या कारणासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणपतीच्या दर्शनाला पंतप्रधान मोदी गेले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- Not Before Me असं म्हणण्याची न्याय संस्थेत परंपरा आहे.
Not Before Us असं सगळ्या देशाने ठणकावून सांगण्याची गरज आहे!
#supremecourtofindia #supremecourt #cji #chandrachud #ganpati #pmmodinews #narendramodi #modi #prshantkadamchannel #prashantkadam #supremecourt
एकदम खरमरीत टायटल आपण दिलंय...
प्रशांत जी सलाम.... ❤❤
अण्णाभाऊ साठे यांचं खूप भारी वाक्य आहे
ज्या दिवशी या देशाची न्यायव्यवस्था एखाद्याची रखेल बनेल त्या दिवशी लोकांनी न्याय मागणे बंद करावा!!
सूर्य चंद्र पुठवी हैट्रिक करू शकतात.
@@arungite5927 एकदम सत्य सांगितले
आता न्याय कोणाकडे मागायचा.भारत देशाची वाईट परस्थिती केली आहे भारतीय जनता पार्टीने.आता देवा तुम्ही लक्ष ठेवा.छान व्हिडिओ प्रशांत सर आपला आवडला
प्रशांतजी मार्मिक, परखड, स्पष्ट विश्र्लेषण....!
आता....सर्वभार त्या विघ्नहर्त्यावरच.....!
एकच वाईट गोष्ट होईल की येणारे चंद्रचूड यांचे सर्व निर्णय हे संशयास्पद म्हणून पाहिले जातील हे नक्की झालय.
आता चंद्रचूड यांना सरकार मध्ये कोणतेतरी मोठे पद मिळणार हे नक्की झाले.
लाचार cji
चौकिदार
राज्यपाल..😂
nakkich
Ujwal nikam saheba sarakhe
कुठे आमचे रामशास्त्री प्रभुणे आणि आत्ताचे सर्वोच्च न्यायाधीश. न्यायलयाची प्रतिष्ठा किती खालावली याचे उत्तम उदाहरण. खूप आशा होती आता दुःख होते.
जनतेचा विश्वासघात हे मोठे म्हणवून घेणारे खूपच लहान लोक सहजासहजी करून काय मिळवतात.
barobar aahe saty samplay
कुठला तरी निर्णय भाजपाला दिलाय का.
@@ketanbarve2633जा अन विचार चंद्रचूडला,खरं काय ते समजेल तरी तुला
खरंच चिंताजनक बाब आहे. देशाचे भवि्तव्य आतां जनता आणि प्रामाणिक मीडिया यांच्या हातात आहे.
मीडिया कुठे प्रामाणिक आहे, फक्त युट्युब वर काही चॅनल निष्पक्ष आहेत बाकी सर्व गोदी मीडिया वाले आहेत
Godi gaddar
@@dilipwani8509खरेच yotube वरचे च खरे रिपर्टिंग करतात..त्यात पण काही सत्तेची चाटूगिरी करतेत...
मीडिया भामटी चोर झाली आहे.. आणि जे कोणी प्रमाणिक जनता राहिली आहे ती असंघटित आहे
Media aani pramanik 😅😅😅
सरन्यायाधीशांकडून खूप मोठा अपेक्षा भंग झाला आहे जनतेचा
True, Last few things was doubtful and now this is very unfortunate
प्रशांतजी...
संयमित शब्दांची जी देणगी आपल्याला लाभलेली आहे,
तीला तोडच नाही...
चांगले विश्लेषण..... केले.... अशा घटना लोकशाहीसाठी नक्कीच घातक आहेत.
माधुरी पुरी बुच ला वाचवण्यासाठी
धडपड......
गणपती विसर्जना बरोबरच आणखी एका संस्थेचे विसर्जन झालेय या बद्दल काही शंका नाही.
प्रशांत सर तुम्ही म्हणजे सेकंड रविष कुमार च आहेत आमच्यासाठी.
हि खरोखर अत्यंत शोकांतिका आहे न्यायाधीश महोदयायांचे कृत्य देशासाठी धोक्याची घंटा आहे. न्यायव्यवस्थेवरील विश्वासहार्यता पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे.
अगोदरच शंका होती आता गडद झाली.... जनता एवढी खुळी नाही की ही असली नाटकं समजणार नाही....सर्व काही लोकांना आता अधिक स्पष्ट झाले
Ye public Hai ye sab janati hai ye public hai aji andar kya hai aji bahar kya hai
हा तोच तो आहे अर्ध्या रात्री अर्नव नावाच्या जनावराला बेल देणारा अन सत्तासंघर्षात तारीख पे तारीख देणारा..... पक्का ढोंगी सिद्ध झालाय
सुप्रीम कोर्टाच्या guidelines चा तुम्ही उल्लेख केला तो अतिशय महत्त्वाचा आहे... थॅन्क्स... 👍🙏
देशामूख्यसर्वदेशाचेन्याज्ञदेवत आहेत
....... चंद्रचुड जी नी खूप मोठा अपेक्षा भंग केला आहे😢😢
न्यायालयीन यंत्रणांवरचा सर्वसामान्य जनतेचा विश्वास ऊडालाय. रामशास्री प्रभुणे, न्यायमूर्ती रानडे यांचे आदर्श केव्हाच धुळीला मिळालेत.आपलं विश्लेषण योग्यच आहे.
सर तूम्ही खूप छान विश्लेषण करतात असेच सत्य जनतेसमोर आणतात त्याबद्दल तूमचे खूप खूप अभिनंदन ❤❤🎉🎉
गणपती विसर्जनाबरोबर न्यायपालिकेचही विसर्जन झालं .मोरया.
ही घटना भारताच्या इतिहासात नोंदवली जाईल .
न्याय मिळणे मुश्किल आहे,चंद्रचूड कडून ही अपेक्षा न्हवती
🎉😢🎉🎉😮😢😢
चंद्रचूड काय आभळातुन पडलाय काय..
तोही माणुसच आहे, त्यांनाही रिटायर्डमेंट नंतर ची आशा अपेक्षा असणार..😂😂
आदरणिय श्री प्रशांत कदम सर,तुमच्या सारखे पत्रकार,वकिल, जज,तज्ञ यांना एकत्र करा,देश वाचवा
धनंजय चंद्रचूड यांना राज्यपाल पद मिळणार.
जनतेने न्यायालयाचे विसर्जन करावे न्याय नाही मिळणार
एक शेवटची अपेक्षा होती, उरलीसुरली आशा होती!
ती सुद्धा आता संपली आहे!
विषय कोणत्याही असो आपण सत्य विश्लेषण करता मनपूर्वक अभिनंदन
मणिपूर सोडून कुठेही जातात मोदी साहेब... भगवान बघत आहे. आता न्याय देवाच्या हातात
न्याय न्यायदेवतेच्या हातात असणंन्या चा फायदा कोणाला मिळतो बघा आणि हो आता जनतेनेच न्याय दिला पाहिजे मोदी (NDA) सरकारला
सुप्रीम कोर्टाचे पण विसर्जन करून टाका कशाला फुकटात पगार द्यायचे तेही जनतेच्या खिशातून😢
सद्याचे पंतप्रधान हे लाज सोडू शकतात,पण सरन्यायाधिशानी तरी जनाची नाही तरी मनाची तरी ठेवायला पाहिजे.
शिंदेचे व दादा गटाचे आमदार बाद का होत नाही याचं मर्म आत्ता कळालं असेल लोकाना.
प्रशांत सर टायटल खूप सुंदर गणपती बाप्पा मोरया
शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह व आमदार अपात्रता निकाल ,भविष्यात तारीख पे तारीख पध्दतीने सुरुच राहील...
डोंगर पोखरुन ऊंदीर..असा निकाल असेल..
प्रशांतजी अत्यंत परखड , वास्तववादी निवेदन..अभिनंदन..
गणपती बाप्पा मोरया ह्या सरकारचे विसर्जन करुया
चंद्रचूड रिटायर झालेवर चंदा देऊन bjp जॉईन करणार अस वाटतंय...प्रशांत सर टायटलं मस्त आहे...
प्रशांत ! अगदी बरोबर विषय घेतलात.
एक नं. विश्लेषण 🙏🙏
देशातील लोकशाही आणि न्यायव्यवस्था अंतिम घटका मोजत आहेत पुढील भयानक परिस्थिती साठी तयार रहा
बरोबर आहे सर येणाऱ्या भविष्यात याचे अत्यंत विध्वंसक परिणाम होतील देव न्यायाधीश महोदयांना सद्बुद्धी देवो.
Sc st obc bahujan yanchya sathi dhokyachi ghanta
जगात कुठलीही गोष्ट विकत घेता येते,फक्त किंमत मोजण्याची तयारी पाहिजे हे मोदींनी दाखवून दिले.
खुप लोकशाहीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे
त्याच्या बापाचं तरी खातोय का तो कधी?
प्रशांत सर आपल्या परखड विश्लेषणला सलाम, आपल्या सारख्या निर्भीड पत्रकारितेची या देशाला गरज आहे....
मोदी पंतप्रधान असले तरी त्यांच्या विरुद्धही अनेक केसेस सुप्रीम कोर्टात दाखल असतील अशा आरोपीकडून चंद्रचुड न्यायाधीश घरातील गणपतीची पुजा करुण घेतात. काय म्हणावे या न्यायालयाला.
निवृत्ती नंतरचे आयुष्य इडी पासुन दुर रहाण्यासाठी हे सर्व प्रयत्न ! जनता सब जाणती है!!
बाकि पत्रकरांपेक्षा परखड विश्लेषण करण्यासाठी खूप खूप धन्यवाद!!
लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांना कोणताही लॉ नसताना 😅
Code of conduct म्हणून तुम्ही नेहमी जी पत्रकारिता करता त्याला सलाम..
अगदी योग्य भाष्य केले आहे.
सत्य मेव जयते नाही आता सत्ता मेव जयते देशांमध्ये चालं आहे
प्रशांत सर 2014 ला च सर्व संस्थाचे विसर्जन झाले आहे.
न्यायमूर्ती गणेशाचं विसर्जन करूया
एकदम बरोबर विश्लेषण. जे चाललय ते योग्य नाहीय..
पहीला नमस्कार तुम्हाला तुमच्या बेधडक विश्लेषणाला
जबरदस्त निर्भीड विवेचन, Salute to Prashant जी.
धन्य धन्य असे न्यायाधीश वाले काय देशाचा उद्धार करते ज्याच्या घरात अंधार एका दिवे लावणार देशापेक्षा त्यांना जात धर्म देवधर्म जास्त आवडतो घटनेमध्ये आहे ज्याची त्याला आपला धर्म पाळायचा असेल तर त्याने घरामध्ये पाळावा जग जाहीर करू नये जय भारत जय संविधान
छान विश्लेषण....
न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या मानगुटीवर न्या.लोया यांचे भूत बसले आहे की काय अशी आता शंका यायला लागली आहे,
न्यायदानाचे पावित्र्य राखने सरन्यायाधीशाचे कर्तव्य आहे
प्रशांत सर खुप सुंदर विश्लेषण
असल्या होणाऱ्या चुकीच्या गोष्टीमुळे जनतेचा न्यायालयावर विश्वास उडाला आहे. न्यायालय आणि न्यायाधीश पुन्हा पुन्हा अशा चुका करणार असतील तर जनतेने कोणाकडे अपेक्षेने पहावे.
व्वाह प्रशांतजी ! अतिशय योग्य शब्दात विश्लेषण केले आहे.
टायटल खूप छान दिलं प्रशांत सर
गणपती बाप्पा मोरया🙏🏻
भ्रष्ट राजकारण्यांची आणि भ्रष्ट न्याय व्यवस्थेवर गणपती बाप्पा कार्य करावेच . प्रशांत कदम साहेब खुपच खुप आभिनंदन करतो . तुमची पत्रकारिता वंदन करण्या सारखीच आहे .🎉
प्रशांत जी.... २:५१ ला तुमच वाक्य मनाला स्पर्शून गेलं 👆🏻😔
प्रशांत सर अगदी योग्य बोललात शेवटचा बुरुज ढासळला
सामान्य जनतेला न्याय हे आता कठीण होऊन झाले आहे,,,,
प्रशांत सर सलाम तुम्हाला 👍
सविदानाला मोदीजी विसर्जन करणार असे वाटत
माझ्यासारख्या सामान्य माणसाचा लोकशाही आणी न्याययंत्रणेवरचा विश्वास डळमळीत झाला.लोकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडुन करायची. देवा परमेश्वरा तुम्हीच अवतार घ्या आता.
चंद्रचूड यांना न्यायाधीश बोलाव की आणखी काय बोलाव हेच कळत नाही कारण कोणताही न्यायाधीश ने असं वागणे योग्य नाही
Hat's off...prashantji
लोकशाही संपुष्टात आली आहे आता न्याय व्यवस्थावर विश्वास राहिलेला नाही
आता तर न्याय पालिकेवर सुद्धा विश्वास राहिलेला ना,,,,हा केवळ योगायोग नाही
सत्यानाश!!! आता तर आमचा supreme court वरसुद्धा विश्वास राहिलेला नाही. ह्या देशात सगळं कसं manage होतं त्याचं जिवंत अन् ठसठशीत उदाहरण पाहून मोठा धक्काच बसलाय आम्हाला.
😔💯
आता आमचा न्यायालयावरचा ही विश्वास उडत चालला आहे न्यायमूर्तींच्या अशा वर्तनाने
खर तर आता काय बोलाव आता कुठे तरी विश्वास ठेवन अवघड झाले
देशात बैल बाजार सुरू आहे.
Please don't call it Bullock bazar. it's pig bazaar.
निर्भिड पत्रकारीता सलाम गणपती बाप्पा मोरया
हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो खुर्ची वाचविण्यासाठी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी अनेक महिन्यापूर्वी सांगून ठेवले आहे की त्यांना मिंधे गटाच्या आमदाराने सांगितले आहे की सध्याचे अनधिकृत सरकार संपूर्ण अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल याची सर्व पातळ्यांवर "तजवीज" अगोदरच करून झाली आहे...
विचार करण्याची गरज आहे. न्यायदेवता च जर अडचणीत आली तर हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही.
पुढचा ६ महिने ते १ वर्षा मध्ये मोदी अनेक छोटे पक्ष फोडून आपले २७२+ आकडा पूर्ण करणार आहे . म्हणून पक्षांतर बंदी चा निकाल अजून निकाल लागत नाही आहे. 😂
ह्या देशाचा संविधान मध्ये सगळा काही निर्णय लिहून ठेवले आहेत. सगळ्यांना समान कायदे करून ठेवले आहेत पण मुद्दाम निकाल नाही देत आहे ज्याने करून लोकांचा संविधान वरून विश्वास कमी कमी होत जाईल आणि नवीन RSS / जातीयवादी मनुवादी संविधान या देशावर लादतील असा प्लॅन दिसत आहे.
देशा ची वाटचाल अराजका कडे चालली आहे
जनतेचा आता पक्का विश्वास होतं चाललाय की देशातील जनतेसाठीच्या संस्था ही स्वच्छ आणि विश्वासपात्र राहिल्या नाहीत. सामान्यांना न्याय कसा मिळणार?
प्रशांत जी bjp मुळे कोणाला ही न्याय मिळणार नाही
सरन्यायाधीश यांचे वागणे अत्यंत लाजिरवाणे.त्यांच्या न्यानाला झीरो किंमत.निषेध निषेध निषेध
खरे आहे हे अर्तन लोकशाहीसाठी घातक आहे.
खरेचयोगेमुदेमाडतातसरतूमचबोलनयोगेआहेवाटत
टायटल सडेतोड आहे. त्यामुळे आशा पत्रकाराना सलाम.
मिडियानेच खूप हाईप केले होते… सगळे एकाच माळेचे मनी … छत्रपतींच्या जन्माच्या काळात असेच वातावरण होते … आणि नंतरचा इतिहास जगजाहीर आहे …
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
परत एका मराठी माणसाने महाराष्ट्राची मान खाली घातली येव्हडच म्हणता येईल
अगदी बरोबर विश्लेषण!
खूप धोखा होत आहे, देशाला..
आता विश्वास कुणावर ठेवायचा हेच समजत नाही.....
दहशतच असेल तर ते तरी काय करणार.
ह्याच न्यायाधीश महोदय यांना निवडणूक आयोग समिती मधून काढून टाकले आहे.
तरीही तो कसा शांत शांत होता, याचीच संमती असेल कदाचित
सरन्यायाधीश 9 नोव्हेंबर ला कदाचित कोणत्यातरी राज्याचे राज्यपाल झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
हेच होणार आहे 😮
राज्यसभेसाठी खासदारकी अथवा वा राज्यपालपद निश्चीत
🙏आमच्या मनातील भावना व्यक्त केली आहे तुम्ही..........
हुकूमशाही नक्की येणार असे वाटते लोकशाही विसर्जन
आत्ता जनतेनेच यांचा बंधोबस्त केला पाहिजे, नाहीतर रडण्याशिवय पर्याय नाही.
Murka lok, ladki bahin, lagech pagale, please save maharashtra 😢
Very true and correct explanation Kadam ji 👍 it's bad ,dirty and shameful politics
चंद्रचूड साहेबांच्या कार्यावर शंका होती ती द्रुढ झाली
हे सगळे वर्तन बघून असं वाटते की सद्याचे सत्ताधारी सर्व केंद्रीय यंत्रणा धाब्यावर बसवून राज्य करीत आहेत. प्रशांत जी तुम्ही ही गोष्ट जनतेसमोर आणली त्याबद्दल धन्यवाद 🙏
कदम साहेब तुमच्या प्रतिक्रिया 100%बरोबर आहेत आणि मी तुमच्या शब्दांचे समर्थन करतो.
0:20 आधीच झाले आहे. आता कुणाही वर विश्वास नाही.
लोकशाहीचे संसद प्रशासन पत्रकारिता हे आधारस्तंभ केंव्हाच डळमळीत झाले आहेतच ह्या डळमळीत लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पाहिले जाणारे सर्वोच्च न्यायालयच डळमळू लागले आहे.