2014 साली राज्यावर 2,69,000 कोटी रुपये कर्ज होते. हे कर्ज एकूण 54 वर्षाचे होते. आता 2024 साली राज्यावर 7,88,000 कोटी कर्ज आहे. महायुती सरकारने राज्यावर 10 वर्षात 5,19,000 कोटी रुपये कर्ज केले. शिंदे-फडणवीस-पवार यांनी राज्याला कर्ज बाजारी केले आहे.
जेवडा वेळ निवडणुकी करिता लागेल तेवढे महायोती चे सीट कमी होतील आता जनता हुशार आहे जनता संभ्रम मध्ये कशी "आताच का फुकट च्या योजना आल्या त्यामध्ये बहुतेक महिला म्हणतात 1500/3000 रुपये नको त्यापेक्षा महागाई कमी करा आणि शेतमालाला भाव द्या बाकी काही नाही "अश्या बाईट टीव्ही चॅनल वर जनता पाहत आहे सरकारचा पहिला पेपर शासन आपले दारी पूर्ण महाराष्ट्र मध्ये गाओ गावी जाऊन प्रचार केला निकाला लागला जून मध्ये आता दुसरा पेपर लाडकी बहीण तोच प्रचार चालू महाराष्ट्र मध्ये आता विद्यार्थी तेच आहे पेपर सोपा आहे आणि करेक्ट निकाल काही महिन्यात लागेल अस वाटते
लोकसभा निवडणुकीत दारुण झालेल्या पराभवामुळे खरे तर सत्ताधारी राज्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे आणि त्यामुळे ते अक्षरशः भांबावलेल्या अवस्थेत वावरत आहेत, काय करावे? काय करू नये हेच त्यांना कळेनासे झाले आहे.
आशिष सर शुभ संध्या प्रसंगी नारळी पौर्णिमा निम्मित आणि पारंपरिक पवित्र रक्षाबंधन चे निमित्ताने अनंत हार्दिक शुभेच्छा अभिनंदन छान विश्लेषण अचूक आणि सर्व गोष्टींचे भान राखून सत्य बातमी मागची बातमी खूप अभ्यासू अंतर्मनातील जे भावते वाटते ते बोलतय महाराष्ट्र राज्याच्या हिताचे राजकारण्यांना जागेवर आठवण करून देताय कृति chya अगोदर हे विशेष तुमचे....
आपण लग्नात 500 लोकांना निमंत्रण देतो पण प्रेजेंट मात्र 50 लोकच घेतात 450 भोजन करुन निघून जातात तस होईल या सरकारच त्यांना वाटत असेल सरकारला फायदा होईल पण हा प्रयोग महाराष्ट्रात चालणार नाही.
जवळच्या आणि ओळखीच्या लोकांना या योजने बाबत विचारणा केली.पैसे का यांच्या बापाचे आहेत.आपलेच आहेत.ते गुमान घ्यायचे मत मात्र आघाडीला द्यायचे.असे ९०% उत्तर मिळाले.
धन्यवाद अशिष जाधव सर,, खूप छान, अगदी मनाला भिडणारे विश्लेषण केलत तुम्ही,, सत्ताधारी किती ही पळ काढत असो,,त्यांचा महाराष्ट्रात पुर्णपणे सुपडा साफ होणार आहे,,
अचुक विश्लेषण जाधव साहेब 👌👍🙏 कितीही निवडणूक लांबव जनता भाजपा ल तडीपार करणार आहे खुप मराठी माणसा मध्ये झुंज लावून दीली फोडाफोडी महाराष्ट्र सहन करणार नाही 😡😡
गुजरात मध्ये मोदी साहेब नंगानाच करत आहेत म्हणजे त्यांचा नंगानाच महाराष्ट्र मध्ये सुद्धा जमल का तर नाही महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे ते हुकूमशाहीला मानणार नाही गुजरात मध्ये सध्या हुकूमशाही चालते पक्ष पैशाच्या जीवावर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक फेब्रुवारी 2025 मध्ये घ्या. त्याकाळात पाऊस नसतो, वातावरण आल्हाद दायक असते म्हणून तसे केंद्रीय निवडणूक आयोगाला जास्तीतजास्त पत्रे जनतेने पाठवावे.
निवडणूका जितक्या दिवस लांबणीवर गेली तर भाजप विषयी नकारात्मक भूमिका तयार होईल. त्यामुळे महायुती विरोधात पर्सेप्शन तयार होईल.
बरोबर,महायुती विरोधात नक्की नरेटिव सेट होईल की एखादे सरकार असल्यावर काय करता येतात
जेव्हढे उशीराने विधानसभा निवडणुक घेतली जाईल तितका महयुतीला फटका बसेल हे शंभर टक्के.
2014 साली राज्यावर 2,69,000 कोटी रुपये कर्ज होते. हे कर्ज एकूण 54 वर्षाचे होते. आता 2024 साली राज्यावर 7,88,000 कोटी कर्ज आहे. महायुती सरकारने राज्यावर 10 वर्षात 5,19,000 कोटी रुपये कर्ज केले. शिंदे-फडणवीस-पवार यांनी राज्याला कर्ज बाजारी केले आहे.
Madhe maha vasuli chi khandani cha kaal tumhala sukhacha hota asa dista
बरोबर आहे.हे कर्ज मा.फडणवीस व शिंदे सरकार चे आहे.
@@vishwayatri1994 विश्र्वगुरू चा चेला सापडला
@@sunilgupte8515 Vakdyachya Brahmandat la santranja uchlya sapadla
निवडणूक यंत्रणा ताब्यात घेणे 😊 लाडक्या बहिणीचा म्हणावा तसा लाभ होताना दिसत नाही .😊
बहुतेक राष्ट्रपती राजवट चे मागे सुप्रीम कोर्टाचा निकाल उध्दव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागणे हे ही असू शकते, म्हणून निकाल आधीच राजवट
गुजरात जनता पार्टी यावेळेस सत्तेतून बाहेर जाणार, कधीही निवडणूक घेऊ द्या...
धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.
कितीही आपटा हे सरकार पुन्हा येणार नहीं
लवकर राजवट लागू करा तरच ही बावचळलेले महायुती चे आमदार थंड होतील
नमो शेतकरी बंद केलं लाडक्या बहिणीला आणलं
कधीही होऊ द्या मतदारांनी ठरवले आहे महाविकास आघाडी १८६ महायुती १०२
आशिष सर क्या बात है🙏 आज लोकशाही प्रजासत्ताक च्या बाजूनें ठामपणे बोलताना दिसलात. धन्यवाद साहेब🙏
जाधव सर,निवडणूकीचे वातावरण २ दिवसांत बदलते.तेंव्हा दोन महिने लांबवून काही उपयोग होणार नाही.
जेवडा वेळ निवडणुकी करिता लागेल तेवढे महायोती चे सीट कमी होतील
आता जनता हुशार आहे जनता संभ्रम मध्ये कशी "आताच का फुकट च्या योजना आल्या त्यामध्ये बहुतेक महिला म्हणतात 1500/3000 रुपये नको त्यापेक्षा महागाई कमी करा आणि शेतमालाला भाव द्या बाकी काही नाही "अश्या बाईट टीव्ही चॅनल वर जनता पाहत आहे
सरकारचा पहिला पेपर
शासन आपले दारी पूर्ण महाराष्ट्र मध्ये गाओ गावी जाऊन प्रचार केला
निकाला लागला जून मध्ये
आता दुसरा पेपर
लाडकी बहीण तोच प्रचार चालू महाराष्ट्र मध्ये
आता विद्यार्थी तेच आहे पेपर सोपा आहे आणि करेक्ट निकाल काही महिन्यात लागेल अस वाटते
लोकसभा निवडणुकीत दारुण झालेल्या पराभवामुळे खरे तर सत्ताधारी राज्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे आणि त्यामुळे ते अक्षरशः भांबावलेल्या अवस्थेत वावरत आहेत, काय करावे? काय करू नये हेच त्यांना कळेनासे झाले आहे.
आशीष भाऊ तुम्ही खरं बोलत आहे सलाम तुम्हाला
आशिष सर शुभ संध्या प्रसंगी नारळी पौर्णिमा निम्मित आणि पारंपरिक पवित्र रक्षाबंधन चे निमित्ताने अनंत हार्दिक शुभेच्छा अभिनंदन छान विश्लेषण अचूक आणि सर्व गोष्टींचे भान राखून सत्य बातमी मागची बातमी खूप अभ्यासू अंतर्मनातील जे भावते वाटते ते बोलतय महाराष्ट्र राज्याच्या हिताचे राजकारण्यांना जागेवर आठवण करून देताय कृति chya अगोदर हे विशेष तुमचे....
बेफिकीर राजकरण दिल्ली च्या पुढे zuknare हे काय करणार
खूप छान सर
राष्ट्रपती राजवट लागली तर महायुती निवडणूक हरलीच म्हणून समजा...
साहेब खरच खूप छान❤❤❤❤❤
Excellent jadhav sir
आपण लग्नात 500 लोकांना निमंत्रण देतो पण प्रेजेंट मात्र 50 लोकच घेतात 450 भोजन करुन निघून जातात तस होईल या सरकारच त्यांना वाटत असेल सरकारला फायदा होईल पण हा प्रयोग महाराष्ट्रात चालणार नाही.
लाडकी बहिण पैसे घेऊन ही महाविकास आघाडी ला मतदान करेल.🙏👍🇮🇳
आशिष जाधव यांनी आजच्या घडीला केलेल्या विषयावर चर्चा केली आहे. ती योग्यच होते आहेच पण महाराष्ट्रात बी जी पी कधीच निवडून निवडूना येणार नाही
शेतकरी मेला तरी चालेल पण सरकार लाडकी बहिण व लाडका भाऊ योजना मध्ये व्यस्त आहे.सर्व मता साठी लाचारी आहे
Very nice Aashish bhai
खूपच सुंदर विश्लेषण
आजचा व्हिडिओ मध्ये आशिष जाधव खूपच निर्भिड प्रकारे बोलले. खूप छान.👍🙏🇮🇳
एकदम बरोबर विश्लेषण 👍
वेळेवर निवडणुका न घेता त्या राजकीय स्वार्थासाठी लांबविल्यास सत्ताधारीची सत्ता सुपडासाफ होणार त्याला कोणत्याही ज्योतीष्याची गरज नाही.
जो पर्यंत सोयाबिनचे भाव हे 5000 रू च्या वर जात नाही तो पर्यंत यांना फायदा होणार नाही काही योजना लागु करू द्या यांचा पराभव निच्चीत आहे
अगदी योग्य मांडणी जाधव सर
सत्ताधारी लोकही लाज देतात बहिणीने यांना बहिणींना माफ करणार ना भाऊना माफ कर नार
सर आपण खूप छ्यान विश्लेषण केलेत धन्यवाद
जवळच्या आणि ओळखीच्या लोकांना या योजने बाबत विचारणा केली.पैसे का यांच्या बापाचे आहेत.आपलेच आहेत.ते गुमान घ्यायचे मत मात्र आघाडीला द्यायचे.असे ९०% उत्तर मिळाले.
धन्यवाद अशिष जाधव सर,, खूप छान, अगदी मनाला भिडणारे विश्लेषण केलत तुम्ही,, सत्ताधारी किती ही पळ काढत असो,,त्यांचा महाराष्ट्रात पुर्णपणे सुपडा साफ होणार आहे,,
हे घाबरलेले सरकार आहे..
ह्यांनी निवडणुका कधीही घ्याव्यात ह्यांना घरी बसवणार..
महिलांना 1500 देऊन काहीही साध्य होणार नाही 1:46 ..
आशिष जाधव सर सलाम तुमच्या पत्रकारितेला खूप मोठा फॅन आहे सर तुमचा अतिशय योग्य विश्लेषन असतं तुमचं
राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी काही विशिष्ट परीस्थिती निर्माण झाली पाहिजे.
विधान सभेचि मुदत समल्पयावर अपोअप ती विसर्जित होते
यात महायुतीचेच नुकसान होणार..अजुन खड्यात जाणार ही लोक
आशिष सर राष्ट्रपती राजवट लागणार आणि सत्ताधाऱ्यांचा पराभव होणार नक्की
आशिष सर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे काय झाले..विसर पडला का महायुतीला...
Nicely analysis Mr udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate
खुप छान व परखड मत मांडले आहे,आशिष सर
Hats off Ashish sir for perfectly said
Sir, great 😃👍
नमो शेतकरी योजनाचे काय झाले याचं उत्तर सरकार देईल का ?
आशिष सर अप्रतिम
Ashish sir barobar ahe thanku
छान आवडला मला खरं आहे
लय भारी विषलेशन जाधव sir. 🤗🤗🤗🤗
Yes
Am with UBt as an Maharastra cha सुपुत्र 🎉
१००%सहमत....
I A S कसले ते कव्वाल आहेत
शोरोशाहीरी करतात ते
😂😂
आषिश सर मानलं बुवा तुम्हाला
महाराष्ट्रातील लोकांच्या मनातलं विश्लेषण
काय करायचं ते करा सरकार पडणारच आहे.
आम्ही कालच बोललो होतो की राष्ट्रपती राजवट च लागणार आहे
पहील्यांदा स्पष्ट विश्लेषण वाटलं ,यांनी काहीही करूद्यात यांच विसर्जन नक्कीच आहे
आशिष सर खूप छान विषलेशन केलात.. हे सरकार परत नाही येणार. लोकांमध्ये नाराजी आहे या सरकार बद्दल.
नमो चे हापते बंद केले काय
हुकशाहिच चिन्ह वाटते बांगलादेश हवा का
अचुक विश्लेषण जाधव साहेब 👌👍🙏 कितीही निवडणूक लांबव जनता भाजपा ल तडीपार करणार आहे खुप मराठी माणसा मध्ये झुंज लावून दीली फोडाफोडी महाराष्ट्र सहन करणार नाही 😡😡
Jadhav sir you right
महाराष्ट्र सरकार निवडणूकीला घाबरते, त्यांना माहीत आहे, की येणाऱ्या निवडणूकीत आपला पराभव निश्चित आहे..
भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ
शकते.(संविधान न मानने हा त्यांचा मुळ गुणधर्म आसल्यामुळे ).
शीदे फडणवीस ला मतदान करू नका प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज
Sir .....oky
कोर्टात निर्णय लवकरच होईल
असंच होनार साहेब
आपण सांगत आहात हेच सत्य आहे जनतेला सर्व बरोबर कळते काय करणार हे मतदानाचा हातोडा मारून दाखवतील हे नक्की
महाविकास आघाडीचे सरकार बहुमताने येणार आहे महाराष्ट्रीयन जनता हुशार आहे स्वाभिमानी आहे
नैसर्गिक नियमानुसार निवडणूका घ्याव्यात अन्यथा निवडणूका कधीही घ्या आम्ही काय निर्णय घ्यायचा तो घेऊ
नमो शेतकरी बंद केले 😊😊😊
जनतेला गृहीत धरणेही महायुती सरकारची मोठी चूक
निवडणुका कधी घ्या भाजपचा सपाटा करणार सर्वसामान्य लोक
गुजरात मध्ये मोदी साहेब नंगानाच करत आहेत म्हणजे त्यांचा नंगानाच महाराष्ट्र मध्ये सुद्धा जमल का तर नाही महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे ते हुकूमशाहीला मानणार नाही गुजरात मध्ये सध्या हुकूमशाही चालते पक्ष पैशाच्या जीवावर
Ashish सर जर निवडणुकी आधी सुप्रीम कोर्ट चा निकाल आला तर काय होईल??
येणार तर नाहीच पण तरीही प्रश्न विचारतोय...
5वर्षाचा कार्यकाळ कमी आहे 10vrshachकार्यकाळ करावा मग
विकास काम खूप होतील सरकारला कशाचाच धोका राहणार नाही
निवडणुका कधीही होऊ द्या पुढे निवडणुका जातील तेवढा महाविकास आघाडी ला फायदा होईल जनतेच्या मनातून भाजप उतरली आहे
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक फेब्रुवारी 2025 मध्ये घ्या. त्याकाळात पाऊस नसतो, वातावरण आल्हाद दायक असते म्हणून तसे केंद्रीय निवडणूक आयोगाला जास्तीतजास्त पत्रे जनतेने पाठवावे.
निवडणूक आयोग हा भाजपचा बैल आहे
खरे ब़ोलत
आहे
कायद्यानुसार च होईल यात दुमत आहे काय.निवडणूक आयोग कायदेशीर कार्य वाही करण्यात चुकते काय ते कायद्यातील तरतुदीनुसार सांगा
महायुती नको आहे
Have you done any episodes of the Vote for Democracy report on the Indian Election Commission?
भाजपा यावेळेस महाराष्ट्रातून हद्दपार होणार निवडणुका कधीही घेऊ द्या
तुम्हाला म्हणजे दोघा भावाना पण भाऊ बांधबाच्या शुभेच्छा च 😆
लाडक्या बहीण योजनेतून दिलेले पैसे फुकट जाणार आहेत महायुतीचे 100%
जनता इतकी उतावीळ झालेले आहे की कधी निवडणूक होईल आणि शिंदे फडणवीस सरकार पडेल
नमो शेतकरी हप्त्याचा काय झालं, हा पैसा लाडकी बहिणीकडे फिरवतात का,? त्याचे उत्तर हवे. आशिष शेलार तुमचे खूप अभिनंदन तुम्ही विश्लेषण खूपच छान केलं.
कांदा निर्यात उठवा नाही तर..
जनता पैसे घेणार माहा युतीला पाडणार
राज्यात अनागोंदी माजवायची आणि राष्ट्रपती राजवट आणायची या साठीच राज्यपाल बदलले गेले हे लक्षात घ्या. मी यापूर्वीच सांगितलं होतं.
भाजपचे जेवडी डावपेच महाराष्ट्र खेळेल तेवढी जनता भाजप विरुद्ध जाणार 100%🎉
सर अगदीं मनाला भिडणारे विश्लेण केले आहे
भाजपा ऐनवेळी स्वबळावर निवडणूक लढवेल कां?
सरकारी पैशातून राजकीय प्रचार नको जनता हुशार आहे हे सगळे ओळखून महायुती सरकार पडणार
There is no value of Maharashtrian people in Rs 1500