खुपच छान, खरे अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद
एक किलो वडाच्या व पिंपळाच्या झाडाखालील माती पण घ्या हे महित नसेल बहुतेक,१० ते १२ दिवशी तयार होते, जिवामृत, जरा अभ्यास करा राजीव दीक्षित जी अमर रहे🙏
राजीव दीक्षित जी यांचे विडियो बघा सर्व लक्षात येनार
शेतकर्यांनी विश्वासाने जीवामृत वापरुन शेतीत सुधारणा केली पाहिजे धन्यवाद
शेतीसाठी उपयुक्त माहिती
खुपच छान आहे धन्यवाद
हि माहिती सेंद्रिय शेतीची नाही . सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती चे तंत्रज्ञान आहे .
सेंद्रीय शेती करण्यास साहाय्यक ठरेल अशी महत्वपुर्ण माहिती दिल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!
सर्व माहिती छान सांगितली पण जीवामृताचे जनक सुभाष पाळेकर यांचा नाव घेणं आपण टाळलं याचा उद्देश काय समजायचं?
खुप मोलlची माहिती दिली
खूप मोलाची माहिती आणि कामगिरी
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
खूप छान 🎉 आभारी आहे
खुप सुंदर माहीती
Great job 👍👍
खुप छान माहिती दिलीत .
Thanks bhau
सुंदर माहिती.
तंत्रज्ञान कोणी बनवले हे महत्त्वाचे नाही,पण प्रत्येक शेतकरी या सगळ्या गोष्टी अमलात आणल्या पाहिजेत हे वाढत्या महागाईच्या काळात उत्तर आहे
ही पद्धत आपले पूर्वज वापरात होते.
Very nice
खूपच छान माहिती आहे धन्यवाद!
कांदा फेल गेल्याची कारणं नीट समजले नाहीत जरा डिटेल बोला ना त्यावर.
1no bro
मस्त
दादा खुप छान माहिती दिली, तुमची माहिती ऐकुन आम्हालाही प्रोत्साहन येते खूप छान आणी मुलाखत घेणारे पत्रकारदादा धन्यवाद
खताचा खर्च कमी 100% होतो परंतु जीवामृत 0 खर्चात होतच नाही खर्च हा येतोच, टाक्या, गुळ , गोमूत्र, दाळींचे पिठ आणि ह्या मध्ये मजुर काम करीत नाही हे सर्व स्वतःच करावे लागते.
समाधान मिळते
मी स्वतः या वर्षी माझे 25 गुंठे शेत आहे ते १०० % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती केली आहे रिझल्ट पण चांगला आहे।🙏🙏🙏
तुमचे साहेब बरोबर आहे पण किरकोळ खर्च आहे ,रासायनिक च्या तजलनेत 10% खर्च येतो प्लस पॉइंट म्हणजे बिगर केमिकल आपण स्वतः खाणार व लोकांना पण देणार यात खूप मोठं
एकाच नंबर भाऊ
Dada रोटा varti kont औषध आहे मला सांगाल काय
EKDUM OK Sir
khapli gahu milel ka ??
भाऊ हे सगळे तंत्रज्ञान पाळेकर गुरुजींचे आहे त्यांच्या अगोदर नाव घे
छान माहिती दिली आहे.पण पिकातील तण नियंत्रण कसं करावं याबाबत माहिती द्यावी.
अभिनंदन
छान माहिती
कांदा पिकात काय चुका झाल्या त्या पण आम्हाला कळू द्या
🙏
👍👍👍👍
मी पण नैसर्गिक शेती करतो 2017 पासून
आपला मो द्या
आपण स्लरीपंप कुठला वापरता ?
एकरी किती टन वजन मिळाले ते सांगा अगोदर
मजुरांची गरज नाही जीवामृत drip द्वारे सोडू शकतो
माहिती खूप छान आहे उमेश बंग यांचा नंबर मीळेलका अधिक माहीती साठी
Kordvahu sheti mandye JIVAMRUTkase dayve.
Hi
खपली गहू अतिशय चांगला.
खुप छान आहे सराचा नंबर मिळेल का
मला माहित पाहिजे मि पंधरा वर्षे रासायनिक खतांवर शेती केली आता जीव आमउरतवर शेती करायची आहे किति वर्षे लागतील रासायनिक खत जमिनीत नश्ट करायला
मोबाईल क्रमांक पाठवला तर बरे होईल
Jivamrut madhe je jaruri aahe mansikta
मी पण केलं आहे जैविक आणि स्वतः करतो .2022 पासून करत आहे . ताक आणि अंडी मिक्स करू. फवारणी केली तर खूप रिझल्ट छान मिळतात. आणि जीवामृत पण चालू आहे .कांद्याला मी अजून रासायनिक डोस दिलेला नाही fkt राख आणि तांदळाचे पीठ विस्कटले आहे त्यामधे आता कांदा काढणीला आलेला आहे .खरच नवीन तरुणांनी जैविक शेती कडे लक्ष्य देईला पाहिजे .माझे गाव कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर.🙏
तननाशक वापरले का
सर सात किंवा आठ दिवस लागतात माती नाही घेतली नाही धन्यवाद
Dada tumi bolye te mala aavdly
नंबर पाठवा भाऊ
संपर्क नंबर भेटेल काय ?
Apli mhati chngli hai
धान की खेती में जीवामृत का उपयोग कर सकते है क्या ?
सर ते दहा दिवस स्लरी मुराव लागत
Jiwmrrut mhnje nemk KY mahity Ka bhau.jiwamrrut surwatil 2 varsh km krte Chan reslut dete pn ntr Tec kup nuksan ahe..
Pawsala mdhe 1 vel hiwalyamde 3 vel.unhala mde 4 Vel jiwmrrut dyaw.pn jiwmrrut dilyantr kujlel shenkhat gandul khat Kadi kachra setat takl Tec jiwmrrut kaymsorupi fayda dete.nahitr nuksan
Nakki kay nuksan hote bhau , thod detail sanga , mhanje tya pramane vaparata yeil .
@@lalitdhewale3139 jiwmrrut mhnje bacteria taiyar karto gandul krto.
Pn fkt jiwmrrut dilyane Nahi hot.kadi chara shenkhat he deyl pahije karn jiwmrrut mdhun je jivanu tyar hotat te Matila balwan bnwtat tyamul pik kup Chan yete soil C.N .retio develop hoto.pn mg tyala kahic khayl n dilyane te mandavtat ani techya effect whait root vr hoto...
Rasaynik khate 10 tkke ani 90 tkke shenkhat gandul khat bhumipawoer as waprayl hva.cemical spry agdi 5,10 tkke ghyave,90 tkke spry Nim oil dashparni,agniasta ,ASE ghyave.water soluble he srvat ghatak jahar ahe te adhi band krayl have.
Burshinashk waprlyapeksha Nim oil driching krne .Nim oil 10 hjr ppm...
Sir number pahije mala tumcha
Ly bhari
आंबा झाडाला कसे आणि कधी देऊ शकतो
Ha ahey hushar shetkari 😂😂😂
जीवामृत 7-8 दिवसांनी वापरण्या पेक्षा 14 दिवसानी वापरून बगा अजून चांगला फरक पडेल.
पन पालेकर गुरजी तर ४,५ दिवसत वापरा mhantat,,,तुम्ही करून बघितालय का भाऊ
मी राजीव दिक्षित यांना मानतो.त्यांचा राजीव दिक्षित जैविक खेती TH-cam वर टाका त्यांचा video भेटेल.
@@sandipnikam6020 हो मि पन त्यांचे खूप विडियो बाघितले आहेत,,,मला पन त्यांच आवडत,,,👍धन्यवाद भाऊ 🙏
सर फक्त जीवामृतावर पिके घने शक्य आहे का? जमीनीला किमान शेनखत तरी टाकायला पाहिजे.नाहीतर सुरवातीला दोन तीन वर्षे पिके येतात व नंतर नीट येत नाही.आसे काही लोकांचे मत आहे.
खुप छान कृपया शेतकर्याचा फोन नंबर मिळावा.
आमचा कड़े गाय के गोमूत्र नहीं
Jersey gay cha result hi chhan yeto dada
जीवामृत बनवल पण यामध्ये अळ्या झालेल्या आठळल्या मग हे वापराव का ?
फायदेशीर ठरेल काय ?
किंवा का अळी झाली असेल चुकलं का काही आमच सगळं दिलेलं प्रमाणात साहित्य वापरल होत
शेण म्हशीचं किवा बैलाचे थोडेपन आले य्यात तर अळ्या होतात
शेण व गोमूत्र गावरान गाईचे किंवा गिर गायीचेच घ्या
तूम्ही झाकण म्हणून बारदाना (पोतं) वापरत असाल, ते ओलं होऊ देऊ नका, सतत जीवामृत मध्ये बुडून देऊ नका, त्यातच आळ्या तयार होतात, मला अनुभव आहे मी आता व्यवस्थित झाकत आहे परत कधीच आळ्या निघाल्या नाहीत.
खूप खूप छान तुमचा मोबाईल नंबर कळवा❤❤
तुमचा फोन नंबर सोबत देत चला
Contact number day ki त्यांचा
🙏
हे सगळं खरं आहे जिवाम्रत सातत्याने दिले पाहिजे. परत रासायनिक खते नको. आणि हे करताना लोक शंका उपस्थित करतात त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.