Prakash Ambedkar | Udayanraje Bhosale| Lokshahi Vishesh | प्रकाश आंबेडकरांचा 'राजें'वर निशाणा का?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻 Website - www.lokshahine...
👉🏻 TH-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahinewsmarathi
👉🏻 Twitter - / news_lokshahi
👉🏻 Insta - / lokshahinewslive
👉🏻 Telegram - t.me/joinchat/...
Lokshahi, the youngest news channel in Marathi. Fiercely independent, unbiased, and responsible, our reporting is without fear or favor. The fastest source for the most credible latest breaking news and news from across all genres including politics, entertainment, sports, international, crime, and business. Headquartered in Mumbai, with a network of over 100 reporters across Maharashtra and India, with our finger on the pulse of every major event as it happens. Our young and dedicated team is empowered with the very the latest technology in newsgathering, live news, studio, and newsroom automation systems.
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या TH-cam चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा / lokshahinews
#LokshahiNews #Marathinews #लोकशाहीन्यूज #MaharashtraNews #Maharashtra
आमचं जगणं, वागनं , आंणि मरणं फक्त आंबेडकर घराण्यासाठी.....♥️💙 शेवटच्या श्वासापर्यंत प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर.........💙♥️
फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम
प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य अगदीच योग्य आहे.... छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कलंकित करणारे बिनडोकच असु शकतात
Te tumhi naka sangu..
Tumhi amchya raja badle bolat ahat ..lakshyat Teva..
@@shubhamshinde2085 आरक्षण ही गरिबी हटाव योजना नाही,
आणि आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याचे मी समर्थक आहो,
मला एक कळत नाही प्रकाश आंबेडकरानी जे सत्य आहे तेच सांगितले,
उदयन राजेंचे स्टेटमेंट होते की मराठा समाजाला आरक्षण नाही तर सर्व आरक्षण रद्द करा,
जर ते छत्रपती आहेत तर त्यांना फक्त मराठा समाजाचा पुळका का.?
इतर बहुजन समाज पण आहे छत्रपतींना मानणारा मग त्यांच्या विरोधात ते कसे बोलू शकतात..???
मराठा लोकांना हे कसं काय समजत नाही..!!!
मग आता तुम्हीच सांगा यात बिनडोक कोण आहे..?
एक तर त्यांना संविधाना बद्दल माहिती नाही, किंवा राजे शाही संपली हे माहिती नाही..,
यात मला कोणाच्या भावना दुखव्याचा नाही,
पण हे तितकेच खरं आहे..,
मग याचं कारण शोधावं त्यांनी का बर Resurvation दिल गेला आहे.,
मुळात Resurvation हे भेदभाव करून जे एवढे दलित इतके वर्ष मूलभूत हक्का पासून दूर होते त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या योजना आहेत,
आता जर आर्थिक दृष्ट्या जर आपण Resurvation द्या म्हटलं तर पहिले Resurvation का दिल हे समजावं लागेल,
तरच बाकीच्यां समाजानी त्याची मागणी करावी,
जर हे जातीच्या नावावर भेदभाव करतील तर जातीच्या लोकांना Resurvation मिळेल,
हीच Resurvation ची अट आहे,
जर जातीचा नावावर कोणासोबत पण भेदभाव च नाही करालं,
तर Resurvation Automatic बंद होणार,
आणि
Resurvation च्या विरोध करणारे कधी जातीवाद आणि भेदभाव आपण नष्ट करू यासाठी पुढाकार का घेत नाही..?
आम्ही तर तेच म्हणत आहो,
जाती मुळे Resurvation आहे तर जातच नष्ट करा Resurvation आपोआप बंद होईल,
कधी पण दोन्ही पक्षां च म्हण ऐकून घ्यावं,
मगच कोणाला Support कराच हे तुला पण कडेल,
@@Ankit_M mang je garib ahet tynlach dya arkshan..
Raje tech bol le garibla arkshan tr pan sarv jatina... Tumche Dr prakahs ambedkar ka bolat nahit aste ki sarv garib jatichya lokana arkshan dya manoon.. ka bolat nahit ambedkar..
बाळासाहेब जे बोलले ते स्पष्ट आणि खरं रोखठोक बोलले .
छ शिवाजी महाराज, फुले.शाहू आबेडकर यांच्या बद्दल महाराष्ट्रत आदर आहेच.... उदयन राजे यांनी काय बोलावे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर सर्वांचे आरक्षण काढून घ्यावे. ही भूमिका घेण किती योग्य आहे . याच्यावर मराठा नेते का बोलत नाही? प्रकाश आंबेडकर साहेब यांचे वक्तव्य हे क्रिया...... ची.... ..प्रतिक्रिया आहे. प्रकाश आंबेडकर हे काही मराठा आरक्षण विरोधी नाहीत. ते आरक्षण मिळावे याच बाजूने आहेत. समाजाने राजकीय नेते मंडळी माघे लागू नये. आणि अंध भक्त बनू नका. प्रत्येकाने विवेक जपा....
हे चॅनल जातीवादी आहे. आम्हाला नाही मिळालं तर सगळ्याच काढून घ्या, या विधानावर प्रसार माध्यमांनी चर्चा का नाही घेतली ???
तुमचं एकदम बरोबर आहे सर जय शिवराय जय भीम
10 वर्ष दिलं होत आरक्षण तुम्ही भिकार 70 वर्ष झाल तरी अजून सुधारला नाही😉
@@pravindhumal2437 ani 70 varshananntr kahijan bhik magayla lagle.kay durdaiva ahe .
@@ajstyle1147 asa nako bolu bhau... tyala vait vaatel...hahaha.. tyala khara aikaichi savai nasnar...
तुम्ही कसे ठरवू शकता टी जहरी टीका आहे ते तुम्हाला त्या बद्दल माहीत आहे का का बोलले असतील ते
प्रकाश आंबेडकर योग्य बोले आहेत ते अभ्यासू आणि दूरदृष्टी नेते आहेत ते सर्व समाजाला न्याय देण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत आहेत
भाऊ निट बोल
बर बर 😂😂😂😂😂😂😂
काय प्रयत्न केले सांग बगु जरा😂😂😂
Gap bullaya
Nice joke🖕🤣🤣
माननीय अॅड. प्रकाश अंबेडकर जे बोलले ते योग्य बोलले..!!!
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष कधीही एका समाजाचे राहीले नाहीत आणि त्यांनी कधीच एका समाजा साठी कार्य केले नसून या दोन्ही महापुरुषांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांन साठी कार्य केल आहे आशा या दोन्ही महान महापुरुषांना मानाचा स्वाभिमानाचा जय शिवराय जय भिम 🙏
बरोबर बोलले प्रकाश जी आंबेडकर......
प्रकाश आंबेडकर बरोबर बोलले आहेत.
राज्यांला विचारा 102 नंबर ची आणि103 नंबरची घटना दुरुस्ती साठी मतदान केलेले त्याचा खुलासा करा अगोदर..🙏🙏
याला किती डोकं आहे
स्वतः बिनडोक आहेत असं म्हणाले i think.
@@शिवरायांचामावळा-ष7ल 😜
आता लोकशाही व्यवस्था आहे, सातारची गादी, कोल्हापूरची गादी असे बोलणे योग्य नाही,बाळासाहेब सत्य बोलले, सत्य मेव जयते, जय शिवराय जय भीम
अरे लोकशाही असली तरी ति कोणामुळे आहे ते hi लक्षात घे भाऊ
आमच काळीज only प्रकाश आंबेडकर
आजी वर सोड😉
पत्रकार """"""कोण काय बोललं त्याच्याबद्दल बोलत नाहीत आणि प्रकाश आंबेडकर काय बोलले तेच पुन्हा पुन्हा म्हणता ~~~?
Ghe mag udvun jhatuuu
@@friendzone7395 tujhya aichya puchhivar nangar firavla tujhya bhadvya
राज्यशाही राहिलीच नाही ही लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये जनता ,लोक हेच राजे असतात मग तो वेक्ती गरीब असो किंव्हा श्रीमंत असो
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अभिमान सर्व जातीतील लोकांना आहे,
त्यांचे वंशज आता फक्त एकाच जाती साठी मर्यादित राहीले
हे फक्त भाजपा मुळेच
He sarv arkshan mule hote ahe ...je garib ahet tynla bya arkshan...sarv jatina...
बोलायला हिम्मत लगते प्रकाश आंबेडकर यांच्या मधेच आहे
😂😂😂😂😂😂🖕🏻
फक्त बाळासाहेब आंबेडकर योग्य बोलतात .....
लोकशाही रुजवा,व्यक्ती केंद्रीत भक्ती,जात सोडा, आणि सामाजिक भुमिका स्विकारा.....
राजेशाही संपली लोकशाहीत राजा नसतोच व नसणारच
जबाबदार व्यक्ती जबाबदारी बोलावे आम्हाला आरक्षण मिळाल नाही तर सर्वच आरक्षण रद्द करा म्हणने योग्य नाही अस वाटतंय आणि बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जी ठिका केली आहे आदरनीय राजेनी जबाबदारी बोलावे म्हणुन केली असावी या मध्ये आपअसात वाद करण्याची काही गरज नाही
समाजातील सर्व SC, ST, OBC ह्यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबाच आहे. स्वतः वंचित ने व बाळासाहेबांनी ह्या आरक्षणाला पाठींबा आहे हे वारंवार पुढे येऊन मांडले आहे. मराठा समाजाने जी आजपर्यंत भूमिका घेतली होती की 'आम्हांला स्वतंत्र आरक्षण हवं' त्याला कोणाचाही विरोध कधीच नव्हता. फक्त बाळासाहेब आंबेडकर वारंवार बोलले आहेत की 'ओबीसींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणा व्यतिरिक्त ते असावं' ह्यात चुकीचं ते काय?
पण कुठल्याही टप्प्यावर काहीही आडकाठी आली की सातत्याने मराठा समाजातील नेत्यांनी आपली भूमिका बदललेली आहे. म्हणजे आर्थिक मुद्यावर आरक्षणाची मागणी सुरू झालेली, पुढे तसं provision संविधानात नाही हे लक्षात आल्यावर ह्यांनी आताच्या ओबीसींव्यतिरिक्त स्वतंत्र मागासवर्गात आपला समावेश करावा म्हणून लढा दिला. त्यायोगे राणे आयोग व पुढे गायकवाड आयोग स्थापन करून 'मराठे हे मागासवर्गीयच' हे सिद्ध करण्यात आले..त्यायोगे HCत पास झालेलं आरक्षण म्हणून पेढे वाटणारा हाच समाज SCत अडकलं किंवा अजून प्रोसेस सुरूच आहे तर लगेच ओबीसींच्या आरक्षणातून हिस्सा मागू लागला..आणि आता,
उदयनराजे: मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं तर सगळ्यांच काढून टाका..(???)
ही कुठली भूमिका? हा कसला न्याय? राजा आणि गादीची भाषा करणाऱ्यांनो,राजा एक जातीचा असतो काय?? शिवराय एका जातीपुरते मर्यादित होते काय? बाबासाहेबांनी फक्त एका जातीसाठी संघर्ष केलाय काय? मग अजून सुप्रीम कोर्टात लढा सुरू असताना संयम गेलेले/ संतुलन गेलेले असे नेते इतकं बेजबाबदार विधान करत असतील तर त्यांना धारेवर धरायचं सोडून बाळासाहेबांनी त्यांच्यावर टीका केली यावर आपण चर्चा करताय.
खरं तर बाळासाहेब आंबेडकरांनी अगदी योग्य आणि न्यायाची भूमिका घेतली आहे. 'आम्हांला नाही तर संगळ्यांचं काढून टाका म्हणणाऱ्या उदयनराजेंबाबत सगळ्यां मराठा नेत्यांनी मिठाची गुळणी तोंडात धरली असताना बाळासाहेब आंबेडकरांनी अगदी योग्य शब्दात सूनवलं आहे.
त्यामुळे हा लढा स्वतःचं आरक्षण मिळवण्यासाठी आहे की इतरांचं काढून टाकण्यासाठी याचा साकल्याने मराठा युवक व नेतृत्वाने विचार करायला हवा..
वरील चर्चा ही वांझोटी आहे कारण ज्या राजेंनी इतरांचं काढून टाका म्हणालेत त्यावर खरी चर्चा व्हायला हवी होती. शिवाय लोंढे व अभिजीत पाटील राजेंच्या बेजबाबदार विधानावर चकार शब्द काढायला तयार नाहीत.. आणि आंबेडकरांनी उदयनराजेंना खडे बोल सुनावल्याने वातावरण बिघडत नाही तर ते राजेंनी सर्वांचं आरक्षण काढून टाका म्हंटल्याने बिघडतं हे एवढं सुद्धा ह्या बिनडोक अँकर विशाल पाटील ला कळत नसेल तर स्वाहा...
जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जयभीम!
Shivaji maharaj less aatharapagad jaati is equal to what?
बाळासाहेबाचं काहीचं चुंकल नाही उदयन भोसले ला बोलायची अक्कल नाही अनं त्यांला राजा कसं म्हणायचं दारूडयांनां आम्ही राजे समजतं नाही _#_ बाळासाहेब कधीच चुकीचं बोलत नाहीत _#_ जय भिम नमो बुद्धाय 💙🙏💙🙏💙
काय चुकीचे बोलले आहेत साहेब,तुम्हीच विचार करा मित्रांनो
ज्यानां संविधान काय आहे आणि राज्य घटना आणि कायदा याचा कसल्या आणि कोणत्या ही प्रकारचा अभ्यास नाही त्यानां काय म्हणाव हे सर्व बुध्दीजीवी समाजाने विचार करणे गरजेचे आहे कोणत्या ही गोष्टी बोलताना त्याचा अभ्यास करून बोलन गरजे च आहे हे खुप महत्त्वाचे आहे
Right bhau 1 no bolala tu . He media all speech dakhavat nahi only bindok mahant ahe. Ambedkar sahebani tar yek vala mahanale pan media tar diwasat 100 vela mahnat ahe yaar. Ya media la sanaga koni tari . Bas karo ab . Reservation milel nakki pan MH madhe bhandane lau nakka .
🙏जय शिवराय जय शभूराजे🙏
जय वचित
एवढ त्यांना मानत असाल तर सातारकरांनी त्यांचा पराभव का केला.
Right
Only VBA Jay bhim Jay shivray Jay Savidhan only 💪💯♨️☑️
shivray hata de
chattrapati shivaji maharaj hindu king the sbse greatest
tumhe hinduo se nafrat hai to unka naam bhi mt liya kro
@akashkumar wankhade hinduo se nafrat bhi kroge lekin hindu raja ki jai bhi kroge😂
बाळासाहेब आंबेडकर बरोबर बोलले👍👍
बरोबर बोलले साहेब.
Only vba ❤❤
*आ. बाळासाहेब आंबेडकर जे म्हणले आहेत ते अगदी बरोबर आहे*
*जय 🇪🇺 भिम*
भिमट्या
@@pravindhumal2437 कारे भिकारी अवलादीच्या मराठ्या
@@amolkamble3968 bhimtaya
@@pravindhumal2437 तुझ्या आईवर भिमटेच चढले होते वाटत😂😅
@@pravindhumal2437 शिवट्या
हय आमचा नेता लय पावरफुल💯
साहेब बरोबर बोलतात तेही तोंडावर राग आलात चालते
पहिला प्रश्न बाजूला ठेऊन दुसरा, तिसरा,चौथा प्रश्न उपस्थित करता येत नाही हा कायद्याचा नियम आहे.पहिला प्रश्न हा आहे आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर सर्वांचे रद्द करा ही भूमिका राजाला शोभती का याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे. महाराष्ट्रातील सर्व लोकांची राजाने माफी मागितली पाहिजे.
अरे पाटील उदय काय बोलतोय ते पहीला बघ
मला आरक्षण नाही
तर कुणालाच नाही
हा उदय पोपट बोलतोय
भाजपचा पोपट
बाळासाहेब क़ायदे पंडित आहेत ,एडवोकेट आहेत ,त्यांच् वक्तव्य कायम अभ्यास पूर्ण असते ।।
उचलली जीभ लावली ,।।अस नही ।।
Right
Great saheb
Only vba
Great VBA
अगोदर उदयराजे ला तुम्ही समजाऊन सांगा।मी sc माझ आरक्षण बंद करण्याची उदयराजेने ची हीमंत कशी झाली
गप लवड्या
अगदी बरोबर बोलले.
राजे शाहि नाहि राहैली आता लोक शाही आहे
आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, फक्त,जय भिम,जय शिवराय,
लोकशाही न्यूज ने उदयन भोसले यांनी काय प्रतिक्रिया दिली व का दि ली यासाठी चर्चा आयोजित करावी व उदयन भोसलेंना चर्चेसाठी आमंत्रित करावे .
आम्हाला नाही तर कोनालाच नाही हे कित पत योग्य आहे
छत्रपती नाव घेता आणि मोठे होता मग ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंक्षातला मानुस मुख्यमंत्री का करत नाही उगच काही पण बोलुन फायदा नाही विचार करा मग बोला. मनुवादी हटाओ भारत देश बचाओ जय मुलनिवासी जय भारत जय संविधान जय विज्ञान
Only Ambedkar Sarkar 👑🇪🇺
तुमच चॅनल बोगस आहे.
बाळासाहेब योग्य आहे.
प्रकाश आंबेडकर बरोबर बोलतात
राजेशाही संपली ,लोकशाही आली
Great Bala saheb ambedkar
🙏 The Great Balasaheb Ambedkar 🙏
सगळ्यात मोठा सवाल!!
उदयनराजे भोसले,
आणि संभाजी राजे भोसले
एकत्र का येत नाही
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी..
बाळा साहेब का बोलले हे लक्क्सात घया कोणालाच नको म्हणजे काय हे शोभते काय
Jai bhim great VBA
Jey Bhim
तरी बर बिनडोकच बोलले सातार्याच बेवड नाही बोलले😂😂😂😂
Gapre aighlya shetta uptya
@@laxmanpawar3377 tuzya aaichya gandila mirchi zomli vatat aai zavadya
Tujya aichya gandila laglina Mirchi aighalya bhadkhau
@@laxmanpawar3377 Lavdya reply dyayla tu alas kha ata gu maza aai ghalya
Tu kha ki lavdya
अॅड प्रकाश आंबेडकर हे प्रकांड पंडित आहेत . महाराष्टाृचे राजकारणातील चाणक्य आहेत .
आद.बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत.निजामीवृत्तीच्या लोकांना संविधानाचे आकलन बीनावाचन केल्यने होणार नाही.अशाप्रकारच्या लोकांनी आंबेडकरांशी संवाद साधावा.
Only vba jai bhim
Jai bhim
योग्यच100%
Jai vba jai bhim
Right 👌 👍
"कित पत योग्य" ..... "येवजी".... 💯./. योग्य, असे....... "हेडिंग"....... "अपेक्षित" आहे .....
सरवांच्या "उद्धार" करनारा एक च " पक्ष"..... "वंचित" च "फक्त"
Prakash ambedakar ekdam barobar bolet
दोन्ही राजेंनी प्रथम शाहु महाराजां चा दृष्टीकोन आरक्षणाबाबत वाचावा आणि नंतरच आरक्षणाची व्याख्या मांडावी .
Only vba 🌷🌷🌷🙏🙏🙏
Only Balasaheb Ambedkar
आम्ही शांत आहोत शांत राहुदा इक्चोबा करु नका इजहता इजवता नाकीनव ये तिल जय भीम
मराठा समाजाने शिवाजी महाराज जतीपूर्ते मर्यादित ठेवले ,
मजनुंन आज ही वेळ आली .
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिमराय
Only prakash ambedkar
राजे तुम्ही दादागिरी करू नका
लोक तुम्हाला राजे म्हणून घ्यायचं असेल
तर घटनेचा अभ्यास करा मगच बोला
भारतातील राजेशाही संपलेली आहे
याचे भान ठेवा
आग लावी मीडीया 😠😠😠
❤Right❤बोलले ❤Balasaheb❤ Ambedker❤
Agdi barobar bolale prakash saheb
Only adv prakash ambedkar saheb only VBA
आता चे राजे फक्त एका समाज चे झाले.छत्रपती शिवाजी महाराज रयते चे राजे होते
बर झाल बिनडोक मनल बेवडा बोल नाही
जर तेहि त्यांना बिंदोक म्हटले तर काय राहणार त्यांची कीमत आपल नही तरी बाबासाहेबाचा तरी विचार करा जय भीम
Aukat Dekh Kar news dalo Tumhari follower Dekho amcha Neta lay powerful 👑🤙
लोकशाही न्युज चॅनलच्या अँकरला मला विचारायचं आहे कि तुम्ही डोक्यावर पडलात काय,जेवढी प्रकाश आंबेडकर यांनी केली नाही तेवढी तुम्ही करताय, आणि साहेब जे काही बोलतात ते कायद्याला धरुन बोलतात
VBA ONLY
हे लोकशाही चॅनल आगीत तेल ओतण्याचे काम चांगले करत आहे अभिनंदन
Balasaheb is great
लोकशाही त राजे कसले
Channel chutiya zalay
Balasaheb.Ambedkar.Hi.Bolale.Hi.100%Khare.Ahe.Ti.Gorgaribasathi.Ubhe.Ahet.Tyanchya.Mule.OBC.Samaj.Ahe.Khare.Boltat.Mhanun.Marathyala.Raag.Yeto.Prakash.Ambedkar.Ahe.Saheb.Tumch.Dhanyawad.Sir.
Only007
Right Ambedkar
Only balasaheb
Je Udayanji Maratyana aarkshan Nahi tar itranchehi aarkshan radda Kara ase mhanane manje bindokpanachech lakshan navhe Kay?
Radda krnarch samjala ka kay karaycha karun ghya
Tu bindok ahes tuzi layki nahi amchya raje la bindok manaychi
हे जुनं झालेले जुने व्हिडिओ का दाखवतात दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्यासाठी साठी का आंबेडकरांची वाढती प्रतिमा आवडतं नाही का प्रकाश आंबेडकर हे एका चांगल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे विसरून माध्यमानी चालणार नाही
शिवाजी महाराज , शाहू, फुले, आंबेडकर यांचे वारस/ वंसज तेच लोक जे त्यांचे विचार जपतात ,त्यांनी दिलेल्या मार्गावर चालतात ,,कोणीही दलीत समाजातला मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही.. BJP प्रत्येक समाजाला जातीवाद मध्ये अडकून ठेवायला बघतोय,.... आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून टीका करावी🙏🙏
देसाई साहेबं आपण एक विसरताय सरसगंट आरक्षण संपाव का या विषय काहि बोलाव अस वाटत नाहि का तुम्हाला
Only Balasaheb Balasaheb Ambedkar saheb
jay shivaray
मिडीयाचा जाहीर निषेध
I support
आडनाव चा फायदा घेऊन राजकारण करणे एवढाच धंदा.बाकी काहीही नाही
Lok Shahi chanel ne sarvana saman jamin milavi yasathi charcha karavi. .
Jay bhim