हे हे सर्व निर्लज्ज पणाची लक्षणं आहेत पण त्यामध्ये सत्तेचा व पैशाचा माज सुद्धा म्हणावे लागेल पोखरकर साहेब तुमच्या निर्भिड पत्रकारिता बद्दल मनापासून अभिनंदन जय महाराष्ट्र
आद. रविंद्र पोखरकर साहेब अगदी सडेतोड आणि कोणाचीही भिडभाडं न बाळगता योग्य विश्लेषण केल्या बद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
आद, रवींद्र पोखरकर सर... आपल्या चॅनलच्या माध्यमातून,, आपलं करावं कौतुक तेवढं कमीच आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽 ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤ बाप बढाना भैया... सबसे बडा रुपया 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
शिंदे साहेब,तुम्ही तर शिवसैनिक आहात की नाहीत यावर संशय निर्माण होत चालला आहे,विधानसभा निवडणुकीत तुम्ही अजून खाली जाणार कारण तुम्ही जे केलेत लोकांना पटलेच नाही😊
आजचे हे त्रिकूट म्हणजे इतिहासातले गदार,फितूर,विश्वासघातकी सूर्याजी पिसाळ,खंडू खोपडे,व आणाजी पंताचे नवे अवतार. आपल्या साहसी,निर्भीड,रोखठोट पत्रकारितेला सलाम, साहेब.
अभिव्यक्ती ने अभिव्यक्त होणे चालूच ठेवले पाहिजे महाराष्ट्राला सध्या कधी नव्हे एवढी प्रबोधनाची गरज आहे उजव्या शक्ती सतत प्रचार गरळ भोकत आहेत त्यांना उत्तर अत्यंत समर्पक भाषेत आपण देत आहात आपले काम अभिनंदनीय आहे
काही वाटणीवर येणार नाहीत जो पर्यंत मोदी आणि अमित शहा आणि त्यांचे गुजराथी अब्ज्यदीश व्यापारी राहवत तो पर्यंत त्यांचे हे मराठी बावळट मतदार काहीच करू शकत नाहीत फडणवीस अजित पवार आणि गुंड शिंदे हे पळालेले आहेत भाजपचे (गुजराठ्यांचे ) मराठी हे सर्वच कमजोर आहेत
ते निर्लज्ज नाहीत पैसे खाऊन चांगलेच मजलेले आहेत हे मुख्यमंत्री वैगेरे मराठी मतदारांनी मत दिली आणि ह्यांनी भ्रटस्टाचार केला आणि गेले मोदी देवाचे पै धरायला गेले भांडी घासायला
असीम सरोदे ,निखिल वागळे विश्वंभर चौधरी सरांनी सर्व महाराष्ट्र पिंजून महविकस आघाडी बाबत जनजागृती केल्याने महविकस आघाडीला लोकांनी पसंती दिली आहे.असेच विधान सभेच्या निवडणुकीत सहभागी होऊन जनजागृती करावी ही विनंती.🎉🎉
आ.शिवभूमीसुपूत्रा 🙏असेच शहाणे करुन सोडा हो अवघे जन.कृपया अभिव्यक्तीचा डोळे खाड्कन ऊघडणारा हा जागर अशाच प्रखरतेने जारी राहो,,, खूप खूप खूप गरज आहे सांप्रती,विधानसभेच्या तोंडी💯📢📢📢
विधानसभेत फक्त निवडणूक आयोग आणि EVM Manage झाल्या नाहीत तर मिंधे गट, अजित पवार गट, आणि BJP हे राजकारणातून संपविण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला आहे.
आहो आता शिंदे फडणवीस व अजित दादा यांनी महाराष्ट्रातील सर्व मतदाराला मुरखा मध्ये काढलेले आहे तरी यांनी किती ही आता एक म्हण आहे बुंदसे गयी हैद से नही आती जय जवान जय किसान
प्रामाणिकपणाची अपेक्षा या तीन लोकांकडून आपण कसे करता याच सरकारच लोकांनी निवडून दिलेल नाही. हे एका दृष्टीने बेकायदेशीर सरकार आहे. हा सत्तेचा माज जनताच उतरवेल.
या दोघांना कमी शिक्षणामुळे कळत नसेल असं म्हणू पण फडणवीस तर् सुशिक्षित आहेत ना ,त्यांना आणि andhbhaktanna कळत नाही का? गोदी मीडिया त्यांना हवे तसे visleshan करत आहेत.पैशावर दुनिया चालते असे या तिन्ही निर्बुद्दंना वाटत आहे. शिंदे तर् काय विचारूच नका naretive cha अर्थ तरी यांना माहिती आहे का? खरे महाराष्ट्र द्रोही तर् हेच आहेत.gujaratyanchya नदी लागून त्यांचीच भाषा बोलू लागले आहेत.मराठी लोकांनी यांना हद्दपार करायला हवं..
चुक कबुल करायला मन मोठं लागतं, मन क्षमाशील असावी लागते, हयांची खूर्ची मोठी आहे, महत्वाकांक्षा मोठी आहे. पण लोकांना त्यांची किंमत कळली आहे.. सुजाण नागरिक त्यावरूनच त्यांना मतदान करतात. जास्त दिवस कोणकोणाला मुर्ख बनवू शकत नाही.
@@kalpanajadhav3783नाही उतरलाच नाही कारण निर्लज्ज नीच लोकतंत्र ला लोकशाही ला मननारे ही 2014 मोदी (बीजेपी) नाही सविधान तर खूप दूर rahele फक्त ढोंग ahe hyancha aplya la bhartala लुटना karita सविधान बाबा साहब चा फोटो लावते ही लोक
निर्लजम सदा सुखी, हेच सत्य.
हे हे सर्व निर्लज्ज पणाची लक्षणं आहेत पण त्यामध्ये सत्तेचा व पैशाचा माज सुद्धा म्हणावे लागेल पोखरकर साहेब तुमच्या निर्भिड पत्रकारिता बद्दल मनापासून अभिनंदन जय महाराष्ट्र
आद. रविंद्र पोखरकर साहेब
अगदी सडेतोड आणि कोणाचीही भिडभाडं न बाळगता योग्य विश्लेषण
केल्या बद्दल धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
अतिशय रोखठोक, विश्लेषण! पोखरकर जी आपले प्रत्येक विश्लेषण आवर्जून पाहावे ऐकावे असे असते. सत्यमेव जयते!👌☝️🙏
रवींद्र जी पोखरकर साहेब,
आपलं विश्लेषण विश्लेषण अभ्यास एकदम खतरनाक स्तुत्या अभ्यासू.
अभिनंदन.
आद, रवींद्र पोखरकर सर... आपल्या चॅनलच्या माध्यमातून,, आपलं करावं कौतुक तेवढं कमीच आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽
❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
बाप बढाना भैया... सबसे बडा रुपया
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
जय महाराष्ट्र पोखरकर साहेब ....
जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
धन्यवाद पोखरकरजी,सनसनीत शाब्दीक चपराक लगावलीत शिंदे आणि कंपनीच्या.महाराष्ट्रातील मतदारानी यांचा माज उतरविल्या शिवाय याना यांची लायकी समजणार नाही.
पोखरकर साहेब आपण खरोखर उत्तम पत्रकारिता करता यासाठी आपले खुप खुप अभिनंदन असेच निर्भिड रहा
एकदम सत्य सांगितले आपण
रवींद्र पोखरकर जी,
आपलं विश्लेषण अतिशय छान सत्य शुद्ध स्तुत्य.
पोखरकर साहेब अतिशय योग्य विश्लेषण!
विधानसभेला यांना पळता भुई थोडी होईल.
पत्रकार साहेब , तुम्ही नेहमी सत्य बोलता , अभिनंदन .
लडकाभाउ.लाडकि.आई.लाडकेवडीललाडकिबहीन..सगळेलादीलातरपुनाकयशीलक
@@bt-yx9tv😮🎉😮🎉😢😮😮😮
ढुंगणावर पडले तरी नाक वर आहे या लोकांचं, असेच भ्रमात राहिले तर विधानसभेला सुपडा होईल.
होईल नाही होणार
शिंदे साहेब,तुम्ही तर शिवसैनिक आहात की नाहीत यावर संशय निर्माण होत चालला आहे,विधानसभा निवडणुकीत तुम्ही अजून खाली जाणार
कारण तुम्ही जे केलेत लोकांना पटलेच नाही😊
धन्यवाद, पोखरकर साहेब, आपण बरोबर निःपक्षपाती पत्रकारिता जगासमोर मांडली आहे हे सरकार लोकशाही पद्धतीने आलेले नाही,
रविंद्र पोखरकर साहेब ह्या तीन अति शहाण्यांणा काही सांगणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता गाढव म्हणतो कालचा गोंधळ बरा होता. जयमहाराष्ट्र.
हे लोक अपयश मान्य करत नाहीत...हे सत्य आहे. खुप छान बोलता तुम्ही... सलाम👍
😊😊😊 बरोबर वेड पांघरून पेडगावला निघालेले तिन 😊😊😊
आपल्या देशात आपल्या सारख्या हिंमतबाज निर्भीड पत्रकाराची गरज आहे...🙏🌹🙏
निवडणुकीचे अचूक विस्लेशन केलेत. धन्यवाद सर.
आजचे हे त्रिकूट म्हणजे इतिहासातले गदार,फितूर,विश्वासघातकी सूर्याजी पिसाळ,खंडू खोपडे,व आणाजी पंताचे नवे अवतार.
आपल्या साहसी,निर्भीड,रोखठोट पत्रकारितेला सलाम, साहेब.
सर त्या काळात गद्दाऱ्यांना शिक्षा म्हणून कडेलोटाची शिक्षा होती. पण हे तर घोर कलियुग आहे.हयांची बुद्धीची न कीव येत न दया.😊😊😊😊
वेरी नाइस
24×7 मुस्लिमांना शिव्या देणार.. आणि त्यांच्याकडून व्होटिंग ची अपेक्षा कसली
उध्दव ने महाराष्ट्र त ,,,काॅग्रेस ला
जिवदान दिले आहे,,,😂❤😂❤😂❤
काँग्रेस खरे देशाचे रक्षणकर्ता आहे हे बाजार बुणगे आहे त संपत्ती वाचविणे साठी भाजपत गेले आहे
@@malankadam6005 काॅग्रेस चा ईतिहास वाचा,,,,,,
काॅग्रेसी गुलामगिरी सोडा,,,,
ज्याने सुभाषचंद्र बोस यांना सत्ते पासुन लांब
गुमनामी बाबा बनवले ,,,,
अभिव्यक्ती ने अभिव्यक्त होणे चालूच ठेवले पाहिजे महाराष्ट्राला सध्या कधी नव्हे एवढी प्रबोधनाची गरज आहे उजव्या शक्ती सतत प्रचार गरळ भोकत आहेत त्यांना उत्तर अत्यंत समर्पक भाषेत आपण देत आहात आपले काम अभिनंदनीय आहे
रवींद्र सर, जेव्हा महाराष्ट्र यांना विधानसभेत धक्का देईल तेव्हाच हे वठणीवर येतील.....
खूपच निलाजरेपणा
काही वाटणीवर येणार नाहीत जो पर्यंत मोदी आणि अमित शहा आणि त्यांचे गुजराथी अब्ज्यदीश व्यापारी राहवत तो पर्यंत त्यांचे हे मराठी बावळट मतदार काहीच करू शकत नाहीत फडणवीस अजित पवार आणि गुंड शिंदे हे पळालेले आहेत भाजपचे (गुजराठ्यांचे ) मराठी हे सर्वच कमजोर आहेत
ते निर्लज्ज नाहीत पैसे खाऊन चांगलेच मजलेले आहेत हे मुख्यमंत्री वैगेरे मराठी मतदारांनी मत दिली आणि ह्यांनी भ्रटस्टाचार केला आणि गेले मोदी देवाचे पै धरायला गेले भांडी घासायला
L⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰0⁰⁰⁰00⁰⁰
N hi hy hu hu😂 dr ex 3rd hi UFCu hu❤🎉🎉@@kalpanajadhav3783
1¹1😅qssss😅
पक्ष मालकीचा नसतो. पक्ष जनतेच्या नावाखाली जनतेच्या हितासाठी काढलेली संघटना असते
सर आपणास मनापासून धन्यवाद . ही आहे खरी पत्रकारिता . सलाम .
जय महाराष्ट्र साहेब. 🚩🚩(पालघर आदिवासी.)
आगदी बरोबर बोलले आपण साहेब
निरलाजम सदा सुखी है मात्र नक्की
चाटूगिरी चा उत्तम उदाहरण ,विधानभा निवडणुकीत जनतेनी या त्रिकुटना डबल इंजिन सरकारला घरी पाठवले पाहिजे
तुमच्या मना सारख होईल.
👍👍👍
राईट
असीम सरोदे ,निखिल वागळे विश्वंभर चौधरी सरांनी सर्व महाराष्ट्र पिंजून महविकस आघाडी बाबत जनजागृती केल्याने महविकस आघाडीला लोकांनी पसंती दिली आहे.असेच विधान सभेच्या निवडणुकीत सहभागी होऊन जनजागृती करावी ही विनंती.🎉🎉
सुंदर विश्लेषण सर.
तीन तेरा वाजले आणि महाविकास आघाडी चा बिज पेरा
या प्रामाणिक, महाराष्ट्र प्रेमी लोकांनी आघाडीला खूप मदत केली आहे. धन्य वाद!
जनतेने या तीन चाकी रिक्ष्याला पंक्चर करून नाकारले आहे,याचा विचारमंथन करा
खरंच सर आपण वास्तववादी घडलेला प्रसंगावर बोले आहे आगदी 100 % बरोबर
संघ आणि भाजप यांची पोलखोल करणारा अस्सल हिरा!!! म्हणजेच रविंद्र पोखरकर साहेब.साहसी व्यक्तिमत्त्व!
आ.शिवभूमीसुपूत्रा 🙏असेच शहाणे करुन सोडा हो अवघे जन.कृपया अभिव्यक्तीचा डोळे खाड्कन ऊघडणारा हा जागर अशाच प्रखरतेने जारी राहो,,, खूप खूप खूप गरज आहे सांप्रती,विधानसभेच्या तोंडी💯📢📢📢
अतिशय परखड आणि स्पष्ट शब्दात फटकावल आहे.❤
एकदम बरोबर विश्लेषण केले सर तुम्ही मला काय सर्वांनाच आवडेल.
सलाम पोखरकर साहेब एकदम छान वस्तुनिष्ठ विश्लेषण केले गद्दारांची नागडे केले जाते सत्यमेव जयते
या तिघांनाही घरीच बसवलं पाहिजे, पोखरकर सर तसेच यांच्या सारखे अनेक आहेत ... येत्या विधानसभेत दाखवुच .
सर सलाम तुमच्या परखड आणि सत्य अभिव्यक्तीला
Z ख़ूब महत्वाची बात्म्या है सर धन्यवाद🎉
आपण दिलेले टायटल तंतोतंत लागू होते पेडगावचे दिड शाहने विधानसभा हरनारच
या तिघांना आता विधान सभेचे निवडणुकीचे tension आले असेल😅😅😅😅😂😂😂😂😂😂 कारण शरद पवार आणि उध्दव ठाकरे कामाला लागले आहेत आता पासूनच 😊😊😊😊😊
अत्यंत उद्बोधक विश्लेषण
निर्लज्ज शब्दाला सुध्दा या तीन दीड शहाण्यांची लाज वाटत असेल.
Ha besharam manus aahe. Aabhyas kahich nahi, maharashtra la kuthe neun thevlalay yachi suddha janiv nahi. BJP HATAV DESH BACHAV MODI HATAV DESH BACHAV
अगदी योग्य
तीन महारथी असुन या महाराष्ट्र मधुन उद्योग पळवल्या गेले,आणि हे शेपूट घालून बसले.महाराष्ट्राची जनता सर्व समझुन आहे.
पोखरकर सर अगदी सुंदर, सटीक आणि अतिउत्तम विश्लेषण, तुमचे मनापासून आभार.❤❤
अजून वेळ गेली नाही सुधरा शेतकऱ्यांचे डोळे उघडे आहेत.
वास्तववादी विश्लेषण केलेलं आहे छान!
जनजागृती साठी thank you sir😊
फार छान. सोप्या भाषेत योग्य विषय मांडला. धन्यवाद.
छान विचार मांडले जय महाराष्ट्र साहेब
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
विधानसभेत फक्त निवडणूक आयोग आणि EVM Manage झाल्या नाहीत तर मिंधे गट, अजित पवार गट, आणि BJP हे राजकारणातून संपविण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला आहे.
👍🏻✔️
👍👍👍👌👌👌😊
अगदी बरोबर
Hope this comes true and not wishful thinking
आहो आता शिंदे फडणवीस व अजित दादा यांनी महाराष्ट्रातील सर्व मतदाराला मुरखा मध्ये काढलेले आहे तरी यांनी किती ही आता एक म्हण आहे बुंदसे गयी हैद से नही आती जय जवान जय किसान
परखड विश्लेषण. धन्यवाद सर 🙏
धन्यवाद साहेब,आपली वक्तृत्व कला व आपले धाडसाला सैलूट 🎉❤
Ravindra sir. गिरे तो भी टांग उपर अशी यांची स्थिती हाय. तो गुजराती लोकांचा संवाद सांगितला या भागात तोच यांच्या कमी आला. वस्तुस्थिती मांडली. Nice.
जबरदस्त आपले विचार आणि शब्दांची मांडणी या साठी सलाम असेच बोलत रहा आज महाराष्ट्रा ला आपली गरज आहे धन्यवाद सर❤
एक लाख सलाम तुम्हाला तुम्ही महाराष्ट्र धर्म जागृत ठेवला
अभिनंदन साहेब सत्यमेव जयते जय महाराष्ट्र
कुरघोडीच्या दांडा गोतास काळ असे ते आहेत.
पोखरकर साहेब आपणास सलाम. बेधडक सत्ये सांग नारे आपणास सलामच!
लोकसभा तर ट्रेलर होता, विधानसभा तर बाकी आहे 🤩🤩
पोखरकरसाहेब! सत्य निर्भीड पणे मांडत रहा! विधानसभा निवडणुकीत या त्रिकुटाचे विसर्जन झालेच पाहिजे.
छान मांडणी केली. सर.
हे काय बोलत आहे जनता किंमत देत नाही शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
रवींद्र सर तुम्ही खरोखर विचार मांडतात तुमच्या विचारांना सलाम, असेच परखड विचार मांडत राहा खूप खूप अभिनंदन.
सडेतोड आणि वास्तविक विश्लेषण केल्याबद्दल आपले अंतःकरणपूर्वक अनंतकोटी शिवाभिनंदन ❤
सगळ्यात मोठा बांबू लागलंय तो फडतूस ला मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणत होता आता म्हणतोय मला जावू दे ना घरी माझे वाजवलेत 12.....
कल्याणमध्ये उद्धव सेनेने खूपच दक्षता घेऊन योग्य तो उमेदवार देऊन अधिक जोरदार लढाई करून विजयी होणे आवश्यक होते
Cases taklya , tras dila mahnun strong candidate details ala nahi UBT la
अगदी बरोबर
येत्या, विधान सभा निवडणूकीत या तिघांना मतदार अरबी समुद्रात बुडविणार आहेत.
Yes
अभिनंदन खूप छान विश्लेषण आणि सत्य विश्लेषण केलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन
सत्य परिस्थिती समजावून जनतेसमोर सांगितले याबद्दल धन्यवाद
पोखरकर सर....खरेच निर्भीडपणे विचार मांडता. सलाम तुम्हाला मी तुमचे सगळे यू ट्यूब वरचे Video पहाते
हे कलंकित शिंदे सरकार जरा आपला ही गिरेबान पहावे.. रिक्षावले आम्हा मतदाराना शिकायवायला निघाला... कुंकू लावून शहाणपणा येत नाही शिंदे..
टीले लावणारे लबाड असतात हमखास 🎉
ह्यांची तिसरी पिढी जरी आली तरी
साविधान बदलणार नाही
फारछानवयोगेबोलनारेभाऊबोलतातवाटत
प्रामाणिकपणाची अपेक्षा या तीन लोकांकडून आपण कसे करता याच सरकारच लोकांनी निवडून दिलेल नाही. हे एका दृष्टीने बेकायदेशीर सरकार आहे. हा सत्तेचा माज जनताच उतरवेल.
पोखरकर साहेब आपण छान अंजन या तीन दिड शहाण़यांना घातले आहे,
निर्भीडपणे विचार मांडणाऱ्या विचारवंतास सलाम,,👌👌💐💐
काय बोलता तुम्ही सी एम साहेब. तुम्हाला हे सोबत नाहीत. तुम्ही महत्त्वपूर्ण आणि जबाबदार नेते आहात. तुमची किव येते आहे सी एम साहेब.
चोऱ्यामाऱ्या केल्या आणि सत्तेत बसले, लोकांनी नाकारले तरी लाज नाही यांना😮
निर्लज्ज मनुष्य आहे हे सत्ताधारी
निर्भय बनो ने ह्या विधानसभे आधी संपूर्ण महाराष्ट्र भर पुन्हा सभा घ्यायला पाहिजे. लोकसभेला मिळालेले यश ह्यामध्ये निर्भय बनो चा सिंहाचा वाटा आहे.
कडक नी सुंदर भाषेतील ताशेरे...हा शिवरायांचा स्वाभिमानी महाराष्ट्र जय महाराष्ट्र ❤
सर, आपण अचुक , परखड व योग्यतेच...बोललात..धन्यवाद 🙏 🌺 🔱जय शिवराय 🔱🚩
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
Aare to Udhav bapacha nahi zala.tar tuza hoil ka.Jay Modiji E.Shindeji D.Fhadanvisji A.Pavarji.Yogiji.❤.Jay Bjp.❤.
उत्तम मांडणी, कुठेही आक्राळस्तेपणा नाही.
खूप छान, निर्भीड, सत्य, परखड. 🙏🙏
खरे आहे तुमचे वइषलएसन सर पंढरपूरातून सांगतो अभिनंदन
चूक कबूल करायला सदसदविवेकाबुद्धी जागृत असावी लागते, निर्लज्ज पणाचा कळस आहे
अगदी खरं
या दोघांना कमी शिक्षणामुळे कळत नसेल असं म्हणू पण फडणवीस तर् सुशिक्षित आहेत ना ,त्यांना आणि andhbhaktanna कळत नाही का? गोदी मीडिया त्यांना हवे तसे visleshan करत आहेत.पैशावर दुनिया चालते असे या तिन्ही निर्बुद्दंना वाटत आहे. शिंदे तर् काय विचारूच नका naretive cha
अर्थ तरी यांना माहिती आहे का? खरे महाराष्ट्र द्रोही तर् हेच आहेत.gujaratyanchya नदी लागून त्यांचीच भाषा बोलू लागले आहेत.मराठी लोकांनी यांना हद्दपार करायला हवं..
व्वा व्वा व्वा अप्रतिम.
Very true
अगदी खरं.
Pokharkar saheb salam tumhala
शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचं कसं आहे.........
" पाठ लागली तरी नाक वर आहे " म्हणणारे आहेत.
खूप छान, परखड, कडक विश्लेषण!
सत्य तेच विचार मांडता, अभिनंदन दादा तुमचे,
चुक कबुल करायला मन मोठं लागतं, मन क्षमाशील असावी लागते, हयांची खूर्ची मोठी आहे, महत्वाकांक्षा मोठी आहे. पण लोकांना त्यांची किंमत कळली आहे.. सुजाण नागरिक त्यावरूनच त्यांना मतदान करतात. जास्त दिवस कोणकोणाला मुर्ख बनवू शकत नाही.
खूप छान आणि परखड विश्लेषण. जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे फक्त.🚩🚩🔥🔥
अहो अजून हि संविधान बदलण्यांची भाषा करत आहे
ES lost his mind
यांचा माज अजून उतरला नाही
@@kalpanajadhav3783नाही उतरलाच नाही कारण निर्लज्ज नीच लोकतंत्र ला लोकशाही ला मननारे ही 2014 मोदी (बीजेपी) नाही सविधान तर खूप दूर rahele फक्त ढोंग ahe hyancha aplya la bhartala लुटना karita सविधान बाबा साहब चा फोटो लावते ही लोक
Sanvidhan waqf board ne baddal aihe
संविधान कुणाचाही बाप बदलू शकत नाही!
आपण योग्य प्रकारे विषलेषण केलेले आहे धन्यवाद .
😊सर असेच निर्भीडपणे बोलत राहा. अगदी खरे आहे.
खुपच वस्तुस्थिती अशी प्रमाणिक माहिती योग्य प्रकारे सादरीकरण.
रिक्षावाल्याचे शिक्षण ते काय ? त्याचे बोलणे गंभीरपणे घेऊ नये .
महाराष्ट्राचे प्रोजेक्ट्स गुजरातमध्ये पाठवणाऱ्यांबद्दल अंधभक्तांना का पुळका यावा
😂😂😂😂
😂😂😂😂
अगदी सरळ थेट आणि लोकांना समजेल असे उत्तम विष्लेशन.
शुभचिंतन स्वास्थ चिंतन
*चूक स्वीकारण्यासाठी मोठेपणा लागतो तो सत्ताधाऱ्यांना नाही!*
सलाम साहेब आपल्या विचारांना