मुळात कुठल्या ठेकेदाराला काम द्यायचे, हे कोण ठरवतात, ते सर्व अधिकारी, मग ते काम करणारा ठेकेदार, मग काम चालू असताना कुणी अभियंता, कर्मचारी त्या कामाचं इन्स्पेक्शन बरोबर करतो की नाही, आणि काम व्यवस्थित रित्या पूर्ण झाल्याची खात्री करून अधिकारी, किंवा वरिष्ठ साहेबाना याचा रिपोर्ट देतो की नाही, हे या प्रमाणे होत आहे की नाही, याची जबाबदारी कुणी म्हणजे कुणीच घेत नाही. फक्त भाजप ची सत्ता असताना असे झाले असे म्हणून काही उपयोग नाही.
छान 🙏
राज्यात, केंद्रात, महानगर पालिका, गेल्या १०/१५ वर्षे भाजप ची सत्ता आहे, आमदार, खासदार भाजपचे आहेत पुण्यात हाच मोदी चा विकास आहे का?
मोदी व भाजपाने भ्रष्टाचार करुन पुण्याला स्मार्ट सिटी बनविले.
जर गणेश विसर्जन दरम्यान जर हि दुर्घटना घडली असती तर काय झाले असते फक्त कल्पना करा.
Acche Din😂😂😂
महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जगातला सर्वात मोठा पक्ष असलेला असाच खड्ड्यात पडणार😂
मोदी विकास याच्या पुढे आसच होणार
Modi hai to mumkin hai
मुळात कुठल्या ठेकेदाराला काम द्यायचे,
हे कोण ठरवतात, ते सर्व अधिकारी,
मग ते काम करणारा ठेकेदार,
मग काम चालू असताना कुणी अभियंता, कर्मचारी त्या कामाचं इन्स्पेक्शन बरोबर करतो की नाही,
आणि काम व्यवस्थित रित्या पूर्ण झाल्याची खात्री करून अधिकारी, किंवा वरिष्ठ साहेबाना याचा रिपोर्ट देतो की नाही,
हे या प्रमाणे होत आहे की नाही,
याची जबाबदारी कुणी म्हणजे कुणीच घेत नाही.
फक्त भाजप ची सत्ता असताना असे झाले असे म्हणून काही उपयोग नाही.
स्मार्ट सीटी यालाच म्हणतात
गडकरी 😂
Fasnvis msrdc