Maratha Vs OBC Beed : मराठा-ओबीसी वादात बीडने काय गमावलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #badlapur #badlapurnews #mumbairains #pmnarendramodi #rajthackerayvssharadpawar #mvaseatallocation #maharashtrarain #badlapurcrime
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
खर आहे....केंद्रात जे सत्तेत असेल तेच सरकार महाराष्ट्रात हवे....तरच विकास शक्य आहे ❤
केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद गमावलं
चांगला नेता व्हायला चाळीस पन्नास वर्षे लागतात बीड न चांगलं नेते गमावले आणि आता चिल्लर कुर्ता दिला आहे बजरंग बाप्पा मंत्रिपद अजून 30-40 वर्षे तरी भेटणार नाही त्याला
चांगला भ्रष्टाचारी व्हायला पण चालीस पन्नास वर्षे लागतात....😂😂
बिडमुळे महाराष्ट्राच आर्थिक नुकसान वाचवलं...
धन्याने आताच 300 कोटींचा घोटाळा केलाय...😂😂
Nako itke changle nete amhla tumche mahit ahet khoth gunha dakhla karnare itke changle nete Nako 35 varsh pasun eak ch pahtoy ki sadh vikas kart yet nahi itke changle nete nakoy lokvar atyachar nakoyt desh la waiet goshti shikvanre nete nakoy mi konch nav nahi ghetla tymule samjne Wale ko ishar kafi hota hain itkle changle nete nakoch amhla
मंत्री झाले तर चिक्की घोटाळा प्रकरण झाले
केंद्रीय मंत्रीपद गमावून बसले बीडकर खुप मोठा तोटा झाला मराठवाड्यातील जनतेचा. याचे दुष्परिणाम खुप होतील विकासावर 🎉🎉🎉
जाती वर च मतदान होत हे फक्त बोलायला अहे विकास 😂😂😂😂😂
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र फक्त बिजेपि
साफ
मतदान जो पर्यंत जातीवर मतदान करणार कामाची अपेक्षा कशी करणार
याच्या आधी काय काम केल 😂
कृषिमंत्री बीड चा असून विमा मिळाला नाही ..मंत्री असल्यावर विकास होतोच असे नाही
Nuksan zale tarach vima bhetato, krishi mantri asal tr nahi
शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना बीड जिल्ह्याला केळ मिळत होते
कृषिमंत्री चां तोंदात घेतल्याशिवाय मन ची भरत नाही तुमचं....
मुसलमान चाया जीवावर जगणाऱ्या अवलादी 😂
बीडने 2024 मध्ये काय गमावलं हे पुढच्या पाच वर्ष नतंर कळणार.....
इतके दिवस सात्तेत होता ना, माग तेव्हा कोणी हात बांधले होते का....😂
मंत्री पद 🎉
गमावण्यासाठी बीडकडे होतच तरी काय???? 😂😂😝😄
एक मराठा लाख मराठा
केंद्रातील सरकार आहे तीच महाराष्ट्रात हवी तरच महाराष्ट्राचा विकास अनिता वाटोळे
काय नाही मंत्रीपद भेटून काय दिवा लावला नसता कुठे बीडला काय इतके दिवस मंत्रीपद भेटले की काय दिवे लावले आतापर्यंत
बीड ने विकास गमावला
मराठे जर बोलले तर जातीवादी😂😂😂
आता केलेला जातिवाद सगळ्यांना दिसत आहे,
पण गेल्या 70-75 वर्ष झालेला जातिवाद कोणाला दिसत नाही,..
मुख्य प्रवाहात आलेली सर्व गावं/ महामार्ग असलेली सर्व गावे/
मुख्य बाजार पेठ असलेली गावे /
हे पूर्ण पने प्रस्थापित जाति तील लोकांचे आहेत,
होळ सोडता एकही गाव जिल्हयात नाहीये जे मुख्य प्रवाहात आहे, आणि तेथे माझ्या समाजाचं अस्तित्व आहे....,
ह्याचे कारण म्हणजे गेले 70 वर्ष ज्या जातीचे मुख्यमंत्री झाले.... त्यानी केलेला जातिवाद....,,
बोला किंवा नका बोलू...
तुम्ही आहातच जातीवादी 😂
चालू द्या,
मुसलमान साथ देत आहेत तोवर चालेल तुमच्या सारख्याच 😂
सुपडा साफ होणार म्हणजे होणार आहे
वसुली आघाडी चा का😂😂
मुस्लिम समाजाला समजले आहे आता लोकसभेला जी चूक केली ती चूक आता विधानसभेला नाहीत करणार
धन्या कृषिमंत्री होऊन किती दिवस झालेत लगेच समोर 300 कोटींचा कृषी घोटाळा समोर आला आहे...😅
धन्याला आणि छग्याला मोठं करणारा बारामती ला बसला आहे आणि आम्ही नालायक लोक त्याच्याच माणसाला निवडून देत आहोत
तुझ्या आईला झवल नीट बोल
News wale kas ky dakhavt nhiyet mg tya bajrang sonwane ch aikun sangu nko 😂
सरकारने वेटेज दिलं काय नाय दिल काय जरांगे पाटिल यांच्या सोबत मराठा समाज कायम सोबत असणार त्यात काय , कोणी चिंता करू नये
सामाजिक भुमिका घेतली पाहिजे अस तुमचं म्हणणं आहे तर मराठा समाज वास्तव काय आहे त्यांचं मुले का वंचीत का राहतात समाजाला न्याय देण्याची भूमिका असेल तर सर्व समुदाय चा विचार करणे गरजेचे आहे एबीपी माझा
गेली कित्येक वर्षे आम्ही पाहतो की सत्ता कोणाची ही असो बिडचा कॅबिनेट मंत्री आहेच पण विकास काही एका बाजारू नेत्याने केला नाही. केला तो फक्त स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःचा विकास...
विकासावर जर मतदान झाले असते तर लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांना फटका बसला नसता
अहो बीड करांनो किती समजत नाही तुम्हाला आता ध्यान विमानतळ एक लाख रुपये प्रतीक महिना बजरंग बापा कडून
बीडमध्ये जातींवर निवडणूक लढवली जाते
विकास करण्यासाठी सत्तेत राहण्याची गरज असते विशेष म्हणजे बारामतीच्या आजुबाजूला राजकारण गेल्या ५० वर्षांपासून फिरत आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील विकास झाला हे नाकारता येत नाही वर्ष दोन वर्ष मंत्री झाल्याने बीडचा विकास होत नाही जर होत असेल तर जयदत्त क्षीरसागर हे वीस वर्षांपासून मंत्री होते त्यांनी काय विकास केला ते शरद पवार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते तर शरद पवार यांना प्रश्न विचारला पाहिजे हे महत्त्वाचे आहे
बीड विकास रोखला तो फक्त पवार घराना जबाबदार आहे.😮
राज्याचे कृषिमंत्री पद आमच्या परळीत आहे पण अजून शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा भेटला नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि अजून दुसरे मंत्रीपद देऊन काय विकास होणार होता बीड जिल्ह्याचा
ओबीसी नी फक्तं ओबीसी उमेदवाराला मतदान करावे. त्यानंतर sc, st उमेदवार यांनाच मतदान करावे. आजपर्यंत आपण मराठा उमेदवारानाच मतदान केले परंतु मरठा समाजाकडून ओबीसी ना कमी लेखल जात आहे.
Only obc
आरक्षण ओबीसी मधून मिळालं की लगेचच सगळे प्रश्न सुटतील.आणि एकूण एक तरुण सरकारी नोकरीत असेल .
😂
Ho suttil prashna arkshan milalyavar jith 1tarun jat ahe tith jyana kharach arkshanchi garaj ahe ase garajwantana milele tyacha fayda
बीडला बदल हवा होता आणि तो झाला गेली कित्येक वर्षे हेच मंडळी मंत्री आहेत विकास करायला काय मुहूर्त नव्हता का की कोणी अडवल होत.. आता धनंजय मुंडे आहेच की मंत्री गेली ५ वर्षे झाल का नाही केला विकास...
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे दहा वीस लेकरं काढून सरकारच्या नावाने बोंब मारायची बंद करा.सगळ्या योजना लाटायच्या बंद करा.हम दो हमारे दो तो सरकारी योजना का लाभ लो
बीड जिल्ह्यातील लोकांनी स्वताच्या पायावर धोंडा पाडुन घेतला आहे
मग त्यासाठी मनसेचे उमेदवार निवडून द्या 🙏❤️
आम्ही फक्त मुंडे भक्त
Kiti pan baar bape ale tar mundhe saheb purun urnar
Jay bhagwan
Abhal geplun zal asl tr mg us todayla ja
@@gopalsuryawanshi7555 are deshi plyer te kam ast
@@KailashDarade-mb3wkmg ja na naytr tuzi aajchi hazri budaychi
मुंढे घराण्याने शिकवला बिड जिल्हा ला जातीयवाद
@@radhathite5945 mg sharad pawar saheb jarange saheb he le panayne dhootle le ahe ka
A to z जातीवादी आहेत
पुलोद पासून जातीयवाद सुरू झाला.
सर्व समाज सेवक म्हणवून घेणाऱ्यानी आंदोलन जाळपोळ मोर्चे विवाद अरेरावी ह्या पिकांची उत्तम शेती बीड मध्ये फुलवलीय???
आता महाराष्ट्रात ओबीसी बांधव एकजुटीने कामाला लागा
बीड जिल्ह्याचा विकास गमावला
केंद्रीयमंत्री पद गमावल
🍌त्या भागवत कराडला देता पण पंकजा मुंडेला नाही का देऊ शकत
निट वागायला शिका दुसर्याच वाटोळ करू नका
केंद्रीय मंत्रिपद गमावले
बजरंग बप्पा ला सांगा सगळे मिळेल
Thasun Milaval maratha khasdar ❤
शेतऱ्यांसाठी भाव द्या बाकी काय नको
बजरंग बाप्पा देणार पाणी धान्याचा भाव पण देणार
जसं शरद पवार सांगणार तसं तसं जरांगे बोलणारं
बिडला आजपर्यंत खुप महान नेते मिळाले पण औधोगिक विकास, शैक्षणीक विकास, कृषिविकास,रस्ते, या गोष्टिंचा अभाव व राजकिय गुंडगिरी,आर्थिक दारिद्र्य, वैचारिक अभाव या गोष्टींचा प्रभाव सामान्य माणूस कुठलाही विकास नसतांना जाति च्या बाहेर पडण्याची मानसिकता नाही .त्यामुळे बिड जिल्हा अविकसित आहे.
नेत्यांनी जिल्या पेक्षा स्वताचा विकास केला आहे
बीडच्या शेतीसाठी पाणी द्या
जातीवर आधारित भांडण लावून
नवीन जावाई शोध लावला असलयाबोलणया मुळेच बीडची बदनामी होत आहे
मुलाखत घेणारे आणि देणारे हे नुसत बच्चन मारतात आपनही समजाच काही देन लागतात हे लक्षात असु ध्या
पत्रकार जातीवर प्रश्न विचारतात धर्मावर प्रश्न विचारतात आणि लोकांना भ्रमित करतात लोक सामाजिक प्रश्न आणि विकास याच मुद्द्यावर मतदान करतील परंतु लोकांना त्याबद्दल विश्वास दिला पाहिजे इथे लोक खून करून सुटतात बलात्कार करून सुटतात कुठलंही विकास काम 100% पैकी फक्त 20 टक्के निधी खरंच खर्च केला जातो आणि 20% अधिकारी नेत्यांना दिला जातो
एक मराठा लाख मराठा फक्त जरांगे पाटील
जरा रांगेने वादिसाठी हाल्याा कापला
तुमची.तर.जिरवली.ना.
Je shetkari karj maf Karel thycha Sarkar yeil
6:11 Request , demand hostel for all religious,caste girls together. please do not keep separate to each other. Integration of the nation will increase.
हास्य जत्रा chi TRP khup chan आहे तूmchhya peksha😂😂
बजरंग बाप्पाला 30-40 वर्षे मंत्रिपद तोपर्यंत जगन का
उडीद आणि मुगाला साडेसात हजार रुपये भाव आहे ताई
ऊसतोड मजुरांचा.जिल्हा.म्हणजेच.बिड.जिल्हा.अशी.ओळख.फक्त.एकाच.समाजाने.केली.असुन.त्यांच्यामुळे.मराठवाड्याचा.अपमान.होत.आहे.विशेष.करून.मराठा.समाजाचा.
युवक नाही तुम्ही आता काका आहात
Vikas mhanta pn vote kartana jat baghta😂😂
केंद्रीय मंत्री पद्
लोकांची भावना ऐकून घ्या आणि मगच वाला
Ashya lokanna vichara je rajkiy nahit.
1 केंद्रीय मंत्री पद
काही गमावले नाही. उलट यंदा पीक पाणी जोरात आहे
😊इ😊
काही गमवाल नाही...... इतेका दिवस काही झाल नाही.....आत्ता बजरंग बप्पा विकास करणार
😂😂 बावा रेल्वे ला शरद चे हात कोणी दरले होते रे किती काळ शरद पवार ची संता होती बीजेपी नी दहा वर्षे त शंबर कि. मी. रेल्वे आणली आहे बजु नी जर पाच किलोमीटर जरी पुढे नेली तरी बर होईल😂😂
Mim che lok ahet te
कापुस,सोयाबीन,ऊस,कांदा, मराठा आरक्षन , मुसलीम द्वेश , भाजपचा गेम करणार !
Tumhi tar bikau nahi na ha motha प्रश्न
Kahi gamvla nahi beed ne asle atyachar karnare lokna padla far mahtvach vishay hota ha palkmantri Aaj pan lok var khota gunha dakhla kartat police dhamki detat asly lokna sarl Karn garjechi ahe tyla pary election ahe
बीड न काहीच गमावलं नाही ,फक्त काही लोक बीड ला(परळी वैद्यनाथ) बापाची जहागीरदार समजते होते त्यांना कोणी तरी बाप भेटला
फक्त एकच आहे तरी सुद्धा गांडीची खूप आग होते. सगळ्या महाराष्ट्र त आतंकवाद चालू आहे त्याच काय?
बाप तुझ्या सारख्या ना नवता तो तुला मिळाला आहे ज्ञ
सलग 25 वर्ष सत्ता होती मुंडे घराण्याची तरी पण विकास झाला नाही.आणि आता दोन महिने झालं नाही बप्पा खासदार झाले की लागले विकास विकास करायला.आता कमीत कमी 25 वर्ष मुंडे घराण्याने खासदारकी विसरून जायचं😂😂
शेट्ट
शेतकर्याना लुटले आता लाडकी बहीन आनली पण हिशोब होणार !
Jevda virod bjp la loksabhe aagodar lokancha hota to aata rahilela nahi
Pan loksabha houn geli aata Kay phayda
Bangree j
जरांगे हे उमेदवार देणार नाहीत
bjp aajibath sattet yenar nahi
बप्पा कमावला...
जरांगे पाटील जिंदाबाद
ओन्ली पाटील 💪
वंजारी हे वंजारी उमेदवारालाच मतदान देतात
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा