Tai saheb bangal band nahi kele Rajinama pan magat nhi bangal made je zale eka mulivar var atyachar zala tila marun takle ti mulagi navati ka tai saheb mahavikas aagadi sarkar ka mamta ji tumchya yuti sobat ahe mahnun Rajinama dya Rajinama dya ka bolat nhi tai saheb tumhi Maharashtra chi janta bagat ahe Mahavikas aagadi sarkar rajkaran karat ahe
या शाळेचे अध्यक्ष, सचिव , सदस्य भाजपचे पदाधिकारी आहेत म्हणून प्रकरण दाबल़ जातय 🔥🔥🔥भाजपमध्ये कोंबून कोंबून ब्रिजभूषण भरलेत,, त्यांचा सन्मान भाजप नेटानं करतय🔥🔥
लोक रस्त्यावर आले नसते तर प्रकरण दाबले असते पण आता त्याच आंदोलकांवर केसेस टाकल्या आहेत आणि वैयक्तिक कारवाई चालू केली आहे त्यामुळे या सरकारचा निषेध करतो मी.
जेंव्हा पासून हा आनाजी पंत महाराष्ट्रात सत्तेत आल्या पासून महाराष्ट्राची वाट लावली आहे फक्त हा पक्ष फोड तो आमदार फोड आणि फक्त सत्ते त राहायच हाच ह्याचा धंदा
मतांसाठी लाडक्या बहिणीकडे हे भाऊ जोगवा मागतात परंतु त्याच बहिणीच्या लहानग्या मुलीवर अत्याचार होतो त्याची १२/तासा नंतर दाखल घेतात याची शिंदेला फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. अंधारेताई जे बोलतात ते बरोबर आहे. जय महाराष्ट्र.
हिंदू विरोधी बाई तू... इथे पण राजकारण करायला आली का? त्या दिशा सलियन वर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करून 14 माळ्यावरून फेकली तेव्हा नाही गेली मोर्चा काढायला...
खर आहे..मॅडम बोलतात ते अगदी बरोबर आहे,हीच लायकी कळून येते ह्या राजकारणी लोकांची तुम्ही फक्त खुर्च्या सांभाळता, साहेबांनी फक्त पक्ष फोडण्याची च काम केली, जनतेची काही काळजी नाही या लोकांना...पक्ष फोडून ही काहीच साध्य झालं नाही असच होईल भविष्यात
जो तो अशा विषयावर राजकारण करत बसतो. सर्वांनी मिळुन अशा घटना रोखण्या साठी काय उपाययोजना करायला हवेत,अशा व्यक्तींना अशी शिक्षा द्यावी की जेने करुन पुन्हा कोणी हिंमत करणार नाही. एक मेकांना बोट दाखवण थांबवा
यांना लाडकी बहीण योजना साठी यांचा कडे पैसे आहेत. यांनी जर होमगार्ड ची नेमणूक केली असती तर ही घटना झालीच नसती . फडणवीस साहेब खर च कायदा आणि सुव्यवस्था मध्ये नापास गृहमंत्री आहेत..यांना फक्त सत्ता पाहिजे
खरं आहे तुमचं. आपला गृहमंत्री फक्त पक्ष फोडून सरकार स्थापन करू शकतो. पन्नास खोके वाटून आमदार, खासदार विकत घेवु शकता. बायकोच्या गाण्यांचे अल्बम काढू शकतो. महाराष्ट्राचं सगळे उद्योग गुजरातला पळवू शकतो. निवडणूक जवळ आली म्हणून लाडकी बहिण योजना काढून मतांची भीक मागू शकतो. जगातील सगळ्यात निलाजरा आणि अपयशी गृहमंत्री असे मेडल देऊन त्याचा सत्कार महिलांनी करायला पाहिजे. @@omfadnis
सुषमाताई अगदी बरोबर बोललात, कायदा सर्वांना सारखाच आहे. गुन्हेगारांना अटक व्हायला ऐवढा वेळ का लागतोय. हा मराठी माणसाचा आवाज आहे. खरं बोलणाऱ्या माणसांना अटक करु नका. जय हिंद जय महाराष्ट्र.
ताई , ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली त्यांना फक्त सस्पेंड नको तर त्यांना अटक करून जेलमध्ये टाकले पाहिजे. सस्पेंड करून ते घरी बसणार आणि अर्धा पगार घेणार उपयोग काय?
Police var dabav aananare koni tari political party chech asatil tar tyana shiksha dya na vinakaran police var precure aananar aani political party bajula rahanar he chukiche aahe aani lahan mulinsathi school ne lidij staff nemane he tyanchi responcibility nahi kay tyana kalat nahi ka sampurna deshat mulina konatya goshtina samore jave lagate. school sudha titakech responsible aahe na gunhegarala police nech pakadale na nahitar to palun sudha gela asata revanna sarakha.
@@madhumalatishitole5591पोलिसांकडे स्वतःचा मेंदू का नाही त्यांना त्यांच्या आवारात काय चालले आहे हे कळत नाही. या परिस्थितीला पोलिसही जबाबदार आहेत त्यांना फक्त प्रत्येक परिस्थितीतून पैसे मिळवावे लागतात.
ताई कितना भी प्रपंच करो शरद पवार के लिए खुदकी बेटी ही सबकुछ है वो भतीजे की मेहनत को भी साइड लाइन कर सकता है पार्टी मे दलित,ओबीसी महिला आरक्षण साइड लाइन
हिंदू विरोधी बाई तू... इथे पण राजकारण करायला आली का? त्या दिशा सलियन वर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करून 14 माळ्यावरून फेकली तेव्हा नाही गेली मोर्चा काढायला...
ताई, खूप छान वैचारिक सत्य विचार. बरबटलेल्या निच प्रवृत्तीच्या खोटारड्यांकडून चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार गद्दारच. निच मातीच खाणार. आपणांस कडक सॅल्युट ताई. जय महाराष्ट्र
आंधारे ताई सर्व पक्षाच्या नेत्यांनी मग ते सत्तेत असलेले आणि विरूधी पक्ष असो पहीला वीधीमंडळात आणि केंद्रात सर्व पक्ष एकत्रित येऊन महीला वरती या विषयावर ताबडतोब कडक कायदा कढा नुसते राजकारण करू नका सर्व पुढार्यानां हात जोडून विनंती करतो 😢😢😢😢😢
मॅडम तुमचे संभाषण योग्य आहे आणि त्याची चिमुरडी ला न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही त्याला अत्यंत खात्रीशीर ही कारवाई कराल अशी आम्हाला ग्वाही आहे तुमच्यासारख्या कर्तबगार आणि कर्तृत्ववान महिलांची या देशांमध्ये अत्यंत गरज आहे
अगदी बरोबर आहे आज राज्यात लहान मुली पासून अगदी वयो वृदध बाई वर बलातकार होत आहेत स्त्री कुठेही सुरक्षित नाही घरा बाहेर पडायला भीती वाटते मोगल राज्य आले आहे सरकार फक्त राजकारण करण्यात मगन आहे
आंदोलन झालं नसतं शिंदे साहेब तुम्ही १४तारखेला दखल घेतली असती तर हे घडलं नसतं म्हणजे च घडलं याला तुम्ही जबाबदार आहे.कारण गृहमंत्री असून नसल्या आहे. दर वेळी महाजन येऊन जातात आणि नंतर लाठीचार्ज होतो.... दुःख द घडणा
बरोबर आहे ज्या ज्या वेळी अशी, काही घडतात त्या वेळी महाजन ला पाठुन मलम पट्टि करायची, धातू रमातूर बोलायचे निघून जायचे आणि पोलीसांनी लाठीचार्ज करायचा, गृह मंत्री काय महाजन ला केले काय , ह्य प्रकार णला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार आहे कारण कुठल्याही गोष्टीत बघा गृह मंत्री पाठिमागे राहतात दुसऱ्या ला पुढे करतात, कुठल्याही प्रकारच गांभीर्याने घेत नाही पहिल्या सारख महाराष्ट्र राहिला नाही ह्यानां खुर्ची महत्त्वाची आहे
@@TukaramJadhav-ix1po कोट्याच रेशन घे जा जाऊन. संपले तर म्हणशील,आत्ता गृहमंत्रांनी रेशन वाटायला उभे राहायला पाहिजे होते😀😀आत्ता राजीनामा द्या😁 जा पळ पटकन पिशवी घेऊन.रेशन संपलं तर खायचे वांदे होतील😆
गांभीर्याने घेण्यासाठी फडणवीस कडे वेळ कुठे आहे ते आहेत पक्ष फोडणे आणि लाडकी बहीण योजना जाहिरात साठी त्यांना काय करायचे महाराष्ट्र आधीच दिला आहे मोदी शाह गुजराथी माणसा कडे
खूप खूप धन्यवाद सुष्मा ताई..एक भारतीय नागरिक म्हणून तुम्ही जे आंदोलन केलं.अभिमानास्पद आहे.
सुषमा ताई तुम्ही जे भाषण केले ते कुणालाच जमणार नाहीच . खरच तुमच खुप खुप धन्यवाद. माझ उध्दवठाकरे साहेबांना मनापासून धन्यवाद.जय हो शिवसेना मशाल
Susmatai जय महाराष्ट्र ❤ जय भीम ❤
Nice सुषमा ताई अश्या आवाजाची महाराष्ट्राला गरज आहे
बरोबर आहे ताई तुमचं अभ्यास खूप चांगला अभ्यास आहे आणि तुम्हाला जो कोणी बोललाय त्याची जीभ हसडून हातात द्या
सुश्माताई अंधारे आपली मागणी योग्य आहे.महाराष्टाॢतील जनता तुमच्या सोबत आहे.
Tai saheb bangal band nahi kele
Rajinama pan magat nhi bangal made je zale eka mulivar var atyachar zala tila marun takle ti mulagi navati ka tai saheb mahavikas aagadi sarkar ka mamta ji tumchya yuti sobat ahe mahnun Rajinama dya Rajinama dya ka bolat nhi tai saheb tumhi
Maharashtra chi janta bagat ahe
Mahavikas aagadi sarkar rajkaran karat ahe
Ggggg7
अगदी बरोबर
खूप खूप धन्यवाद ताई...एक भारतीय नागरिक म्हणून तुम्ही जे आंदोलन केलं. अभिमानास्पद आहे
शिंदे साहेब आपले दिवस संपले असे दिसत आहे आता दाडीला हात लावत चोळत बसा
सुषमा अंधारेना लवकर आमदार करा म्हणजे त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने सरकारला घाम फोडतील
या शाळेचे अध्यक्ष, सचिव , सदस्य भाजपचे पदाधिकारी आहेत म्हणून प्रकरण दाबल़ जातय 🔥🔥🔥भाजपमध्ये कोंबून कोंबून ब्रिजभूषण भरलेत,, त्यांचा सन्मान भाजप नेटानं करतय🔥🔥
सुष्मा ताईचा अभ्यास खूप जोरदार आहेत अशा महिलांना संसदेत स्थान द्यायला पाहिजे
जे झालं ते वाईट घटना असताना मुख्यमंत्री राजकारण म्हणतात ते खूप दुर्देवी आहे.
Bjp hatao desh bachao
Rajkaran kele mhntat tyanchya budhhichi kiv yete
असंदेनशील मुख्यमंत्री
दारू पिऊन बोलले
सुषमाताई खूप खूप धन्यवाद आम्ही सर्व सैदव आपल्यासोबत आहोत
योग्य बोलत आहे ताई तुम्ही हे सरकार राजकारणात व्यस्त आहे .
लोक रस्त्यावर आले नसते तर प्रकरण दाबले असते पण आता त्याच आंदोलकांवर केसेस टाकल्या आहेत आणि वैयक्तिक कारवाई चालू केली आहे त्यामुळे या सरकारचा निषेध करतो मी.
कठीण परिस्थिती आहे. महाराष्ट्राची वाट लावली
😢
जेंव्हा पासून हा आनाजी पंत महाराष्ट्रात सत्तेत आल्या पासून महाराष्ट्राची वाट लावली आहे फक्त हा पक्ष फोड तो आमदार फोड आणि फक्त सत्ते त राहायच हाच ह्याचा धंदा
मतांसाठी लाडक्या बहिणीकडे हे भाऊ जोगवा मागतात परंतु त्याच बहिणीच्या लहानग्या मुलीवर अत्याचार होतो त्याची १२/तासा नंतर दाखल घेतात याची शिंदेला फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. अंधारेताई जे बोलतात ते बरोबर आहे. जय महाराष्ट्र.
Brobar bola tumhi
🙏
हाच जोकर तिघांचा नोकर धन्यवाद ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ❤🎉
योग्य बरोबर बोललात ताई
या सरकारचा अंत निश्चित आहे.इतकी वाईट घटना घडूनही काही परिणाम नाही.हे काय करणार पूढे येउन स्पष्ट दिसतंय.
बहिणीला 1500 रुपये रक्षाबंधन नको. महाराष्ट्रात बहिणींना संरक्षण पाहिजे.हीच बहिणीची भाऊबीज असेल या सरकारला.
Agdi barobar aahe bhau tumche bolne ❤
Very very currect
धन्यवाद. असाच लढा चालू ठेवा. यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
Fyhfdghttui❤😂😢😮😅😅
लोक रस्त्यावर आले नसते तर हे प्रकरण दाबले असते
@mylifemypassion3294 pn yashshree shinde aani daud shekh ch prakaran daabl gela
हिंदू विरोधी बाई तू... इथे पण राजकारण करायला आली का? त्या दिशा सलियन वर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करून 14 माळ्यावरून फेकली तेव्हा नाही गेली मोर्चा काढायला...
मनसेचे कार्यकर्ते होते रात्री 1 वाजे पर्यंत तेव्हा कुठे केस दाखल करून घेतली नाहीतर हे कधी समोर पण आल् नसत
@@RohitRaj-zs6lr purava nasla tr case dakhal karun ghet naahit. Parava nasal bhetla
दवाखान्यात डॉ. नी निधान केले. तो पूरावा होत नाही का?
@@NAMEless-nh2mc
खर आहे..मॅडम बोलतात ते अगदी बरोबर आहे,हीच लायकी कळून येते ह्या राजकारणी लोकांची तुम्ही फक्त खुर्च्या सांभाळता, साहेबांनी फक्त पक्ष फोडण्याची च काम केली, जनतेची काही काळजी नाही या लोकांना...पक्ष फोडून ही काहीच साध्य झालं नाही असच होईल भविष्यात
धन्यवाद सुषमा ताई
अरे स्वतः देहव्यासाय चालवणारी अंधारे बाई जनतेला प्रवचन देत आहे
सुषमा ताई की मेहनत की कोई वेल्यू नही सब प्रपंच श्राद्ध पवार अपनी बेटी के लिए कर रहा है दूसरे की बेटियों की बली चढा कर
@@tarachandmeshram2300tuji aai jati ka tikde dhanda karayla chutiya , yed lavdya nust bolaych mhanun kahipn bolaych
@@tarachandmeshram2300tu ja mg pravachan dyayla.. himmat aasel tr..
तुझी कोणहाय तिथं?@@tarachandmeshram2300
सुषमाताई खरोखर वाघिण आहे , यांना मुखमंत्री केले पाहिजे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आरोपी संस्था आणि गुन्हेगार यांना पाठीशी घालणाऱ्या राजकारणी लोकांचा जाहीर निषेध🏴😡🏴😡🏴😡🏴😡🏴🏴
जो तो अशा विषयावर राजकारण करत बसतो. सर्वांनी मिळुन अशा घटना रोखण्या साठी काय उपाययोजना करायला हवेत,अशा व्यक्तींना अशी शिक्षा द्यावी की जेने करुन पुन्हा कोणी हिंमत करणार नाही. एक मेकांना बोट दाखवण थांबवा
@@ajittatale7986are bhava sadharan janta kahi nahi karu shakat re... pn sattadhari lokanni kahi hat bot lavla tr aropila phashi houch shkte na.....
सुषमा ताई आपलीं मागणी बरोबर आहे, महाराष्ट्रात ली जनता आपल्या सोबत आहोत .
यांना लाडकी बहीण योजना साठी यांचा कडे पैसे आहेत. यांनी जर होमगार्ड ची नेमणूक केली असती तर ही घटना झालीच नसती . फडणवीस साहेब खर च कायदा आणि सुव्यवस्था मध्ये नापास गृहमंत्री आहेत..यांना फक्त सत्ता पाहिजे
गृहमंत्री काय राज्याच्या काना कोपऱ्यात पोलिस बंदोबस्त किवां निगराणी ठेवू शकतो का??
5.30am d4C
खरं आहे तुमचं. आपला गृहमंत्री फक्त पक्ष फोडून सरकार स्थापन करू शकतो. पन्नास खोके वाटून आमदार, खासदार विकत घेवु शकता. बायकोच्या गाण्यांचे अल्बम काढू शकतो. महाराष्ट्राचं सगळे उद्योग गुजरातला पळवू शकतो. निवडणूक जवळ आली म्हणून लाडकी बहिण योजना काढून मतांची भीक मागू शकतो. जगातील सगळ्यात निलाजरा आणि अपयशी गृहमंत्री असे मेडल देऊन त्याचा सत्कार महिलांनी करायला पाहिजे. @@omfadnis
@@omfadnis तुझ्या आई कीव बहिणी सोबत झालं असतं तर हेच स्टेटमेंट असतं का तुझ चाट्या
@@omfadnis तुझ्या आई किंवा बहिणीसोबत झालं असतं तर हेच स्टेटमेंट. केलं असतं का चाट्या
सुषमाताई अगदी बरोबर बोललात, कायदा सर्वांना सारखाच आहे. गुन्हेगारांना अटक व्हायला ऐवढा वेळ का लागतोय. हा मराठी माणसाचा आवाज आहे. खरं बोलणाऱ्या माणसांना अटक करु नका. जय हिंद जय महाराष्ट्र.
ताई , ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली त्यांना फक्त सस्पेंड नको तर त्यांना अटक करून जेलमध्ये टाकले पाहिजे. सस्पेंड करून ते घरी बसणार आणि अर्धा पगार घेणार उपयोग काय?
Police var dabav aananare koni tari political party chech asatil tar tyana shiksha dya na vinakaran police var precure aananar aani political party bajula rahanar he chukiche aahe aani lahan mulinsathi school ne lidij staff nemane he tyanchi responcibility nahi kay tyana kalat nahi ka sampurna deshat mulina konatya goshtina samore jave lagate. school sudha titakech responsible aahe na gunhegarala police nech pakadale na nahitar to palun sudha gela asata revanna sarakha.
@@madhumalatishitole5591पोलिसांकडे स्वतःचा मेंदू का नाही त्यांना त्यांच्या आवारात काय चालले आहे हे कळत नाही. या परिस्थितीला पोलिसही जबाबदार आहेत त्यांना फक्त प्रत्येक परिस्थितीतून पैसे मिळवावे लागतात.
@@madhumalatishitole5591police saglyat jast corrupt ahet
ताई कितना भी प्रपंच करो शरद पवार के लिए खुदकी बेटी ही सबकुछ है वो भतीजे की मेहनत को भी साइड लाइन कर सकता है पार्टी मे दलित,ओबीसी महिला आरक्षण साइड लाइन
@@madhumalatishitole5591 very true
Ekdam Khare Ahe Sushmaji
जाहीर निषेध●●●●
सुषमा अंधारे ताई सलाम
Tyana kolkata baddal pn bolayla pahije hot
कायदा जाणनारे सुषमताई अंधारे आहेत, सलाम अंधारेजी
हिंदू विरोधी बाई तू... इथे पण राजकारण करायला आली का? त्या दिशा सलियन वर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करून 14 माळ्यावरून फेकली तेव्हा नाही गेली मोर्चा काढायला...
आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख धगधगते व्यक्ती सुषमा अंधारे🙏🙏🙏🙏
महाराष्ट्राची सुशिक्षित भावी महिला मुख्यमंत्री.
ताई, खूप छान वैचारिक सत्य विचार. बरबटलेल्या निच प्रवृत्तीच्या खोटारड्यांकडून चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार गद्दारच. निच मातीच खाणार.
आपणांस कडक सॅल्युट ताई. जय महाराष्ट्र
सुषमा अंधारे,तूच महाराष्ट्राची भावी मुख्यमंत्री..
Mg tr kolkata madhe sudha resign kel pahije
@@NAMEless-nh2mcमित्रा तुला हाथरस ची घटना आठवतेय का चू
😮😮😮😮😮😮😮😮@@NAMEless-nh2mc
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
आंधारे ताई सर्व पक्षाच्या नेत्यांनी मग ते सत्तेत असलेले आणि विरूधी पक्ष असो पहीला वीधीमंडळात आणि केंद्रात सर्व पक्ष एकत्रित येऊन महीला वरती या विषयावर ताबडतोब कडक कायदा कढा नुसते राजकारण करू नका सर्व पुढार्यानां हात जोडून विनंती करतो 😢😢😢😢😢
Great Tai
जय महाराष्ट्र सुषमाताई अंधारे
मुलीचा देहव्यावसायात सामील असलेली सुसमा अंधारे
तुझी लायकी तीच आहे
She is amazing
She is brave
Admire this woman
Sushama tai jay महारष्ट्र
मॅडम तुमचे संभाषण योग्य आहे आणि त्याची चिमुरडी ला न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही त्याला अत्यंत खात्रीशीर ही कारवाई कराल अशी आम्हाला ग्वाही आहे तुमच्यासारख्या कर्तबगार आणि कर्तृत्ववान महिलांची या देशांमध्ये अत्यंत गरज आहे
ग्रेट सुषमा ताई
महाराष्ट्र ताई च्या हातात द्या ❤
बरोबर आहे अंधारे ताई सरकारला खूप माज आहे
Ts mhanl tr kolkata madhe sudha Mamta la resign karayla paahije
सुषमा.ताई.तूम.आगे.बढो.हम.तुम्हारे.साथ.है.
मुखमंत्रीला दिल्लीच्या वाऱ्या महत्वाच्या वाटतात ,
Hatts off माननीय Sushma Tai
एक एक शब्द बरोबरच बोलल्या मॅडम
बरोबर आहे ताईसाहेब
खूप खूप छान ताई आपण सर्व घटना मांडल्या
Kolkata madhli pn manda
Barobar ahe tai
सर्वात निष्क्रिय गृहमंत्री आहे फडवणीस फक्त पक्ष फोडायचे आमदार फोडायचे येवढं काम चांगल करता
शिंदे भाऊ आता आपले दिवस संपले आता मस्त दाडी चोळत बसा एकाद्या कटेवर शँती मिळेल
The end cm
अगदी बरोबर आहे आज राज्यात लहान मुली पासून अगदी वयो वृदध बाई वर बलातकार होत आहेत स्त्री कुठेही सुरक्षित नाही घरा बाहेर पडायला भीती वाटते मोगल राज्य आले आहे सरकार फक्त राजकारण करण्यात मगन आहे
रेल मे बम ब्लास्ट करने वाले दाउद को किसने भगाया
@@vasantvasave5113मुबंई ब्लास्ट के आरोपी को किसने भगाया
Amhi tumchya barobar aahot Sushma Tai..
न्याय मिळायलाच हवा.. कायद्याचा वचक दाखवायला च हवा 👍🏻👍🏻👍🏻
Great sushama tai 😊😊❤❤
जय महाराष्ट्र ताई ❤❤❤❤❤❤
ताई अभ्यासू योग्य बरोबर बोललात. सरकारला जाग आणि लाज केव्हा येणार.
@@vrushalighagare3645 हे बोलायला कशाला अभ्यास पाहिजे ते फक्त राज कारण करायला आल्या बंगाल मधे झाले त्यावर सुप्रिया सुले काय बोलली तो अभ्यास बघ
@@krishnayandole6283बरोबर
जय महाराष्ट्र ताई साहेब ❤
मुख्यमंत्री हे राजकारण करत आहेत.
🙋♂️👍ताई 🙏
अगदी बरोबर आहे
Khup pointed speech sushma tai ❤️😊👌
आरोपी शिंदे आणि मुख्यमंत्री पण शिंदे?
He चुकीचं आहे.ज्यांनी केलं हा मोठा असंनार म्हणून सफाई कर्मचारी याची बाजू कोण नाही घेणार
🙏🚩Jay.mharashtr. sushamatai..aagye.bado..ham..tumharye..saath..hai🙏👌👍
रोख ठोक ताई 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र ताई
आंदोलन झालं नसतं शिंदे साहेब तुम्ही १४तारखेला दखल घेतली असती तर हे घडलं नसतं म्हणजे च घडलं याला तुम्ही जबाबदार आहे.कारण गृहमंत्री असून नसल्या आहे. दर वेळी महाजन येऊन जातात आणि नंतर लाठीचार्ज होतो.... दुःख द घडणा
बरोबर आहे ज्या ज्या वेळी अशी, काही घडतात त्या वेळी महाजन ला पाठुन मलम पट्टि करायची, धातू रमातूर बोलायचे निघून जायचे आणि पोलीसांनी लाठीचार्ज करायचा, गृह मंत्री काय महाजन ला केले काय , ह्य प्रकार णला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार आहे कारण कुठल्याही गोष्टीत बघा गृह मंत्री पाठिमागे राहतात दुसऱ्या ला पुढे करतात, कुठल्याही प्रकारच गांभीर्याने घेत नाही पहिल्या सारख महाराष्ट्र राहिला नाही ह्यानां खुर्ची महत्त्वाची आहे
सुषमाताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही खूप योग्य बोललात
पक्ष राजकारण बाजूला ठेऊन विचार करावा सर्वांनी की फडणवीस गृहमंत्री म्हणून शुन्य ठरलेत
त्यांना फक्त सत्ता हवी
ताई,,सलूट,,,आपलॅला/ जयमहाराष्ट्र/ BJP/ बधाव
सरकार नावाची गोष्ट रायली नाय हिथं
नीच राजकारण सुरुय फक्त,,शाळा यांच्याच लोकांच्या,, अत्याचार करणारे यांचेच चेलेचुपाटे😡🔥
खरच सुषमा ताईंना एकदा मुख्य मंत्री कराच बगा मग महाराष्ट्र कसा सुदरतोय
Very nice sir ji thanks mam
YES mam you are Right 👍
सरकार फोडा फोडी मध्ये व्यस्त आहे फडणवीस साहेब तुम्हाला पोलीस न्यायपालिका गांभीर्याने घेत नही
गृहमंत्री काय राज्याच्या काना कोपऱ्यात पोलिस बंदोबस्त किवां निगराणी ठेवू शकतो का??
@@omfadnis का❓ त्याला मुंबई आणि महाराष्ट्र द्रोह करून गुजरात चा गू खाता येतो ना????
@@omfadnisमग राजीनामा देऊन घरात बसा म्हणावं. गॄहमंत्री असून उपयोग काय मग? गॄहमंत्र्याचा वचक असला तरच पोलिस गांभीर्याने काम करतात
@@TukaramJadhav-ix1po कोट्याच रेशन घे जा जाऊन. संपले तर म्हणशील,आत्ता गृहमंत्रांनी रेशन वाटायला उभे राहायला पाहिजे होते😀😀आत्ता राजीनामा द्या😁 जा पळ पटकन पिशवी घेऊन.रेशन संपलं तर खायचे वांदे होतील😆
गांभीर्याने घेण्यासाठी फडणवीस कडे वेळ कुठे आहे ते आहेत पक्ष फोडणे आणि लाडकी बहीण योजना जाहिरात साठी त्यांना काय करायचे महाराष्ट्र आधीच दिला आहे मोदी शाह गुजराथी माणसा कडे
सुषमाताई योग्य बोलत आहेत. सरकार कुचकामी आहे, घटनाबाह्य आहे.
अशा घटना वारंवार घडत असतील तर देशातील एका पिढीला नपुंसक बनवण्याची गरज आहे.
पटलं मला
अतिशय छान सुंदर आणि मार्मिक प्रश्न
Great Sushma tai🎉🎉
Jey bhim🙏 tae🌹🌹🌹
मिंदे हटाव महीला बचाव
Khup Chan Bolli tai
राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा
गृहमंत्री काय राज्याच्या काना कोपऱ्यात पोलिस बंदोबस्त किवां निगराणी ठेवू शकतो का??
Om तुमच्यासारखे नालायक असे प्रश्न विचारतात म्हणून या गोष्टींना बळ भेटते
Ho ch, saale teyach वेश्यांना घेऊन फिरत असतील तर ते दुसऱ्यांना काय न्याय देणार.
@@omfadnisमग त्याला काय शेट्ट उपटायला गृहमंत्री केला आहे का ?
@@pranaytandel3354 possible आहे का?तो काय अंतर्यामी आहे का तुमच्यासारखा??
सुषमा ताई खुप अभ्यासु आहे जय महाराष्ट्र ताई
1 No chi Ghanerdi bai ahe hi
दिशा सालियन
पैसे घेऊन बोलण्यासाठी ठेवली फक्त 😂
@@rohitjadhav6185arey bhadvya tuzya ghara mdhey as zal ASTA mg smjl ast
@@vijaybhoir1727Ha tichyat dum aahe tuzya gandit aahe ka dum tevdha
जाहीर निषेध
सरकारला महाराष्ट्र पेटवायचा आहे. दंगे करून निवडणूक जिंकायची आहे.
गरिबांचे यांना काही पडलेले नाही.
शरद पवार मेहनती कार्य करता का हक खा अपनी बेटी को ही मलाई चटा रहा है यहा तक की भतीजे को भी मेहनत का हक नही दिया
@@SuhasKadam-eo9il कुठल्या सरकारनी थांबवल कारण मंत्री लोकांच्या मुली ना सुरक्षा दिली जाते आपल्या मुलीना नाही आपन त्यांच्या चटाई उचलयाची कामे करतो
बरोबर ताई 🙏
UBT shivsena zindabad
🏠🐓
गुंदांपेक्षा कोंबडा बर @@SS-cz7nj
जिथे जिथे लहान मुली आहेत... तेथे तेथे महिला कर्मचारीच हवेत... तेसुद्धा सुशिक्षित 😮
Jabardast Tai
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Eknumber Tai
14 वर्षाच्या बीजेपीच्या कार्यकर्ते मध्ये सर्वात जास्त स्त्रियांवर ती अत्याचार झालेले आहेत (बेटी बचाव बेटी पढावो) हे फक्त स्लोगन देण्यासाठी आहे का?
भाजपला हटवा महाराष्ट्र वाचवा. देश वाचया.
शरद पवार हटावा
आणी मदरसा छाप आणा
अरे तू बाप आहे तुझा ते बघ
भाजप हटवा
Bilkul sahi bole hai...🎉
मिंदे सरकार हटाव (लेकीला वाचवा)
Ts manl tr kolkata madhe Mamta sarkar sudha hatvli pahije
@@NAMEless-nh2mc ते ममता बानचो आहे त्यांच्यात् चालत हलाल्ला