स्पर्धा परीक्षा चां बट्या बोळ होऊ नये यासाठी कटोर पाऊले उचलली पाहिजे
यामुळे गरीब स्पर्धकालायापासून मुकावे लागले
जर मानसिक आजारी असलेल्या उमेदवार जर upsc निवडत असेल तर अवघड आहे... सम्पूर्ण जिल्हा यांच्या ताब्यात हे तर त्याही पेक्षा भयानक आहे...
यूपीएससी काहीही करणार नाही.. कारण त्यांच्या इज्जतीचा सवाल आहे..😊😢😢
उलट इज्जत वाचवण्यासाठीच त्यांनी काही केले पाहिजे. नाहीतर UPSC ची विश्वासार्हता रहाणार नाही.
तिने तर दाखवून दिले की UPSC किती manageable आहे.😢
कुठला सनधि अधिकारी गरीबांना न्याय देतो ॽतो उलटा त्या बचाऱ्या गरीबांना त्याच्या सवलती लूटुन पुजाच्या वडिलांन सारखा गडगंज संपत्ती चा मालक होतो,
डॉक्टर कशी झाली हे तपासून घ्यावा आताची नीट परीक्षा बघता तेव्हा पण नीट काशी केली असणार आहे हे नक्की आहे 😢😢😢
सर खूप छान प्रकारे बोलला ❤असे लोक आयएएस बनले तर कसा भारत बदलेल.
माझ्या मते तिच्या बापाने upsc चा selection बोर्ड विकत घेतला असवा,
हकालपट्टी हाच पर्याय
एक आढावा घेतला तर अपवाद वगळता अजूनही IAS व IPS मधील ब्रिटीश वागणे गेलेले नाही. केंद्र सरकारने याचा आढावा घ्यावा
नवीन म्हण : कलेक्टर चे डोके ठिकाणावर आहे का
आज सर्व भारतीय यांची दिशा भूल करणारी घटना आहे.... तर सर्व सामान्य विध्यार्थी यांनी काय विचार करावाच प्रत्येक क्षेत्रात राजकीय लोकांच्या मुलांना नोकरी मध्ये प्रधान्य आहे असे दिसून येते.......?
बिचारी गरीब, होतकरू, वंचित यु.पी, एस. सी चे तयारी करणारे उमेदवार
खोटी सर्टिफिकेट देऊन आयएएस अधिकारी झाली ही अतिशय गंभीर घटना आहे. तिला निलंबित करावे. कडक कारवाई करावी.
Are haklun dhya Tila
Ti aatacha majali aahe
Nantar tar aajun kya kya Karel ti
पश्या दादा, upsc च्या बॉडी मध्ये सुद्धा हस्तक्षेप झालाय 💯
असले आधिकारी अजून भरपूर असतील. असल्या पूजा पण भरपूर असतील. एक मासा गळाला लागलाय आता. आता पाण्यात गळ टाकून उपयोग नाही, जाळं टाकलं पाहजे. जाळं टाकून बघा किती मासे मिळतात.
खर तर ब्रीद वाक्य पापम परम भूषणम् 😂😂 पाहिजे
सब गोलमाल हे भाई सब गोलमाल हे
Great prasad sir👍👍
असे कित्येक सरकारी अधिकारी आहेत.ज्यांच्या मुलांना नॉन क्रिमिलियर मिळालेलं आहे.पण सामान्यांना नाही मिळत. हि सत्य परिस्थिती आहे.
पदा वरून नुसती हकाल पट्टी नाही तर केलेल्या गुन्ह्या बद्दल शिक्षा झाली पाहिजे.
केवळ युपीएससी नाही तर देशातील सर्वच क्षेत्रातील सिस्टीम वरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे.
याचा वेळीच विचार करण्याची गरज आहे.
नाहीतर अराजक निर्माण होईल.
मेरा भारत महान अस जबरदस्ती बोलावं लागतंय या अशा कारणांमुळं आजची उचहशिक्षित तरुणाई बाहेरील देशात settle होऊ पाहत आहे गुंडशाही झाली आहे या देशात नुसता बककळ पैसा कमावतात ही लोक
माला श्रीकांत देशपांडे, अविनाश धर्माधिकारी, विनायक निपुण यांची आठवण येते.
भाजपाच्या आशिर्वादाने वंचित आघाडीकडून तुमचा बाप जर निवडणूक लढु शकला तर तुम्ही IAS होनारच.
अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे upsc साठी
चर्चा तर झालीच पाहिजे
मस्तच 👌🏼
heart-wrenching, please raise the voice against it
नम्रता असणं आवश्यक आहे. नागरीकांना न्यान कसे काय मिळणार.
Remove her from job .it's possible to remove under act of frauds
खुप छान विश्लेषण केले प्रसन्न जोशी सरांना धन्यवाद 🙏🙏
ज्याने नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र दिले त्याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे. आई पण लय भारी आहे.
त्यांचा atendance ही चेक करा
Right
४२० करणारी असताना शिषा दिली पाहिजे
पुजा खेडकर हीला ताबडतोब बडतर्फ करण्यात यावे.
प्रसन्न जोशी,,, आज तुमची आता पर्यंत ची पकिट पत्रकारिता संपून खरी पत्रकारिता सुरू झाली असे वाटते...
Keep it up
, कोणत्याच बडे पापा की पोरापोरींवर कारवाई नाही झाली होणारही नाही, त्यांच्या आशीर्वादावर सरकार चांललंय 😂 मुख्यमंत्री पिक्चर काढणे आणि धर्मवीर आनंद दिघेंचा वापर करून स्वतः ची पब्लिसिटी करून घेणे यात व्यस्त आहेत , नेभळटपणा
लोकसेवा आयोग मार्फत निवड झालेले अधिकारी यांचे लोक सेवक नात्याने त्यांचे कर्त्यव्य व जबाबदाऱ्या याची छान माहिती दिली. पूर्वीचा इतिहास पाहिला तर IAS व lPS या सर्व्हिस मध्ये 60% त्याचे पाल्यांची निवड होतं असे यात शंका नाही. 🙏🏼🙏🏼
प्रसन्ना सर छान विश्लेषण केले आहे.पण खेदाने म्हणावे लागते आहे की बट्ट्याबोळ झालाय या परिक्षांचा आणि
सवलतीचे फायदे घेणारे यांचा
ह्या बाईची व संपुर्ण परिवाराची ED मार्फत चौकशी व्हायला पाहिजे. शासनाला फसवून गरिबांना त्रास देतात, सवलतींचा लाभ घेतात.
छान विश्लेषण प्रसन्न.
💷💎🥁IAS Pooja khedkar 🔥🌶🤑 #BJP adminitration
Pankaja Munde Tai prasanna😭
Power+ पैसा + Caste ❤
ED, CBI, IT, Police & Modi- Fadvanis zoplet 😂
In interview- मला देशसेवा करायची आहे.
After Selection- आता मला देशाला लूटायचं आहे.
th-cam.com/users/shortswH_wKFUO8LI?si=G3wV66_YUa0RaXOi
तिच्या पूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने सरकारने अटक करावी,इतक्या बोगस पद्धतीने निवड होते,आई,बाप पोरगी दादागिरी काय करतात अशांना फक्त जेल आहे.जर सरकारने कारवाई केली नाही.तर सरकार ,त्यांचे मंत्रालयातील अधिकारी सर्व या प्रकरणात सामील आहे असे जनतेच्या लक्षात येईल.
कार्यवाही का होत नाही फडणवीस साहेब
😂Aarakshanaxha parinam
प्रसन्ना जिल्हा न्याय दंडाधिकारी नाही रे, जिल्हाधीकारी तथा जिल्हा कार्यकारी दंडाधिकारी रे.
Upsc currupt
Prasanna sir, you have done a very good analysis...👌👌👌👍👍👍
सर आपले खुप खुप अभिनंदन आपण अतिशय अनमोल विचार मांडले आहेत
आता सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता अथवा मनस्थिती काय झाली असेल याचा विचार न केलेलाच बरा. पुर्णतः मानसिक द्रष्ट्या खचले असतील.
एकदम छान विश्लेषण.
आरक्षणाचा संपुणॅ गैरफायदा !! लायक उमेदवारांवर अन्याय!!
Khup chhan video
एक वेळ EBC प्रवर्गामधून अधिकारी झालेल्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.
Very nice vishleshan
आयएएस अधिकारी खोटा असेल तर पुढे खरे कार्य करू शकतील काय म्हणून अश्या व्यक्तीला नोकरीतून काढून टाकायला हवेच
अहो हे सर्व सामान्य मुलांना अशा लोकांमुळे चांगल्या नोकऱ्या मिळत नाही
जिल्हा अधिकारी यांच्या कडुन जशी कारवाई केली.त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली जाईल याबाबत शंका आहे.
मला वाटतं हे एकमेव मराठी news चॅनेल आहे जे राजकारणफालतुगिरी करत नाही
हे महसुली अधिकारी जेव्हा निवडणूक अधिकारी बनतात तेव्हा त्यांचा रूबाब बघण्यासारखा असतो.ज्या शिक्षकांच्या जीवावर ते निवडणूक पार पाडत असतात त्या शिक्षकांची प्रशिक्षणात टवाळी करतात हे लोकं.त्रास देतात.
खूप छान,साहेब.
Upsc also managed by polititions, 😢
जे नम्रता, शील ,समाजहित जपतात, प्रामाणिकपणावर जे जगले आणि नोकरी नव्हे सेवा केली ,त्यांचे काय हाल केले ? उदाहरणार्थ सुनिल केंद्रे ,तुकाराम मुंडे ,भाटिया....
अतिशय सुंदर vdo
How mental unfit person is selected. Question mark on selectors
सगळ्याच परीक्षाचा बट्याबोळ झालाय हे निश्चितच!
छान विश्लेषण
प्रसन सर नुम्हालही माहित आहे की शील हा शब्द फक्त पाट्या वरच राहिला आहे.. बाकी तुम्ही समजू शकता.
प्रसन्नजी असे दिव्यांग चे वेगळे वेगळे सर्टिफिकेट घेऊन खूप जण नोकरीत कार्यरत आहेत पण त्याच्यावर कोणीही कारवाई करत नाही
त्या आयएएस नसून आयएसआय च्या एजंट असाव्यात आणि त्यात कोणकोण भागीदार आहेत याचा तपास व्हावा.
सर अजुनही कारवाई त्या आणि वाडिल यांचेवर कारवाई का हो ता नाही सर कोन ती लोक शाही ही
सर्वच सरकारी नोकर भरती बोगस आहेत pwd zp मध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत परीक्षा झाल्या त्यात सुद्धा बोगस अपंग सर्टी फिकेत छा जास्त वापर झाला आहे
खुप छान सादरीकरण केले आहे सर❤❤❤❤❤❤
नियम वाकवून,सवलतींचा गैरफायदा घेऊन त्यांनी पद मिळवले आहे हे उघड असतांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी होती. प्रत्यक्षात त्यांना सोयीचा वाशिम जिल्हा देण्यात आला.हे गॉडफादर असल्यामुळेच.
Hopeless situation
याला मराठीत सत्तेचा श्रीमंतीचा नंगा नाच म्हणतात 😢
खरा कलप्रीट UPSC,
ते विकले गेलेत
पुढे काही होणार नाही
त्यांचे हात वर पर्यंत आहेत
तुम्ही नुसती चर्चा करा
दोन वर्षे होऊ द्या
त्या जिल्हाधिकारी होतील
सर्व विकले गेलेत
मूख्य मंत्री, उपमुख्यमंत्री, हे पण संशयास्पद
पण आता तर परीक्षा न देता प्रशासकीय अधिकारी नेमले जात आहेत. याचे परिणाम राज्यांचा स्वायततेला धोका निर्माण केला जाणार आहे. हे लक्षात घेण्यासाठी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. संघराज्य भारत
Adi Sarkar madey borse saheb Thorat masul mantri chee sarva kaam bagat hote tyani vrs gheuan 2.5 varshat 500 koti kamavale pls inquiry lava
U.P.S.C. चीच चौकशी झाली पहिजे.
Garib obc chi seat khali
एकदम बरोबर
मुळात अभ्यासाची कमी आहे मीडिया मधे. यूपीएससी ची भूमिका/जबाबदारी फक्त परीक्षा घ्यायची असते. बाकीची जबाबदारी DoPT ची असते.
जिल्हाधिकारी हे पद लोकांना न्याय देण्यासाठी असते गरीब सामान्य लोकांवर अन्याय करण्यासाठी नसते हे कदाचित खेडकर कुटुबाला माहीत नसावे
त्यांची बदली करण्या पेक्षा त्यांना पाहिले निलंबित करायला हवी होती
असे अधीकारी पुढे काय काय करतील त्याची काही ग्यारंटी नाही. या गोष्टीचा आताच परदाफास झाला पाहिजेत.
खूप छान साहेब , पण ....यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करायला हवा.
.Right sir.
सर चार दिवस फारच जोरदार चर्चेत राहुन हा विषय विसरला जाईल 😢
काहीही न होता पूजा खेडेकर फक्त बदलि होउन अन्यत्र सनदी अधिकारी
रहातील
फार फार वर पर्यंत हाथ असल्याने च एवढं डेअरिंग त्या करु शकल्या 😅
आपला हिंदुस्थान लवकरच महासत्ता म्हणून उदयास येईल 😂😂
पुजा खेडेकर sorry म्हणाली तर तीचे गुन्हे माफ करणार का.
आपण खूप छान विश्लेषण केले आहे.
खुप छान सर असे भ्रष्ट लोक गरीबांना काय न्याय देणार 🙏
किती दिवस चालवाल. . . शेवट पर्यंत कि काहि मानधनापर्यंत😂
Ssundar vishletion
या बाईने खोटी कागदपत्रं दिली,पण त्याची सत्यता पटवण्यासाठी वारंवार सांगूनही ती तयार झाली नाही,गेली नाही ही मोठी चुक.बापाची संपत्ती ही अमाप दिसतेय,ती कुठून आली याचीही चौकशी व्हावी.
खुप छान सर
साहेब!!जेवढ जीव तोडून तुम्ही सांगता तसं जे न्युज चॅनल, वर्तमान पत्र, मीडिया चे मालक यांच पण जरा संपत्ती, कसे तुम्ही मीडिया वाले न्युज मॅनेज करतात याची पण सखोल माहिती जनतेला द्यावी 🙏🙏
एक आम नागरिक, माहिती चा अधिकार असलेली 🇮🇳🇮🇳
सर अशा व्यक्तीवर अतीषय कडक कारवाई केली पाहिजे म्हणजे परत अशी हिम्मत कोणी करणार नाही .
खूप मस्त विश्लेषण
फक्त बदली 😂😂😂😂, फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी
बदली कसली हिला हमाल म्हणून रहाची पण लायकी नाही,,,
नका हो साहेब मुद्दाम नाही केले पूजाने
फार तर एखादा निबंध लिहून सुटका व्हावी 😅
300 ओळ का निबंध काफी हैं ❤
तिच्या वडीलांची सुध्दा चौकशी करायला पाहिजे 40कोटी रुपये आणि 110एकर शेती आज त्यांचेकडे आहे .एव्हडी अपसंपदा कशी जमवली .