दुसऱ्या वर टिका करुन त्यांना मोठ करण्यापेक्षा स्वतः काय करणार त्यावर भाषण करा. कधी भाजपला पाठिंबा. कधी विरोध. हे थांबवुन त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहून निवडणूक लढवली पाहिजे.
सुप्रभात, राज्यातील वाढती गुन्हेगारी व अन्याय अत्याचाराच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे जय महाराष्ट्र
आठ दिवसांत दिवाळी अळी आहे तरी महाविकास आघाडीने सर्वं सामान्य जनतेचा विचार करून सहकार्य करावे भाव कमी कसे होतील ते बघायला पाहिजे असे मला वाटते जेने करून सर्व सामान्य जनता दिवाळी आनंदाने साजरी करेल असे मला वाटते
#* सुप्रभात.!* राज्यातील वाढती गुन्हेगारी व अन्याय अत्याचारांच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
एक का दस.....एक का दस....
मुख्य बातम्या फक्त 10. त्याच्या 100 बातम्या करतात....😂😂😂😂
दुसऱ्या वर टिका करुन त्यांना मोठ करण्यापेक्षा स्वतः काय करणार त्यावर भाषण करा. कधी भाजपला पाठिंबा. कधी विरोध. हे थांबवुन त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहून निवडणूक लढवली पाहिजे.
सुप्रभात, राज्यातील वाढती गुन्हेगारी व अन्याय अत्याचाराच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे जय महाराष्ट्र
❤❤
योजना राबवण्यासाठी वस्तूचे बाजारभाव वाढवणे हे सरकारचे अपयश
कोणतीही योजना राबवताना निधीची तरतूद करावी लागते हे सरकार मधील मुर्खांना कळत नाही का
आठ दिवसांत दिवाळी अळी आहे तरी महाविकास आघाडीने सर्वं सामान्य जनतेचा विचार करून सहकार्य करावे भाव कमी कसे होतील ते बघायला पाहिजे असे मला वाटते जेने करून सर्व सामान्य जनता दिवाळी आनंदाने साजरी करेल असे मला वाटते
गुन्हे करताना शरम नाही, आणि मग अशा गुन्हेगारांना सुरक्षा मागतात गुंडाचा अंत गुंडा कडूनच होतो हे पहायला मिळत जय श्रीराम
दाऊदला पकडण्यासाठी सरकार असमर्थ आहे म्हणून बिष्णोई ला सरकारने कंत्राट दिले असावे
कायेदेशीरकरा
राज चं राज!
उद्धव आणि शरद,
या चक्रव्युहात अडकलेला,
व्यर्थ अभिमानु!!
अनेक लोकांचे खुण होतात त्यावेळी राजकीय lok गप्प का असतात ज्यांचे khun होतात ती माणसे नसतात का फक्त राजकारण आहे
आंदोलन,करा,परंतू,कोणाची,नूकसान,करू,नका,कायेदेनेकरा,मी,कीसन,गडगिळे, कल्याण, महाराष्ट्र
#* सुप्रभात.!* राज्यातील वाढती गुन्हेगारी व अन्याय अत्याचारांच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
Salman Bhai ku z pas siroti do
गृहखाते अपयशी