आरक्षणाची झाली माती । जरांगेना आठवली शेती ।। | Shrikant Umrikar | Analyser | Manoj Jarange
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
उद्धव ठाकरे च्या अडीच वर्षाच्या काळात एकही मोर्चा निघाला नाही फक्त फडणवीस यांना त्रास द्यायचा हाच उद्देश होता आणि अजून सुरू आहे
अगदी बरोबर
@@user-bu3me2nb9u बरोबर आहे. जरांगे ला पापची सजा मिलणार आहे
अगदी खर आहे. Only being bramhin
या 2/1/2 वर्षात एकही मोर्चा निघाला नाही. सर्व राजकारण असून कोणालाही आरक्षण किंवा शेती फक्त बीजेपी सत्तेत आली की सर्व सुरु होते.
Bhau fakt sharad pawar nivdun yeyi paryant hai chalnar ahai
अचुक विश्लेषण धन्यवाद सर मराठा आंदोलन म्हणजे शेतकरी समाजाची दिशाभूल चालवली आहे खरा प्रश्न शेतमालाच्या भावाचा आहे
येवढे दिवस कुठ होता शेतमालाचा भाव
दहा टक्के आरक्षण मिळाले होते ते गमावून बसले या वरुन आता स्पष्ट होत आहे कि यांचे आंदोलन आरक्षण करिता नसुन केवळ राजकारणात प्रवेश करण्या करिता होते आणी त्यांचे रोजचेच वक्तव्य पाहिले कि ते सिद्ध होते.
मराठा समाजाने हे आरक्षण मागितलेच नव्हते. अभ्यास कर गांजाफुकू....😂😂😂
बिलकुल सही.
अगदी बरोबर खरे आहे @@sunilvakankar3648
Akkha gaon kunbi zal aahe aamch sarvana aarakshan bhetal fakt jarange patlan mule
Only Patil✌❤
Aani asech khup sare gaon madhe kunbi nondi sapdlya aahet tyahi fakt jarange pataln mule
@@bankerstudy7200 भाऊ कुणबीना आरक्षण अगोदरच आहे. फक्त नोंदी कोणी शोधल्या नाही.
जरांगे चे आंदोलन हे फक्त स्वताचे महत्त्व वाढवून घेण्यासाठीच होते.समाजास वेठीस ठेवण्यात आले.टीका तर एकदम लाज वाटावी व नैतिक पातळी सोडून होती.
लायकी बघून टीका करणारे नेत्रुत्व म्हणजे जरंगे पाटील साहेब
Boss off मराठा ❤❤❤❤❤❤❤
आपण खुल्या स्पर्धेत टिकू शकणार नाही असा आत्मविश्वास जेंव्हा ठाम असतो तेंव्हाच आरक्षण मागतो!
जरांगे हा आता समाजाचा नाही राहीला हा राजकीय पक्षां चा पुतळा झाला.
जय महाराष्ट्र साहेब मनोज जरांगेनी महाराष्ट्रात भरपूर जातिवाद केला
आखीर चेला किसका है😂😅
@@prabhakarpathak472 बारामती वाले शकुनी मामांचा चेला आहे.
@@prabhakarpathak472किती जळाते रे शरद पवारांवर थोड थांबा विधानसभा निवडणुकीनंतर मोदिच काटा काढणार टरबुज्या चा... 😂😂😂
हा जरांगे म्हणजे आधीच मर्कट त्यात आंदोलनाचे मद्य प्यायला असला नमुना आहे. याच्यापेक्षा शेतातील बुजगावणं परवडलं. याला अक्कल कसलीच नाही फक्त वाचाळपणा करता येतो.
देवाभाऊंचे विचाराने मराठा समाजाचे कल्याण होणार होते पण हट्टी व चुकीचा माणूस मध्ये आलेने न भूतो न भविष्यती नुकसान होऊन बसले आहे. हे हळू हळू समाजाला समजणार आहे. तेव्हा देवाभाऊंचेच खरे होते असे म्हणावे लागणार आहे.
फडणवीस साहेबांना टार्गेट करून अतिशय नीच व कृतघ्न वृत्ती दाखवली जरांगेने
@@prabhakarpathak472 हो जरांगेला पापाची सजा मिलणार आहे. व आपण ती पाहत राहू. परमेश्वर वरून पाहत असतो.
थोड थांबा मोदिच विधानसभा निवडणुकीनंतर देवाभाउच कल्याण करणार आहेत... 😂😂😂
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
हिंदूंनो जागे व्हा मतदानाला घरा बाहेर पडा एक गठ्ठा मत हिंदू पक्ष्याला द्या
❤❤❤❤❤❤❤❤
👍
🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय आहे जातीयवादि
हिंदूचा पक्ष कोणता नेमका😂
ठाकरे साहेबांचा का😂
का राज साहेबांचा😂
का अजून कोणी
@@Sp71407 शिंदे साहेबांचा.
जरांगे पाटील हा महाविकास आघाडीचा मुख्य प्रचारक झाला
Nahi
repist supporters cha brand zhala
जरांगे एक अडाणी पण अतिशय अहंकारी उडाणटप्पू माणूस आहे. मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आता शेतीचा करेल.
तु नको शिकऊ
Correct.
बरोबर
यड्याच्या हाती गाजर दिलं.दगडाचा देव केला.50 रुपयाला एक वाळूचा व्हायवा भरून देत होता.त्याला दादा पाटील केलं
Pot dukhi vale ahe lagch
करामतीकरांचा नाद खुळा !! जरांग्याचा झाला खुळखुळा !!😂😂😂
यांच्या बोलण्याने, ओबीसी आरक्षण या मुळ ओबीसी समाज खुप दुखावला गेला आता त्यांची सहणभुती मिळवण्याचे हे नाटक आहे
बर
Br saheb 😂
मविआ साठी नवीन डाव!
वाटोळे केले याने आरक्षणाचे.
Maratha jarangela support kase kar tat hech kalat nahi,
@@pravinrahul2002 rohitche poslele gund. Asavet.
@@pravinrahul2002अक्कल गहाण टाकली की हीच अवस्था होते.
@@jayalotlekar7046भांडारकर इन्स्टिटय़ूट जाळून इतिहास पुसणारे लोक हे
जरांगेला म्हणावं साखर कारखान्याच्या घोट्याळ्याच्या बाबतीत पण बोलाव मग बघा तुमचे हाल काय होता ते अरे शेतकर्यांचे कारखाने आज कोणाच्या घशात गेले ते बघा.
मालकाशी संबंधीत विषयावर कसा बोलेल??
आणि सहकारी बँकेत केलेले घोटाळे सांगण्यासाठी जरंग्याची दातखिळी बसलीय. नंबर 1चा फालतू माणूस आहे.
तुम्ही काय उपटताय काय तुम्हाला मुल बाळ पण जरांगेनीच काढून द्यावीत. तो मराठा समाजाचा नेता आहे त्याने त्याच काम करावं का तुमच्या सारख्या साठी झात उपत करत बसावी
💯👌👌👍👍 सहकारी साखर कारखाने, बॅक घोटाळे,तेचेवर उपोषणाला झरांगे बसणार नाही....ते कुणाचे आहेत.... पुढारी चे....
गेवराई साखर कारखाना समोर, वेटर म्हणून कोणी काम केले त्याचा शोध झाला पाहिजे
जरांगे हा टिकेत ला भेटणेसाठी दिल्ली ला गुपचूप गेला होता. आता टिकेत चे टोळीत सामील होणार आणि मराठा शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक अटळ आहे.
टीकेत खलिस्तानी मोहरा आहे.....देशद्रोही..टीकेत...
अरे जरांगे पाटील जर मॅनेज झाले असते तर विधानसभेवर आमदार करून भरपूर पैसा दिला असता. या चैनल वर जरांगे विरोधी च बोलले जाते. पण मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठिशी उभा राहणार.
@@ऊध्दवआवरगंड पैसा येणेस सुरवात केव्हाच झाली आहे. पहा 2 वर्षात कसे राहणीमान, इस्टेट कसे बदलते ते. जे कृपेनें निवडून आले ते फुल ना फुलाची पाकळी देणारच ना खुशीने.... बाप्पाने मालामाल केला भाऊ. सर्व सामान्य जनतेच्या डोक्या बाहेरील विषय आहे. आपण कल्पनाच करू शकत नाही.
@@ऊध्दवआवरगंडहा सगळा राजकिय सापळा लावलेला आहे भाऊ शरद पवार नं, भविष्यात सगळं उघड होणारच आहे तेव्हा मात्र पश्चात्ताप करण्याशिवाय तुमच्याकडे काहीही असणार नाही.😂😂
@@ऊध्दवआवरगंड मॅनेज चा अर्थ एक वर्षा नंतर काय आर्थिक परिस्तिथी होतेय हे पाहिलेवर नक्की समजेल.... कोण कोणासाठी फुकट काम करीत नसते..
चौथी पास जरानगे या बिनडोक कडून काय समाज्याने अपेक्षा करावी हा काका च्या पक्षाला मोठं करण्यासाठी आंदोलन करतोय त्याला समाज्याच देनघेन नाही
दिल्लीच्या आंदोलनात जसे अण्णा हजारे यांना वापरून घेतले .तसेच अगदी तसेच या जरांगेला वापरून घेतले जात आहे.
अभ्यास कर पहीले कोण विरोधी आहे मग बोल
@@GajananThorve-hh5un तु केला ना मग नाचत बस
@@abasahebchavan5639 तू डोक्यावर पडला आहेस. तुझा नुसता अभ्यासच कच्चा आहे असे नाही तर तू पूर्णपणे बुद्धु आहे.
जरागे बेवडा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय बेवडा
हिंदुनो जागा हिंदुत्वासाठि मतदान करा ❤
मराठा पण हिंदूच आहेत गरजू मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे.
कोण हिंदू आहे.... आंतरजातीय विवाह होतात का.... 😂😂😂. चाललाय हिंदू च्या गप्पा मारायला.... मंदिर बांधून विकास होतो का.. 😂😂😂
सर्व संपल्यावर मराठा समाजाच्या लक्षात येईल तोपर्यंत जरांगे अपजेपती होईल
Zalay adhich
बावस्कर महाराज, संगीताताई वानखेडे यांचे वर कोणीच विश्वास ठेवणेस तयार नाही.
कोणताही नेतृत्व गुण जवळ नाही, त्यामुळे जरांगे जो विषय हाती घेतील त्याची मातीच करतील
हे अगदी बरोबर
महा विकास आघाडी च्या वेळेस जरांगे कुठे होते केवळ बीजेपी ला टारगेट करने हाच उद्देश यांचा
जरागे आता महाराष्ट्राच्या टिकईत व्हायचा तयारीत आहे.
जरांगे मुळे महाभयंकर नुकसान झाले आहे
कोणाचे फुकटचे आरक्षण खणाऱ्याना नुकसान ना😂
जेव्हा मराठा मुख्यमंत्री होते, तेव्हा मोर्चे नव्हते.तेव्हा तोंड(ग्राम्य भाषेत थोबाडं)बंद होती ह्यातच सर्व काही आले.फारच छान करामती चालू आहेत.उत्तम करमणुक जो करतो त्याला विदुषक म्हणतात.
हे होणार होतेच
. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माती करणार. जो आधीच बुडला आहे त्याला अजून बुडवणार.
ज्या दिवशी जरांगेने,उप मुख्य मंत्री यांना शिव्या दिल्या,ते वेळेपासून त्याचा भाव घसरला,
जय जिजाऊ जय शिवराय.
त्याच्या नादी लागू नका
तो शरद पवार ला भेटून तुमचा काटा काडीन
//जय श्री कृष्णा //
एवढ सोपं आहे का
आता कांहीं उपयोग नाही, दोघांचेही काटे खुडलेत😊
Janta Aata Ya Aarakshan Aandolanala Kantali Aahet.
सर्व शेतकऱ्यांनी आदरणीय शरद जोशी यांना आदर्श मानला पाहिजे नाहीतर काही खरं नाही.
मदारी जसे नाचवेल तसे माकड नाचणार.
नाचवून नाचवून पाडले सगळ्यांना😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊
आता वेळ आली आहे आरक्षण मुक्त भारत करण्याची, आरक्षणाच्या नावावर लढण्याची नाही
आपल्या देशाला जर प्रगत करायचे असेल तर बुद्धिमतेला महत्व दिले पाहिजे नाहीतर भारतीय विद्वानांचा खरा उपयोग ईतर देशांनाच होतो, आपल्या देशात त्यांचं राजकारण केलं जातं ही शोकांतिका आहे
Jarange म्हणजे काका म्हणतील तसे।।
हेच त्याचे तंत्र आहे।।
अडाण्याकडून आणखी काय अपेक्षा करणार?.
जरांगे बिनडोक आहे म्हणूनच दुसर्याच्या डोक्याने चालतो.
अगदी बरोबर सर,
आदरणीय स्वर्गीय श्री शरद जोशी साहेबांची प्रकर्षाने आठवण येते. आज च्या काळात हवे होते. आत्ता सर्व राजकारणी आणि दलाल यांचा सुळसुळाट झालाय. शेतीच्या बद्दल कोणालाही देने-घेणे नाही.
जगातला पहिला शेतकरी नेता श्री. शरद जोशी
@@ssssr4650 ते अनाजी पंत होते त्यामुळे ते चांगले आसूच शाकत नाही. जिवंत असते तर काहिना काहि खोड काढलीच असती .आपल्याला काका नी शिकवल आहे. मेले म्हणून सुटले
ब. मो. पुरंदरेला आम्ही बदनाम केलच की. शिवाजी महाराजांच भागय थोर म्हणून ' ते मराठा म्हणून जन्मले. नाहीतर आम्ही त्यांना पण सोडाल नसत.
मनोज jarange पाटील यांना मास्तर सांगतो की आता शेतकरी हा मुद्दा घ्या आणि करा आंदोलन 11:21
त्याला शिकवणारा मास्तर आहे
जारांगे या गाढवाला काय अक्कल आहे
मुक्त बाजारपेठ, अद्यावत तंत्रज्ञान ला परवानगी, शेती विरोधी कायदे रद्द करणे ❤
आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी या आरक्षणा साठी स्वतःचे प्राण दिले त्यांना काय वाटत असलं आरक्षणाला असा राजकीय रंग चढताना पाहून
ग म भ न यांत जेवढ्या शिव्या येतात तेवढ्या या जरंगेला द्या.
मनोज दादा समजायला विधानसभा निवडणूक महत्वाची
ओबीसी शरद पवार यांच्या विरोधात जात आहे हे लक्षात घेऊन पवार साहेब यांनी जरांगे यांना विषय बदलायचा आदेश दिला
अहो जरांगे एकतरी डाव यशस्वी करून दाखवा नुसत्या. बाता हनताय.
शेती भारतत करू नये शेती विरोधी धोरण राबवते सर्व राजकारणी नेते
मी एक मराठा आहे जरांगे एवढा स्वार्थी माणूस बघितलं नाही
जनतेनी शिकवा धडा आता तरी,,,,,,,,,,याला
पवारांनाच अजेंडा बदलावा लागला तर हा कोण मग 😀 फडणवीस जिंदाबाद!😝
जरांग्या... तेरे से नहीं होगा... अपने बाप को भेज 😝
बाळ लोकसभेतच बघीतला कि बाप... आता मोदिच विधानसभा नंतर ठुंगणावर लाथ घालतो टरबुज्या च्या. थोड थांब बाळ.. 😂😂😂
विधानसभेच्या निवडणुकी नंतर मनोज जरांगे will be No where.
सरकारचे धोरण ते शेतकऱ्याचे मरण व अधिकाऱ्यांचे कुराण ही भावना शेतकऱ्यांची झाली आहे.
कुरण
Ani dalalanche? Bharan?😊😮
बरोबर आहे खरं आहे
Sharad Pawar Cha Agenda Opan Zala, Kahi Nahi Karayche.
ते फक्त नी फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करित राहिले तेंव्हाच संशय निर्माण झाला.
शरद पवारचा प्यादा
पवारांनी असे अनेक तात्या विंचू पाळून ठेवले आहेत!!तात्या ची गरज संपली तात्या पोत्यात!!!
तुम्ही सांगितलेली एकही गोष्ट मंकज जरांगे ना माहितीये नसेल. उगाच उठसुठ फडणवीस यांना नाव ठेवणे आणि शिव्या घालणे हेच जरांगे ना करायला सांगितलं आहे.
फारच छान हे मेंदू कधी समजुन घेणार कुणास ठाउक
तथा कथित गरिबांना 2/3रु किलोने मिळतात ते धान्य तो गरिन बाहेर15 रू किलोने विकतो त्यावर 1प्रोग्रॅम करा
हे सत्य आहे
सर्व विकत नाहीत
आम्ही तेच खातो
अlम्ही तेच खातों। अन्न हे पूर्णब्रह्म आहे।। जे विकतlत त्यानी घेने बंद केले पाहिजे
मित्रा प्रत्येक महिन्याला चांगला माल येतो असं नाही,, आम्हीपण तेच खातो, पण ना इलाजस्ताव आती खराब असेल तर ते पोल्ट्री ला विकावे लागते,, आणि हे सत्य आहे
जरांगे सारखं महावितरण जगात होणे शक्य नाही
राजकारण्यांचा नाद खुळा.जरांगेंचा झाला खुळ खुळा.😂😂
अरे कुलकर्णी यांना शेतकरी वर्ग सर्व समाजात आहे मुद्दा समाजाच्या आरक्षणाचा आहे किती जण गा जाळपणा करताय कुलकर्णी
उमरीकर साहेब टाइटल मधे आरक्षणाची झाली नको आरक्षणाची केली जरांगे नी माती असे करा 😂
एकदम बरोबर
बदलता येत असेल तर बदलून टाका टायटल
फडणवीसांनी दिलेले पचनी पडल नाही.जरंगेला श्रेय घेता आले नाही याला उडानटप्पुपणा म्हणतात पवारसाहेब जरांगेसारख्याला श्रेय तरी मिळू देतील का, विर्धकाना आंदोलन चालूच ठेवायची असते
अतिशय योग्य मुद्दा चर्चेत घेतला आहे.
जरांगे 100 टक्के पवारचा माणूस आहे
जरागेंन आरक्षण चा आंदोलन केवल स्वःताच्या स्वार्था करता आणि शरद पवाराच्या हितासाठी केल आहेत पण जणता मेढींगत वागते हेच तर दुर्दैव।
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे हा अडाणी नेता महाराष्ट्राचे वाटोळे करणार मोरचुद काका नंतर
उत्कृष्ट सत्य विश्लेषण
एकच मिशन मराठा आरक्षण. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
पाटलांविरोधातली टोली सक्रीय आहे
Jarange कोण आम्ही olkhat नाही
सुशीलजी नमस्कार
आपल्याला एक विनंती
फडणवीसांनी स्थापन केलेल्या एस आय टी चा लेखाजोखा घ्या. आता असं वाटू लागलंय की स्वतः फडणवीससुद्धा विसरले असतील. तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं की (हो आपल्या घाबरटपणाला लोक कंटाळलेत) तुरुंगात जायला तयार रहा. अन्यथा राजकारणापलिकडे मैत्री ही गोष्ट संपवा.
५७ मोर्चे निघाले तरी काही ही घडले नाही आणि जरांगे येताच नको ते सर्व घडत आहे. तरी हा माणूस महत्वाचा. बकासुर, भस्मासुर का मोठे तर ते पीडादायक होते. आत्ता ही असेच आहे. मग एक भीम, एक शिवशक्ती आकारास यावी लागते व त्यांचा नयनात केला जातो. आता ही अशीच वेळ आहे, बकासुर वा भस्मासुर नाहीसे करण्याची ! पण दहशत ही तेवढी च आहे! मानवी समाज उशीरा जागा होतो असेच दिसते.
श्रीकांत जी.. अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे
आले किती गेले किती बोलतात किती पण एकच नेता शेतकर्याला फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आहेत म्हणून काही लोकांना मिरची लागते
संघ सांगेल तेच करावे लागेल... हिंदुत्व म्हणुन मोर्चे करायला मराठा समाजाचा वापर करायचा..तिथे शेटजी आणि भटजी दिसत नाही..
एक मागणी आणखी देवा भाऊची माफी मागयची या हालकट माणसाण दोन वर्गात वाद निर्माण केले, आणी नाव देवा भाऊच घेतल.
सर खूप छान पण जंरागे आता सपंला
माफ करा. आपले म्हणणे पटते. शेतकरी सुखी होण्यासाठी शेतकऱ्यांना व शेती उत्पादनांना योग्य भाव मिळालाच पाहिजे हे १००% मान्य. पण आपल्या 3 मागण्या मान्य झाल्यास बाजारावर व विशेषतः सामान्य जनांवर याचा काय परिणाम होईल किंवा असू शकेल हे ही आपण विशद केल्यास त्या संबंधीही माहिती मिळेल.
पाठिराखा आहे तोपर्यंत घ्या शिव्या देऊन, मज्जा करून पण नंतर..
बापरे भयानक आहे भवितव्य..
सरकार कोणता आहे कोणत्या सरकारला जयेश धरायचं वेटेज धरायचं त्रास द्यायचा टेन्शन द्यायचं हे शरद पवार ठरवून ठरवून करतात
तुमच्या सारखे बरेच मराठा व्देष्टे अपप्रचार करत आहेत. आमचा मराठा समाज सदैव पूर्णपणे एकजूटीने मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे आणि सोबतच राहणार.
तुतारी आंदोलक म्हणा
नमस्कार उमरीकर साहेब ❤
श्री कृष्ण जन्माष्टमीच्यl सर्वाना हार्दिक शुभेच्छा ❤❤
आरक्षणाचं वाटोळं केलं आता शेतकऱ्यांचं वाटोळं करणार हा जरांग्या !!! शेतकऱ्यांनो वेळीच सावध व्हा !!!
येत्या निवडणुकीत महायुतीचे सरकार आलं तर हे पाच वर्षे आरक्षण आंदोलन चालेल आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर आरक्षण आंदोलन बंद होईल
जरांगे जे काही बोलले त्यामुळे ओबीसी जागे होऊ लागले
जरांगेला आरक्षणातलंच काय शेतीमधले तरी काही कळतंय का?
जरांगे ने आरक्षणाचा सगळा केमिकल लोचा केला आहे .आता शेतकारयचे वाटोळे करयचे असेल.
याला आरक्षणासी काही लेण घेणं नाही फक्त शरद पवार यांना सत्ता आणायची आहे
Utkrushta visleshan. मोदी सरकारने m.s.स्वामीनाथन च्या शिफारशीनुसार तीन कृषी क़ायदे दोन्ही सभागृहात मंजूर केले त्यात त्याचा माल भारतात कुठे विकायचे स्वातंत्र्य होते व बाजार समिति बंद होणार नव्हते. त्याच प्रमाणे शेती माल साठvanyachi व्यवस्था, शेतकी व्यावसाय आधुनिक करणे असे अनेक योजना होत्या पण UPA च्या लोकांनी किसान आंदोलनकर्ते पाठिंबा देऊन रद्द करण्यास लावले असून शेतकर्यांच्याche नुकसान झाले आहे. आता तेच लोक कांदे चे भाव पडले म्हणुन ओरडत आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अगदी बरोबर
जरांगे पाटील म्हणतील तोच आमदार होणार किती हि चहा पाणी पत्रकारिता आता खुप फोपवले आहे
आणि शरद पवारांनी मराठा आरक्षणाला दिली मुठमाती.
आडत्यांचा कायदा महाराष्ट्रात कोणाच्या सत्ता कालावधीत करण्यात आला हे सगळ्यांनी आठवावे.
सगळं मनोज जरांगे यांनी करायचं
आणि बाकीच्यांनी काय करायचं
भाजपचा प्रचार
हा पूर्णतः राष्ट्रवादी पक्षाचा व्यक्ती आहे... समाजाचा बळी देऊ नका भावनिक करून...
गोर् गरीब शेतकरी साठी पाटील साहेब नि करावे सर्व बरोबर माजी क्रू शि मंत्र्या साहित 😊😊
Over Dose Zala Aarakshan Cha.
श्रीकांतजी, धन्यवाद, खुप छान विश्लेषण. असो, देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाविरोधात एस आय टी नेमली होती, त्या विषयी व्हिडिओ बनवा, धन्यवाद.
जरागे पाटील फक्त तुतारी वाजवतो
जातीला मातीत घातले आता शेतीला मातीत घाला