lande gya mag bokandi...BJP nako tar
तुम्ही मिडीयावाले फारच लाचार व बिकाऊ झालात.
काँग्रेस जिंदाबाद
Agadi barobar ... kaahi deshwaasiyaannaa tyaanchyaa aayaa bahini jihaadinnaa dyaaychyaa aahet ... aaplyaach bahinichaa halaalaa hotaannaa te baghu shaktaat ... tyaamule Bhajapaa nako....
🙏
भारतातील जनता त्रस्त झाली आहे म्हणून भारतीय मोदी विरोधात मतदान करणार आहे.हे 100% सत्य आहे.
Very true analysis
भाजप चा अंत होणार आहे
भाजप जिंकणार
भाजपच येणार
Bhajpa harnar
Darun parabhav honar BJP cha
भाजप नको
आज मोदींनी LBS रोड, मेट्रो रेल्वे ८-१० तास बंद करून काय साधले ? लोकांना खूपच त्रास झाला.
आपण अतिवृष्टी ने तुंबलेली मुंबई खूप वेळेस झेलतो , खूप वेळेस बॉम्ब स्फ़ोट झेलतो...तेंव्हा आपण कोणाला दोष देतो
@@jayantmisal4004 संकट होतं म्हणजे का ल आलेलं
😂😂😂@@jivanmantra2.0
@@imtiyajmulla5670 आता तुम्हीं समजाल तसं
अरे घरी रात्री सुखरूप पोहचला ना,रिक्षा मध्ये बसताना बॉम्ब फुटेल ही भीती नव्हती ना,मग ती नसलेली भीतीच मोदी जिंची garentee आहे,
एक नंबर विश्लेषण ❤
Khuop chhan maheyti mandli Jaybhim
आशिष सर खरी खुरी परिस्थिती मांडल्याबद्दल मनापासून खुप खुप अभिनंदन 🚩🚩🙏
निवडनुक फिरली आहे. येणार तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच निवडून येणार १००%
महाराष्ट्रात येऊन काय उपयोग भाऊ
फक्त व्हिडिओ डिलीट करू नका म्हणजे झालं
अगदी बरोबर ❤
❤ Good Afternoon Sir ,
100% निवडणूक फिरली महाविकास आघाडी 40 जागा घेणार
जरा पाणी कमी टाकत जा
40 Nahi 48😂😂
Are bhau baramati padli tu kay bolu rahun rahla😂
😂😂😂😂😂😂😂
@@Pkulkarni9054Panta tumhi swatala sawara 😂
Absolutely right sir!❤ अब तो जन की मन की बात के टाईम है
अति सुंदर विश्लेषण
अति उतम! ऐकूण खूप समाधान वाटले बर .
मोदीच्या मुलाखत साठी (लोकमत मधील)किती टेम्पो आले होते, मुलाखतीत राफेल, महागाईबद्दल, इलेक्टोरल बॉन्ड, बेरोजगारी, पुलवामा चौकशी, मणिपुर, काळा पैसा, शेत मालाला भाव, ईडी सीबीआय दुरूपयोग, निवडणूकीत हिंदु मुस्लिम यावर प्रश्न विचारले नाही 3:57
💯Correct
सगळ हातराखूनच बोलताकी राव।स्पस्टता नाही केली।सगळ अर्ध अधिक सांगितले नाही।आणि निर्भीडता ठेवून सगळे मुद्दे सांगता आले असते।
आदरणीय राहुल गांधी जर पंतप्रधान घोषित झाले तर पाकिस्तान मधून चोरी केलेली राफेल हवाई फायटर जेट पुन्हा पाकिस्तानी सेनेला परत देणार.
बरोबर
Mi tar modi disla ki channel badelte 😂
वाटत होत भाजप महाराष्ट्र तडीपार होणार पण आत्ता केंद्रात पण तडीपार होणार
👌👌👌
महागाई विषय कधीही संपणार नाही.
कोणती ही सरकार येऊ दे
महा विकास आघाडी विजयी होणारं आहे
आता मोदी सरकार नको
Near about very very good analysis Ashishji❤❤
1मुखे मुख्यमंत्री 2उप मुख्यमंत्री काय गरज जणतेचा पैसा आहै
आशिष जी , तुम्ही 400 पार संविधान बदलासाठी हवे आहे हे जाणीवपूर्वक सांगत नाही का अनंत कुमार म्हणाले आहेत.
खरच आहे जे खरं आहे तेंही दाखवत जा बिजेपी हटाव देश बचाव
दिंडोरी मध्ये तूतारी जोरात❤
🎉🎉🎉
दिल्लीमध्ये पण तुतारी.
दिंडोरी तुतारी अभिनंदन
Good
Mutari
जाधव साहेब
खुप सुंदर विश्लेषण
कणखर पत्रकारिता
साहेब . शेतकऱ्याच्या व्यथा मांडा
तुमचा नं काय ते कळवा
🍌
अब की बार इंडिया सरकार🎉🎉🎉
सत्ता गेल्यावर कळेल सत्ता काय चीज आहे ते
एकदम बरोबर.
म्हणूनच कांग्रेस नेते भाजपात सामील होत आहेत.
महाराष्ट्रात फक्त ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरे
Thanks Ashish
भारतीय जनता पक्षाने अतिशय खालचे राजकारण केले पैशांच्या जोरावर काहीही करता येवू शकते असते अशी भावना त्यांची झाली .
काही करुन BJP चा 245 250 इतक्याच जागा आल्या पाहिजे.
आणि महाराष्ट्रातुन पण 50% जागा कमी झाल्या पाहिजे.
जो BJP चा सत्तेचा माज आहे तो कमी होणे गरजेचे आहे...
😊😊😊😊😊😊
NDA chya
500 पार
200 par hoina
💯
BJP htav 😡
U r the best Exact Interpretationar ❤❤
देशात पंजा येणार आहे 🎉🎉
दिया बुझनेसे पाहिले जादा चमकता है.वैसेही मोदींकी हालत हो गई है.
चमकता नहीं बल्कि फड़फड़ता है
😅
Jo patta sookh jata hai khadakne lagta hai charag bujhne se pahle bhadakne lagta hai
@@vikramraju4209❤❤❤❤..
Bjp
शेतकर्यांची व ग्रामीण भागाची परिस्थिती खुपच दयनीय व अस्थिर आहे
Good information sir
❤❤❤
भाजप यायला नको
पाकिस्तान मध्ये मिठाई वाटली तरी चालेल पण भाजपा नको. हिंदू राष्ट्र नको.
@@VijayManjrekar-xs9feHo nakoch
@@VijayManjrekar-xs9femodi sarkar alyavar Pakistan che shetkari pedhe vatat ahet
कशाला हिंदू राष्ट्र ज्या देशात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात तिथे कशाला पाहिजे हिंदू राष्ट्र मग तर मुस्लिम लोक पण म्हणतील इस्लामिक राष्ट्र करा चाललं का मग?@@VijayManjrekar-xs9fe
Pradeep revanna,brijbhushan, मुंद्रा ports, Hathras, SBI bond हे विषय पण सांगा की झूठे वादे यावर बोला की राव. बेरोजगार तर कहरच झाला आहे.
👍
जाधव साहेब तुम्ही मुख्य प्रश्न मांडत नाही तो म्हणजे शेती प्रश्न,
शेतकरी पुर्ण देशात त्रासलेला आहे
मोदी पेक्षा इंग्रज निजाम बरे
😂😂
Hoy kay😂
मोदी पेक्षा
लष्कर इ तय्यैबा छान
जैव ए मोहम्मद उत्कृष्ट
अल कायदा अधिक प्रोग्रेसीव
तालीबान स्वागत करुया
जमात उद दावा आम्हाला हवा.
देऊन टाका काश्मीर पाकिस्तानला पण मोदीला हटवा.
गांधी परिवार, कांग्रेस, लालूप्रसाद, केजरीवाल, अखीलेश यादव यांनी कितीही भ्रष्टाचार करावा पण मोदीला हटवा.
ओवेसींनी सगळे हिंदू मारले तरी चालेल पण मोदीला हटवा.
म्हणजे गुलामगिरी करायला मोकळे.
तू खुपच बुद्धिजीवी आहेस
आता केंद्रात काँग्रेस सरकार पाहिजे आणि महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरे यांच सरकार पाहिजे
भाजप सरकार पाहिजे केंद्र सरकार यात
कशाला खिचडी
हा घरकोबडया आरऊन घरी बसणार
BJP nako
Hehehe yedzave kahi hi swapn बघतात 🤣🤣🤣
आजच तुमचा उद्धव landyan पुढे मतांसाठी नागडा झालाय , त्याचे सरकार आले तर पार तुमच्या आई बहिणींना सुद्धा धंद्यावर बसवेल समझले का वडापाव sanikaano 🤣🤣🤣
नंदुरबार काँग्रेस जिंकणार हे जवळपास निश्चित आहे जर आमश्या पाडवी शिवसेनेतुन उमेदवार राहिला असता तरी जिंकला असता
खूप सुंदर विश्लेषण 👌🏻👌🏻
बदल झाला पाहिजे...
मोदी है तो मुश्किल है , जनता का जीवन
त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील राजकारण्यांनी अगोदरच सगळं राजकारणच नासवून ठेवले आहे
Chan❤
अबकी बार इंडिया सरकार
शुदध पत्रकारीता आशिष सर
हॉटेलात जातात...theatre mdhe jatat vatel te सगळ करतात....मग महागाई फक्त कांदा आणि साखरेवर येते....विचारसरणी बरोबर नाही
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वेळी उतर प्रदेश मधील एका भगवे वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीने छान मत व्यक्त केले होते, मंदिर बांधण सरकारच काम नाही ते त्या धर्माचे काम आहे, मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नाही, चारी शंकराचार्य यांनी विरोध केला होता, आणि मंदिराच्या आवारात बेकारानीं काय भिक मागावी ❓
🎉😊
बाजपा हटाव देश बचाव
BJP नामशेष
🤚🙏जय शिवराय
आडाखे बांधणे असा शब्द नसून आखाडे बांधणे असा माझ्या माहिती प्रमाणे शब्द आहे बाकी विश्लेषण ठीक आहे