मराठ्यांना वाटाण्याच्या अक्षता?,Maratha reservation,politics,Eknath Shinde,Manoj jarange,viral,BJP,
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- सरकारची मराठ्यांना आरक्षण द्यायची नियत नाही हे काल पुन्हा एकदा सिद्ध झाले. सर्वपक्षीय बैठकीचे नाटक संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी माध्यमांसमोर ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे असे सांगितले. हे म्हणजे तीच कॅसेट तेच रडगाणे हा प्रकार असून यांनी मराठ्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#EknathShinde #Shambhu RajDesai #Marathareservation #Manojjarange #politics #BJP #NCP #Congress #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664
यांना निवडणूकीत पाडून भुईसपाट करा म्हणजे हे आरक्षण मागण्याची गरज राहणार नाही
तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे सर हे सर्व बगता सर महाराष्ट्रत राष्ट्रपती राजवट लागणार असे दिसते कारण हे सर्व लोक आरक्षण देणार नाहीत
बरोबर आहे सर या सरकारला लोक सभेप्रमाने जागा दाखवून दिली पाहिजे.
एकदम बरोबर सर
महिनाभर काय केलं त्यांनी
आता बैठकी बोलवत आहेत
किती अन्याय आहे हा मराठ्यांवर
इतके नीच विचारांचे राजकारणी आणि सत्ताधारी हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
यांना ओबीसी वर अन्याय होईल असे वाटते आत्तापर्यंत मराठ्यांवर किती अन्याय झाला याची कल्पना या मुख्यमंत्र्याला नाही का
सरकारची मानसिकता नाही त्यासाठी वाट न पाहता विधानसभेला 288 उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती
कमळाला धक्का न लावता मतदान
जरांगे पाटलांनी एकच करायचंय की आपले उमेदवार उभे करणे आणि आणि किंग मेकर होणे ज्यावेळेस आता हातात येईल जसं नितेश कुमार आणि नायडू यांनी जसं केंद्रात केले तसं आपण इथं महाराष्ट्रात करणे
सरकारची भूमिका मराठा समाजाच्या आरक्षनाला झुलवत ठेवण्यासाठी चे प्रयोग चालू अहेत.
शिवाजी महाराज यांच्या शपथ घेतली होती 100% लबाड आहे
मागणी एक आहे आणि शंभुराजे दुसरच स्पष्टीकरण करत आहेत. निर्णय घ्यायला विरोधी पक्षाच्या नेत्यांना कशाला बोलवता. मुळात सरकारच आरक्षणाच्या विरोधात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खापर फोडून मोकळे झाले.
सरकार चा टांगा पलटी करणार जनता
आता हे सरकार निर्लज्ज, कृतघं, लाचार,नालायक, षंढ अश्या शब्दांच्या पलीकडे गेले आहे. आता येत्या निवडणकीमध्ये घरात बसवणे एवढाच पर्याय आहे
प्रत्येक मतदार सघातील इच्छूक उमेदवार बोलावून एकमताने १ उमेदवार निवडावा . एकमत होत नसेल तर इच्छुकाची शपथ घेऊन चिठ्ठीने निवड करा . सर्वांनी शपथपूर्वक काम करून निवडून आणावे . दूसरा मार्गच नाही . मराठा एक रहा .
सत्य स्विकारा फक्त खूर्ची साठी बनवा बनवी करून का
राजकारणी लोक हे काहीही बोलायच म्हणून
बोलायचे
जय मराठा जय ओबीसी ❤🎉
वाजवणार टबरेल
🎉🎉🎉🎉🎉
Abhinand
सर हा टरबुज चा खेळ आहे तो पक्का आनांजी पंत आहे १
मराठा समाजाला महायुती सरकार व माहाविकास आघाडीृ कोणीही आरक्षण देणार नाही यावर एकच उपाय आहे पण हे मराठा समाजातील एकाही नेत्याला कस कळत नाही सविधानाचा आरक्षणा विषयी एक नियम आहे SC ST नां लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे त्यांची लोकसंख्या किती टक्के आहे तेवढ आरक्षण व OBC समाजाला लोकसंख्येच्या0 .50%म्हणजे अर्ध असते मग हे ठरवण्यासाठी जाती गणना करण आवश्यक आहे ते सरकारण OBC बाबतीत केल नाही आणि करणारही नाही मोदी सरकारणे तर 2021ची जनगणना दिकाल केली नाही आणि ते करणारही नाहीत त्यामुळे अशा वेळी मराठा समाजाच्या हातात एवढच आहे की कोर्टात जान आणि कोर्टाच्या समोर हे साबित करण की कोणत्याही प्रकारची जनगणना नकरता हे आरक्षण दिल गेलेले आहे ते OBC च आरक्षण क रद्द करुन OBCची गणना करुण ते आरक्षण पुन्हा द्या आणि जे पक्ष जाती जनगणाना करतो अस अश्वासन देतील त्यांना मतदान मराठ्यांनी केल पाहीजे आणि मराठा समाजानी सर्व समाजाशी चांगल वागल पाहीजे म्हणजे कसलेही घाणेरडे वक्तव्य् जसे तादुळ गव्हासाठी आरक्षण नाही पाहीजे नाही केले पाहीजे Jarange Patil कसे का असेनात पण त्यांच्यामुळे समाज एकञ आला आहे त्यामुळे त्यांना साथ दिली पाहिजे
😡😡hyanna fakt time pass karayca ahe election paryant
Sir saglyach aarkshnawar cortat yachika dakhal kara gunwatewar sikshanath nokari madhe gya
Sattadharyana pan Marathe Vatanyachya akshadach laavnaar he Annajipant, Eknath Minde, Bararaticha su su yani dhyaanat thevave.
tumhi ubhe rahnar
तुमचे विचार चुकीचे आहेत सरकार चुकीचे आहे मग तुतारीवाले बरोबर आहेत का?