पहिल्यांदाच राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर 'राजगर्जना' | Raj Thackeray Live Speech Today
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- यूपी, बिहारवाल्यांनो, तुमचा स्वाभिमान कुठे आहे?'
'तुमचे यूपी, बिहारमधले नेते तुमच्यासाठी काम करत नाहीत. तुम्हाला रोजगारासाठी अन्य ठिकाणी जाऊन अपमानित व्हावं लागतं. तुमचा स्वाभिमान कुठे आहे?,' असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यूपी, बिहारच्या तरुणांना विचारला. कांदिवली येथे झालेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. परप्रांतीय विशेषत: यूपी बिहारमधील लोंढे, त्यांचा महाराष्ट्रावरील ताण, त्यांच्यामुळे राज्यात वाढलेली गुन्हेगारी या विषयांना राज यांनी उत्तर भारतीयांच्याच मंचावर पुन्हा एकवार वाचा फोडली.
राज ठाकरे मंचावर आले तेव्हा मंत्रोच्चारणात त्यांचं स्वागत करण्यात आलं. उत्तर भारतीय महापंचायत समितीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मेरे भाईयों और बहनो... म्हणत राज यांनी हिंदीतून भाषणाला सुरुवात केली. उत्तर भारतीयांच्या मनात गैरसमज आहेत. ते मी दूर करायला आलोय. मी कोणतंही स्पष्टीकरण द्यायला आलो नाही, असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं.
ते म्हणाले,'पहिल्यांदाच हिंदीत भाषण देतोय. काही गैरसमज भाषेच्या बाबतीतही असतील. शाळेत असल्यापासूनच माझी हिंदी उत्तम. कारण वडिलांचं हिंदी, उर्दूवर प्रभुत्व होतं. हिंदी खूप सुंदर भाषा आहे, पण ती राष्ट्रभाषा असेल असा निर्णय कधी झालाच नव्हता. जशी हिंदी तशीच मराठी, कन्नड, मल्ल्याळम वगैरे भाषांना प्रादेशिक महत्त्व आहे. माझी जी भूमिका आहे त्यावर मी ठाम आहे. मी आज तीच तुम्हाला हिंदीतून समजवायला आलो आहे.'
'महाराष्ट्राची लोकसंख्या आज साडे तेरा कोटी आहे. अनेक राज्यातून येथे लोक येतात. यूपी, बिहारमधून बहुतांश येतात. माझं म्हणणं एकच आहे की आधी स्थानिकांनाच रोजगार मिळायला हवेत.' प्रादेशिक अस्मितेबाबतचं आपलं म्हणणं अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी राज यांनी माजी राष्ट्रपती, पंतप्रधानांची विधानं लोकांसमोर ठेवली. ते म्हणाले, 'भारताची रचना युरोपसारखी आहे. येथे प्रत्येक राज्य एका देशासारखंच आहे. भारताला सर्वाधिक नेते यूपीतून मिळाले. यूपीतल्या तरुणांना नोकरीसाठी बाहेर का पडावं लागतं, याचा विचार करा. ज्या प्रदेशात जाल तिथली भाषा आधी शिकायला हवी.'
'महाराष्ट्रात जे होतं त्याची देशभर चर्चा होते. प्रत्येक राज्यात तेथील प्रादेशिक, भाषिक अस्मितेसाठी संघर्ष होतात, पण माध्यमं त्यावर बोलत नाहीत,' असे ते म्हणाले. रेल्वे आंदोलनाबाबत नेमकं काय घडलं होतं, तेही राज यांनी सांगितलं. मराठी तरुणांवर जाणीवपूर्वक अन्याय केल्यानं आवाज उठवल्याचं त्यांनी सांगितलं. येथे पूर्वापार जे उत्तर भारतीय सुखेनैव नांदत आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती, अस्मितेला आपलंसं केलं आहे, त्यांना महाराष्ट्रानेही सामावून घेतलंय असेही राज यांनी सांगितले.
मी उत्तर भारतीयांच्या स्थलांतरावर, परप्रांतीयांच्या लोंढ्यावर बोललो की मला स्थलांतर कायदा सांगितला जातो. मात्र अनेकांना हा कायदाच पूर्णपणे माहिती नाही. तुम्हाला जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल, की सर्वप्रथम तुम्हाला त्या राज्यातील पोलीस ठाण्यात जाऊन तुमची माहिती द्यावी लागते. तुम्ही कुठून आलात, तुम्ही इथे काय करणार आहात, कुठे नोकरी करणार आहात, याची सविस्तर माहिती पोलिसांना देणं अपेक्षित असतं. मात्र असं काहीच होत नाही, असं राज यांनी सांगितलं. प्रत्येक शहराची, प्रत्येक राज्याची एक क्षमता असते. मुंबईची लोकांना सामावून घेण्याची क्षमता केव्हाच संपली आहे. त्यामुळे स्थलांतरं थांबायला हवीत, असं राज यांनी म्हटलं.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
मेरे भाईयों और बहनों; राज ठाकरेंची हिंदीतून भाषणाला सुरुवात
शाळेपासून माझं हिंदी उत्तम- राज
माझे वडिल उत्तम हिंदी बोलायचे- राज
हिंदी राष्ट्रभाषा नाही, तसा निर्णय कधीच झालेला नाही- राज
हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दाखवलं जाणार असल्यानं हिंदीत बोलतोय- राज
अनेकांना राज्यांतर्गत स्थलांतराचा कायदाच माहिती नाही- राज
एखादी व्यक्ती परराज्यातून येत असेल, तर तिनं राज्यात आल्यावर तिची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यायला हवी, असा कायदा सांगतो- राज
स्थानिकांना नोकरीत प्राधान्य असायला हवं. त्यात गैर काय?- राज
बिहार, उत्तर प्रदेशात उद्योग आले नाहीत, त्यात चूक तिथल्या राजकारण्यांची- राज
देशाचे 70 टक्के पंतप्रधान उत्तर भारतातले होते- राज
EXCLUSIVE ON VIRAL IN INDIA | LIVE NEWS
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindia
► Write us : teamviralinindia@gmail.com
This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel
About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
🚩 *राज ठाकरे यांच्या मराठी मनाबद्दल एक मराठी माणूस म्हणून काय सांगाल?*
*युती-बिहारीविषयी तुम्हाला काय वाटतं? कसे आहेत,कसे वागतात ? २०१९ मध्ये काय चित्र असेल?*
*राज ठाकरेंचा परप्रांतीय मुद्दा योग्य आहे ? मनसे,राज ठाकरे यांच्या बद्दल काय वाटतं?*
*आपले मत कमेंट मध्ये लिहा.. व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा* !
*नवनवीन व्हिडीओसाठी तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE नक्की करा* ! 🙏
महाराष्ट्र साठी फक्त राज साहेब पाहिजे "राज साहेब शिवाय पर्याय नाही"
राजसाहेब ठाकरे शिवाय मराठी लोकांसाठी दुसरा कोणताही नेता नाही
VIRAL IN INDIA
Raaj thakrech pyj
Only Raj Saheb
ठाकरे जी मै भी उत्तर प्रदेश से हूं मै आपकी बात से100% सहमत हूं बहुत कमियां है हमारे नेताओ की जिसमे सुधार की सख्त जरूरत है इस बात को हमे गहराई से लेना चाहिए जय हिंद जय भारत
Prabhu Chauhan tum log unity karo aur tumare netaon ko sudharne ki koshish karo unity is the most importent
@@renukahankare5634 yes
@@renukahankare5634 issliye yogi ko laaya hai
राज साहेब लाखात एक माणुस ।।तरि मराठी माणसाला समजत नाय ।।राज साहेबाचा विजय असो
हा माणूस अफाट आहे💥💥🙏🙏✌️✌️कोहिनूर हिरा आहे महाराष्ट्रामधील..ह्या हिऱ्याने खुप चटके खाल्लेत...आता फक्त चमकायच बाकी आहे✌️💥
मी मनसे सैनिक नाही. .पण एक मराठी माणूस म्हणून मला राज ठाकरे यांचा अभिमान आहे. ..
मला 100 टक्के माहित होते ऊत्तरभारतीय मंच जाऊन मराठी माणसाची बाजु घेऊन उत्तर भारतीयांना खडे बोल सुनवतील आपल्या राज्याचा मराठी भाषेचा अस्मितेचा मुद्दा त्याना त्याच्याच भाषेत पटवून देतील इतर राजकीय नेते सारखे समोरच्याची जात पात भाषा बघुन बोलणार नाहीत
बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर महाराष्ट्रातील एकमेव नेते जे कुठेही जाऊन आपले रोखठोक मत मांडू शकतात
Balram Bandhu tumhi ekdam Khare bolale
Ek no..kharach pan he saglya Marathi lokana ka nahi kalat
काय बोलायचे राजसाहेब ह्यांच्या बद्दल , इतके अभ्यासपूर्ण विवेचन करणारा महाराष्ट्रात एक तरी नेता आहे का, पण मराठी माणसाला सवय आहे त्यांना हातातून गेल्यावर जाग येते . राजसाहेब ह्यांच्याकडे नेतृत्व देवून बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचा कायापालट किती सुंदर होतो ते,
Khara bollela goshti kadu asta. So true bro
ठाकरे राज सरकार जय मल्हार जय राज सरकार धनगर
उत्तम प्रारंभ.हीच आपली लोप पावत चाललेली संस्कृती.राज ठाकरेंना उत्तम आशीर्वाद मिळत आहेत.भारत माता की जय.वंदे मातरम्.जय हिंद.
सिंहसनावर जरी बल्लाळदेव असला तरी जनता बाहुबलीलाच राजा मानते✌️✌️🙏🙏🙏
राजसाहेब 🙏
Barobar bhai
शिवाजी महाराजांची फ़्रेम घेताना...चप्पल काढुन ती स्वीकारलीत तिकडेच कळल तुम्ही पुन्हा एकदा...मंच जिंकणार...
कालही...आजही...आणि उद्याही....
रोखठोक
नो युटर्न
परप्रांतीयाच्या मतांसाठी लांगूलचालन न करणारा स्वाभिमानी नेता...
राजसाहेब_ठाकरे
म
मराठी
महाराष्ट्र
राज ठाकरे पॅटर्न
राज साहेब खरच तुम्ही लाखात एक आहोत राज साहेब तुम्हाला पहिला मानाचा मुजरा मला गर्व आहे की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कायकर्ता आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे
Up bihar valyana haklun taka..
माणूस चांगला आहे म्हणून एवढा सन्मान करण्यात आला .
Vote for Raj Saheb 👍
खरी ओळख महाराष्ट्राची हीच आहे. गर्व आहे आम्हाला मराठी आणि महाराष्ट्रीयन असण्याचा. सरळ, कणखर आणि स्पष्ट भूमिका. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे नेतृत्व आदरणीय राज ठाकरे.....
काय राज ठाकरे तूमी pm झाले पाहीजे
@रुद्र प्रताप सिंह भाऊ...... शुद्धीवर या.....!
काहीही बरळू नका.....!
- साईनाथ कुंडकर .
@रुद्र प्रताप सिंह or tum kya ho jiske bareme bat kr rahe ho shivaji to nhi he vo lekin unke jesa aapko bane bhi nhi aayeka unke per ki dhul bhi nhi ho aap
रुद्र प्रताप सिंह ha rudra nahi sudra aahe pagal
Kaha maharana pratap air kana tu
जय महाराष्ट्र 🙏
जय मनसे 🙏
राज ठाकरे आगे बडो हम आपके साथ है
कोणा कोणाला वाटतय की राज साहेब मुख्यमंञी झाले पाहिजेल
आदरणीय श्री राज ठाकरे साहेबराव आमचा मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र. राम राम.
मराठी माणसा साठी,लढनारा एकच खरा नेता राज साहेब!
Faqt raj saheb I'm very proud of u Jay maharashtra ☝️👌
असा नेता भारताच्या प्रत्येक राज्या मध्ये असायला पाहिजे.
प्रश्न नाही ........ पण उत्तर आहे, हिंसा नाही ........ पण क्षमा आहे, हाव नाही ....... पण समाधान आहे, धमकी नाही ...... पण धमक आहे, भीती नाही ....... पण आधार आहे, शंका नाही ......... पण विश्वास आहे, पैसा नाही ........ पण श्रीमंती आहे, प्रखर नाही .......पण तेजस्वी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ... हि जात नाही .... "विचार"आहे. म्हणून गर्वाने म्हणा .. ''गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा''
महाराष्ट्राचे मराठी हृदयसम्राट मा.राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा
परप्रांतियांच्या व्यासपिठावरुन मराठिची व्याख्या त्यांच्याच भाषेत म्हणजे हिंदीत ठासून सांगणारा एकमेव नेता. राजसाहेब ठाकरे.
जय महाराष्ट़् । जय मनसे ।
राज ठाकरे यांच्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्या इतकी क्षमता नाही. मराठी माणसाने राज ठाकरे नावाच्या व्यक्तीवर मुळीच विश्वास ठेऊ नये.
Arun Mali gap re tula tr akal nah..
इतक मराठी वेडा आज पर्यंत पहिला नाही, नाही मतांची लालच ,ना पैश्यांची , फक्त ध्येय मराठी माणसासाठी .....राज साहेब तुम्ही आहात म्हणून मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकून आहे
aagari koli आगरी कोळी समाजाला आरक्षणा पासून वंचित ठेवले. आदिवासी कोळी समाज आदिम आहे आणि ब्राह्मण विदेशी आहे पाहिजेतर DNA चकींग करून पहा
कधी कोळी समाजाचे नाव तरी घेतो का मग कशाला विदेशी लोकांच्या पाठीमागे
उत्तर भारतीयांची मंचावर उभ राहून फक्त राज साहेबच बोलु शकतात, 1 नंबर आहे हे भाषण आजपर्यंत च्या राज साहेबांच्या भाषणा पेक्षा
एक सुसंस्कृत अभ्यासपूर्ण नेतृत्व सन्माननीय राज ठाकरे
महाराष्ट्राला न लाभलेला सच्चा मुख्यमंत्री ❤️💯
That's why I m fan of Raj thackeray sahab
राज साहेब त्यांच्याच व्यासपीठावर जाऊण त्यांचीच मारली.....याला म्हणतात महाराष्ट्रा चा असली मर्द शेर
अप्रतिम भाषण राज साहेब..
खरंच उत्तर भरतीयांसोबत मराठी माणसाने देखील डोळे उघडे ठेवले पाहिजेत
✍🏻✍🏻✍🏻 " मा. श्री. राज साहेब...... आपणांस हृदयातुन सलाम..... सॅल्युट......!
आपण अद्वितीय आहात......! आपल्या विचार प्रक्रीयाला तोड नाही......! आपल्याकडे असलेली दुरदृष्टी महाराष्ट्रातीलच नव्हे....... तर संपुर्ण भारतातील नेत्यांना लाभली तर...... पुन्हा आपला भारत सुजलाम.... सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही......!
आजचे आपले विचार....... संपुर्ण भारतातील जनतेच्या मनामनात पोहचो......
एवढीच माऊलीकडे प्रार्थणा......!
आपण जसा आपल्या महाराष्ट्राचा अभिमान बाळगता..... तसाच अभिमान इतर राज्यांचा देखील बाळगता....... हे आजच्या भाषणावरुन तरी...... बाकी इतर राज्यांच्या नेत्यांच्या माथी उतरो.......एवढीच माफक अपेक्षा......!"
धन्यवाद......! 🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र.....! 🙏🏻🙏🏻
- साईनाथ कुंडकर .
2019 ला राज साहेब ठाकरे यांचे सरकार येणार ... जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे 🚩 🚩🚩🚩
RAJ THACKERAYE IS THE BEST. WHAT HE IS SAYING IS ABSOLUTELY RIGHT. "JAI MAHARASHTRA"
स्वाभिमान मराठी अस्मितेचा
आदरणीय मराठी रुदय सम्राट राजसाहेबांचा विजय असो
Ek no bhava
MNS vote dya
Sorry Bhava Raj Thakre is true good and right
एक मेव मराठा वाघ राज साहेब
Jay mns bhava
मराठी माणसांचा विचार करणारा एकमेव माणूस
Akash Parandkar om.
खूपच छान. आशा आहे किमान आता तरी महाराष्ट्रामध्ये बदल घडून येतील.
Raj saheb always right
Great speech
Nice command on language
Proud of you bhai
राज ठाकरे यांना खुप शुभेच्छा
We are with you.
ताठ कणा मराठी बाना
मराठीचा, महाराष्ट्राचा अभिमान हिच आपली शान
हेच दीसत आहे या भाषना मध्ये कूठेही मराठी माणसाच्या मनाला न दुखवता उत्तर भारतीयांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या भाषेत पन तोच मराठी अंदाज तोच रूबाब असा एक मतांचा नेता म्हणजे राज साहेब ठाकरे.
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.
||जय महाराष्ट्र||
||जय शिवराय||
||जय मनसे||
Well said sir har state ki apni ek capacity hai aur sab apne apne state mein accha kaam aur mehnat karenge toh desh bada hoga. I agree with ur such a clear explanations and views for ur peoples and state. May each and every leaders of our country should think like u and our country will grow very prosperously . I agree with u ke jis state se itne Prime minister's ho woh state piche aur backward kyun hai. Because of heavy and unbearable corruptions . We look upon u as future CM of our Maharashtra state " GOOD LUCK" SIR .
PrabhJyot Singh Rana ek no bhai jo aapne kaha h 🙏 jay shivray
I watch This Full Video Nd Big Fan Of #RajThakre 🔥😍♥✌
साहेब एक दार्शनिक आणि खरे व्यक्तिव...
A much needed leader like you in bengal also raj sir.
एक सुसंस्कृत अभ्यास पुर्ण नेतृत्व माननीय राज साहेब ठाकरे
राजसाहेब मानल तुमच्या विचारांना....असा नेता होणे नाही
कुठेही गेलात तरी मराठी बाणा सोडणार नाही. हेच राजसाहेबांनी दाखवून दिले.. हॅट्स ऑफ़ 🙏👍👍
Only mns
लायकी नाय राजझची
जे लोक राज साहेबांची लायकी काढतात त्यांनी पहिला स्वतःची लायकी तपासावी.
भावा तू राज साहेबाना ओळखला नाहिस आजून ....
राजसाहेब ठाकरे या माणसाला जर आपण लोकांनी मुख्यमंत्री नाय केला तर आपल्याच महाराष्ट्राच नुकसान होणार फक्त भावनिक राजकारण न करता जातीपातीचे धर्माचे राजकारण न करता आपल्या राज्याच विकास व्हावा हि तळमळ असलेला हा एकमेव नेता आजघडीला महाराष्ट्रात तरी मला दिसतो मी पुढे विधानसभेला तरी राजसाहेबांनलाच मत देणार कारण या माणसाकड कमीत कमी व्हिजन तरी आहे
🎂💐💐764😊☺
6. 💐🎂🎂🎂🎂
Ho barobar ahe
Barobar ahe pan mukhyamantri honyasathi 144 aamdar nivdun anave lagtat... Yevdi patrata nahi hyanchyakade
@@jaymaharashtra9874 saheb kon bolle nahi ahe gair samaj ahe tumcha fakta sagalyani mat dile tar shakya ahe he pun
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी मावळा
मनसे 2019 विजन साहेब खूप छान
राज साहेबाशिवाय महाराष्ट्र नाहि 100 वर्षातुन एकदा जन्माला येतो असा मानुस.
bhihari lokana baher kada aase sagayala,100 varshya purvi kon aalele..1918-1818 saali ..kahihi fekto tu
अगदी खरं बोलले राजसाहेब समझून घ्या उत्तर भारतीयांनो
@@maheshpatil-he8nyaare bhau me mantlo ki kadhi Tari ekda tayar hoto asa Manus as mantl me.ekda brush badaltan mahinyala ekda Sarkar badla.
Right
Khup chan ...
खुप अभ्यासपूर्वक भाषण आहे.
Raj Thakre saheb 🚩🚩🚩🚩🚩
No u turn
राजकारणात वेळोवेळी भूमिका बदलणारे खूप पाहिले. परंतु भूमिककेशी ठाम राहणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर राज साहेब आपणच.
खरा मराठी नेता म्हणजेच राज साहेब ठाकरे...
राजसाहेब.
पावरफुलनेता धमक लागती आस बोलायला खर आणि स्पष्ट खरच
"राज " साहेब🙏🙏🙏
Raj Sir, I like your Marathi Prem!!!
Matches our thinking...
Amchi Mumbai
Jai Maharashtra
Jai Hind
सडेतोड व अभ्यासपूर्ण भाषण व ठाम भुमिका, अतिशय उत्तम
You are absolutely right Sonali..
👍
Only Raj saheb thakey
Speechless speech 🙏👌 ekdam correct
#Aai shappat Kay speech ahe #Raj saybanchi 😘😘😘
राज साहेबांना कोणी ओळखले नाही आजून पण ....राज साहेब शिवाय पर्यार नाही ।।।।
Hoy kharach paryay nahiye tyanchyashivay....
prasad karjatkar
nice
खूप छान
राजसाहेब तुमच्या विचारांना मानाचा मुजरा महाराष्ट्रालाच काय देशाला आता फक्त तुमचीच गरज आहे .
राज ठाकरे यांनी मर्दानगी दाखवून दिली जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जय
राजसाहेब असे काही पटवितात म्हणजे त्यांचे विचार समोरच्याला बरोबर पटतात ,जनसानान्यांनाही त्यांचे महाराष्ट्र आणि मराठी माणसावरील प्रेम आणि कळकळ सहज पटतात पण अस काय होत कि मराठी माणुस भावनेच्या आणि धर्माच्या आधारे जाऊन मत मात्र दुसर्याच पक्षाला देऊन बसतो ! हे योग्य नाही ! राजसाहेबांना एक वेळ सर्वच महाराष्ट्र प्रेमी मराठी जनांनी आपले पक्ष पार्टी बाजुला ठेऊन एकवटुन एकदा सत्ता हाती देऊन बघायला काय हरकत आहे ! पण मराठी माणुस हे कधी समजणार ! आई भवानीमाता सर्वांना सुबुद्धी द्यावी हीच चरणी प्रार्थना ! जयहिंद जयमहाराष्ट्र
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
साहेब खरच तुमी या महारास्ट्रा ला नाय देऊ शकता एक मेव राज साहेब
छान
सरसहीहे
He should be given a chance to be cm of Maharastra
साहेब आपला खुप अभिमान आहे या सबंध महाराष्ट्राला.....जय मनसे.
फक्त राज साहेब ठाकरे .... महाराष्ट्राचा अभिमान .... त्यांचे विचार यांना मानाचा मुजरा...जय मनसे ....
जबरदस्त राजसाहेब, विषय अगदी मुद्देसूदपणे व रोखठोकपणे तसेच श्रोत्यांपर्यंत कसा पोहोचवायचा हे राजसाहेबांव्यतिरिक्त कोणताही नेता चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही.
अशा प्रकारे संवादाचा पूल तयार झाल्यास नक्कीच भविष्यातील संघर्ष टाळता येतील.
Only One.... Balasaheb Thackeray
उठा उठा आभाळ फाटलय.........jay mns हो मी मनसैनिक
Most honest and intelligent.. Maza rajsaheb Thackeray.. Jai Maharashtra.. Luv u Saheb.. Koti Koti naman
महाराष्ट्राचा विकास म्हणजे मा.श्री.राजसाहेब ठाकरे हेच आहेत...मराठी माणसा जागा हो वेळ अजुन गेली नाही 🇨🇷🇨🇷🇨🇷
जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩✌🇮🇳🇨🇷
मस्त साहेब एकच नंबर भाषण तुमचा अभ्यास अभुतपुर्व आणि अनुभव यासाठी🗣️
"मराठीहृदयसम्राट"
मनसे राज साहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट
Hindu ruday samrat ek hotey aahey aani astil te faqt ani faqt aadarniya Balsaheb Thakrey.. Ha tar baghun ghabarto mulley lokanna fatoon jaatey hechi.. Kadhi musalmananna ka ha kahi bolat nahi UP ani Bihar madhun je Mumbai madhey yetat Techat 50% tar faqt Muslim Lok astat mug tyanla ka ha kahi bolat nahi..
व्यासपीठावर वागिष सारस्वत ही व्यक्ती उपस्थित आहे. वागिश सारस्वत ही व्यक्ती मनसेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी आहे. अशा वेळी हा कार्यक्रम उत्तर भारतीयांच्या आडून किंवा त्यांची मते मिळावी यासाठी मनसेच्या वतीने खेळली गेलेली खेळी आहे. उगीच जनतेला मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत. तेव्हा सुज्ञ मराठी माणसाने यांच्यावर मुळीच विश्वास ठेऊ नये.
Kadak bhashan R.saheb I love you manse 😚😚😚😚
Ganesh Dahibhate nice
Jay hind
अस भाषण आता पर्यंत कधीच
आयकल च नव्हतं.दिलसे फक्त मनसे
मी मनसेसैनिक नाही पण राज ठाकरे चा खूप मोठा चाहता आहे ..महाराष्ट्रात दुसऱ्या फळीतील एकमेव हुशार आणि जाणकार नेता आहे ...आम्हाला अभिमान आहे राज ठाकरे सारख्या नेत्यांच्या ...खरं तळमळीनं आणि पोटतिडकीनं बोलणारा एकमेव राजकारणातला राजा माणूस
सर्व नेते मंडळी काही तरी आदर्श घ्या साहेबांकडून....
लय भारी जय मनसे
ALWAYS A PLEASURE TO HEAR THE VERY PRACTICAL AND TRANSPARENT RAJ SAHAB
plz voting g for MNS....Jay Maharashtra.....Jay Bhavani Jay shivaji
मनसे सपोटर likes ठोका
शिवाजी महाराजाच्या नंतर साहेब तुमीच फक्त मराठी मानसाची काळजी घेता आपल्याला खुप खुप शुभेच्छा
अभ्यासपूर्ण संवाद आणि वैचारिकता उत्तम उदाहरण.
Jai manse
उत्कृष्ट मांडणी आणि सडेतोड विचार,
✍🏻✍🏻✍🏻 " छत्रपती शिवाजी महाराजा नंतर...... वंचिताना ..... दुर्बल्यांना..... गोरगरिबांना..... रंजल्या गांजल्यांना...... अडल्या नडलेल्यांना....... आपल्या पदरात घेऊन...... त्यांची मनोभावे सेवा करणारा....... एकमेव....... अद्वितीय नेता.....
महाराष्ट्राचे भाग्यविधाता....... महाराष्ट्र भूषण..... मा. श्री. राजसाहेब ठाकरे आपल्या महाराष्ट्रात....... महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले....... हे आपलं महत् भाग्य आहे......!
पण...... दुर्दैवाची गोष्ट एकच आहे की......
संपुर्ण जगाला गवसनी घालणारे विचार असणारे राजसाहेब ठाकरे...... महाराष्ट्राच्या जनतेला समजू नये......
या सारखे दुसरे दुर्दैव तरी कोणते......?"
धन्यवाद.......! 🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र....! 🙏🏻🙏🏻
- साईनाथ कुंडकर .
आता तरुण पिढीने राज साहेबांच्या मागे खंबीर पणे उभे राहिले पहिजे
North Indians don't have selfrespect.. U r fully right.. We deserve it.. We r really ashamed of ourselves.. 🙏 🙏
What do you mean
You are wrong my friend mr.yadav,north always has self respect and they stand tall in the country,but they must pull up the socks now and raise the living standards of lay man in their respective states.shri raj thakre too respect north Indians but then he expects them to rise above all and develop their respective states and people.
Always remember that we respect you and you too respect yourself and your state.
Jai hind,jai maharashtra
Mahesh agreed.. There's some error like mainly political.. Some stats with geographical also.. Like transportation n trading with other states n counties r getting restricted due to unavailability of costal regions.. N many more.. But I think trigger like people like raj is very important in every state..so that people could understand meaning of home ground.. Motherland.. Selfrespect..n each n every northindian should know there power.. N show it to the world that we have made u smart by our hard work due to which u r showing us ur eyes..
That's not matter of our past.. But it's concern with our present n future.. So it's right time to give serious reply to people like raj. Let's support the people who support development of our motherland.. 🙏 n let's avoid pulling legs of our own people.. Self individual progress is the must for all uttarbhatiya
If...my msg can hurt some people sentiment in a positive way.. Then lets hope for something good by n for our people.. 🙏
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे
90 % PM of India we have/had from UP is agreed Mr. RT in your speech. I am still wondering when RAGA became PM from UP...
जय शिवराय जय मनसे जय महाराष्ट्र
उत्तर भारतीय लोकं, आयोजक महापंचायत पस्तावले असेल राज ठाकरेना बोलवुन..
महाराष्ट्र चा वाघ राज साहेब ठाकरे 💯♨️
Very logical reasoning and when he spoke about arnab and Gujarat he is always correct unfortunately his party came in bad light but I think he will come back coz he is the only one who doesn't do Hindu Muslim politics he talks about jobs local preferences and industries
Jay manse Raj Saheb CM only 2019 🙏
हिंदी पण छान बोलतात, आवडलं