स्वतंत्र मराठवाडा करण्याची पहिली मागणी कोणी केली ? यामागचा संपुर्ण इतिहास आणि राजकारण असं आहे...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #BolBhidu #Marathwada #SeperateMarathwada
मराठवाड्यावर अन्याय होतो का? असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर होकारार्थी असणार. पण त्या अन्यायावर स्वतंत्र मराठवाडा राज्य हे उत्तर असेल का? याबाबत तुमचं उत्तर एक तर 'हो' असेल किंव्हा 'नाही' असेल. हे झालं तुमचं पण राजकारण्यांचं काय... मराठवाडा स्वतंत्र झाला काय किंवा नाही काय, पण स्वतंत्र मराठवाड्याचा प्रश्न तापवत ठेवायचा आणि त्यावर राजकारणाची पोळी भाजून घ्यायची. आम्ही थेट असं बोलतोय कारण स्वतंत्र मराठवाडय़ाच्या मागणीला आता पुन्हा धुमारे फुटू लागले आहेत. पण स्वतंत्र मराठवाड्याची मागणी पहिल्यांदा कोणी केली ? त्याचा इतिहास काय हे सगळ या व्हिडिओत पाहू…
Is injustice done to Marathwada? If we ask you such a question, your answer will be yes. But will independent Marathwada state be the answer to that injustice? Your answer to this is either 'yes' or 'no'. What happened to you and the politicians... Whether Marathwada became independent or not, but the issue of independent Marathwada was kept burning and politics was heated over it. We are saying this directly because the demand for an independent Marathwada is starting to flare up again. But who first demanded independent Marathwada? Let's see all its history in this video...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
आमचा मराठवाडा एवढा मागासलेला असूनही का कोण जाणे आम्हाला महाराष्ट्रापासून वेगळे व्हावस वाटत नाही.... नाळ महाराष्ट्राची जोडलेली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अत्यंत आम्ही मागास असूनही आम्हाला पुणे कोल्हापूर ही शहर तसेच पूर संपूर्ण महाराष्ट्र आपला वाटतो...
जेव्हा हक्काचे मिळत नाही तेव्हा संघर्ष सुरू होतो हाच खरा इतिहास आहे
barobr
Development zali pahije hi magani fulfill zali tar? Vegale Rajya nasave Karan ek Rajya mhanun udayas yave tar tashi paripurnata asane aavashyak aahe. Kahi khanij sampatti athava tourism,Natural resources he kahi mahatvache pailu asane mahattvache.
Bhava hoil sarve kahi theek , rajkarni aani sarakari Babu lok yala Karan aahet
एका दगडावर पाय ठेवा.
@@avinashmasurkar3395 महाराष्ट्र आणि मराठवाडा ही दोन वेगवेगळे दगड आहेत असं आपलं मत आहे का?
हो होतो. पश्चिम महाराष्ट्रातील व मुंबईच्या नेत्यांकडून मराठवाड्याला व विदर्भावर सरकारकडून निधी देण्याच्या बाबतीत 100% अन्याय होतो
Nidhi yeto pn mumbai Ani pachim Maharashtratun tax tech lok bhartat
मराठवाडा वेगळा झाला पाहिजे.... आमच्या हिश्याचा विकास पश्चिम महाराष्ट्र पळवत आहेत
नगर सह पश्चिम महाराष्ट्र वेगळा करा
महाराष्ट्रात कर भरणारे हे बाहेरून आलेले लोक आहेत पारशी / क्षत्रिय /वैश्य/ब्राह्मण सवर्ण सर्वात जास्त कर भारतात
आणि हा कर जातो कोणाच्या घशात "कुणबी" किंवा मराठा जातीचे नेते
ह्यांचे साखर कारखाने / बँक / हॉटेल / धंदे सर्व काही कर दात्याच्या जीवावर
त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्राचे कुंबट्ट जातीवरच मत देतात भिकार साले सर्व महाराष्ट्राचा टॅक्स चा पैसे पिंपरी चिंचवड / बारामती / सातारा इकडेच का जातो तेच काळात नाही ?
मुंबई खरंच वेगळी करा आणि ह्या मराठ्यांना त्यांच्या घरातून पैसे टाकू द्या कारखाने साठी
मुळात मराठा नागवंशी ( मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ) हा नेहमी मुसलमान लोकांच्या भाकऱ्या करणारे लोक कधी निझामाची तर कधी बहमनींची तर कधी आदिलशाहीची
राहिली गोष्ट शिवाजी , गॅझेट रेकॉर्ड मध्ये मराठ्यांचा इतिहास तद्दम खोटा आहे त्याचे काहीही सम काळीं पुरावे नाही मिळत
कुणबी समाजाच्या भाकट काठांवर फक्त कुणबीच विश्वास ठेवतात
Pani ahe ky tumchyakade dushkalgrast Pradeshat factory yenar nahit
जाऊन तुझ्या मुंडे घराण्याला विचार विकास कुठे गेलाय 😅😅😅😅
@@rahulkolhatkar7117नगर नको बाबा पश्चिम महाराष्ट्र तिकडे मराठवाड्यात च असुदेत
वेगळा मराठवाडा झाला पाहिजे
वेगळामराठवाडा
लवकर करा वेगळा मराठवाडा आणि मुख्यमंत्री जरांगे आणि उपमुख्यमंत्री धन्या मुंडे लवकर जावा महाराष्ट्र मधून
उस्मानाबाद ऐवजी धाराशिव म्हणा, सवय करा, वेगळे राज्य नंतर विचार करता येईल।
मी मराठवाडाचा आहे .
ज्या दिवशी मुंबईपासुन आपण वेगळे होऊ .
समजून घ्या मुंबई सारखी लक्ष्मी गुज्जू च्या हातात जाईल .
आपल्याला देवाने चांगली
लक्ष्मी आणि पुणे सारखी सरस्वती दिलीय . त्यामुळे काही लोकांच्या पोटात दिल्लीपासून गोळा येणारच .
त्यामुळे आपण तर UP ' MP ' बिहार जवळपास अर्ध्या भारतापेक्षा चांगले विकसीत आहोत .
त्यामुळे छत्रपतींचा महाराष्ट्र संयुक्त होता आणि राहणार .
आगदी बरोबर भावा
Maharashtra aaplya saglyancha aahe konihi kuthehi rahu shakto. Pune mumbai saglyancha ghar aahe
Right
@@chandpashashaikh2019 नाही भावा
मराठवाड्याचा GDP काहीच नाही .
आपल्याकडे मुंबई आहे म्हणून आपल्याला जास्त पैसे मिळतात .
वेगळे झालो तर दिल्ली आपल्याला पैसे देणार नाही .
आणि मग मुंबईचे पण मिळणार नाही .
@@thepatrioticindian3878kiti GDP ahe मराठवाडा चा
मराठवाडा राज्य झाली तर एक काम दोन धरणे व जालना औरंगाबाद अशी औद्योगिक शहरे आधीच आहेमी पूर्ण आपल्या मराठवाड्यात दहा जिल्हे करायचे त्यात औरंगाबाद ही राजधानी असेल तर नांदेड उपराजधानी असेल राज्य चे एकमेकाला जोडलेले राहील 46 आमदार व आठ खासदार असे राशीद दृष्ट्या महत्त्वाचे राज्य होईल आपला पैसा मुंबईला जातात आपल्याच राज्यात राहील
Agree 👍
Marathwada vegle rajya kele tr ardhe pune rikame hoil 😁😁
अगदी बरोबर आमच जवळपास अर्ध गाव पुण्यातच आहे
😂😂
@@p.limbunkar3077 ty ardh gaw punha sambhajinagar la jail 😂
Not necessarily
@@p.limbunkar3077 fakt tumch nahi. Sarvanch ch aardh gav punyatch aata
हो नक्की मराठवाडा वेगळा राज्य म्हणून घोषित करण्यात यावा तसेच विदर्भही वेगळा करण्यात यावा
मराठवाडा वेगळा का करायचा एकत्र महाराष्ट्र चांगला वाटत नाही का
@santoshmavkar4849 मग मराठवाड्यातील लोकांना पाण्याशिवाय मरु द्यायचा का ?
मी स्वतः जन्मापासून संभाजीनगरचा रहिवासी आहे. मराठवाडा मागास राहीला हे खरं आहे पण जर मराठवाडा वेगळा झाला तर सध्याचे आमच्याकडचे राजकारण पाहता त्याचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही ही भीती वाटते. त्यापेक्षा महाराष्ट्रात राहून मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे असे वाटते.
मराठवाडा बिहार पेक्षाही जास्त मागासलेला आहे..
धन्यवाद भाऊ
@@Thegamer-zd9elha mg vegala houn ky dive lavnar ahet he nete
ह्याच एक कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख. या सारखे वजनदार नेतृत्वा चि उणीव भासते
मराठवाडा वेगळा झाला पाहिजे. किंवा नांदेड परभणी हिगोली जिल्हे विदर्भ ला जोडावे व विदर्भ वेगळा राज्य करावे.
विदर्भापेक्षा मराठवाडा मागास आहे .
पण छत्रपतींचा महाराष्ट्र आम्ही तोडणार नाही .
जय महाराष्ट्र .
हे महाराष्ट्र द्राही 2014 पासून महाराष्ट्राच्या माघे लागलेत .
भाऊ तिथली माणस उपाशी मरताहेत रे
सगळी मलई पश्चिम महाराष्टाचे नेते,जनता ओरपत आहेत.
😘
Ujaad vidarbh bhikari
वेगळा मराठवाडा केला तर येथील जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळेल. त्यांची प्रगती, उन्नती होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचे मराठवाड्याच्या विकासाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणाचा कुटिर डाव लक्षात येईल. मराठवाडा वेगळा माझा पहिले याचे मी समर्थन करतो.
विदर्भ आणि मराठवाड्यात जनमत चाचणी घेऊन जनतेलाच ठरवू द्या,त्यांना स्वतंत्र राज्ये हवी की नको.
आरएसएस ची खेळी आहे. फसू नका
@@Renaissance861 छोटे राज्य चांगले असतात; कुठेही काहीही लावू नका
@@kaustubh_ramteke_07 असं काही नाही. छत्तीसगड, आसाम, झारखंड पेक्षा महाराष्ट्र, तमिळ नाडू जास्त चांगले आहेत. वेगळा विदर्भ होणार नाही. लिहून ठेव. शक्ती वाया घालवू नये. आरएसएस ची खेळी आहे लोकांमध्ये भांडणे लावण्याची.
Yes
मराठवाडा रोजगारासाठी पुर्णपणे पुण्यावर अवलंबून आहे तेवढं छत्रपती संभाजी महाराज नगर सोडलं तर कुठेच काहीही नाही
९०% शिकणारी मुले/ मुली पुण्यातच जातात कारण इकडे काहीच नाही. अगदी बऱ्याच गावांना रस्ते सुद्धा नाहीत, तसंही काही झालं तरी महाराष्ट्रातील नेते इकडे घंटा लक्ष देणार नाहीत
Te kuthech laksh det nahit fakt Mumbai side Kade jast laksh detat
Ani Latur la aahe fakt thod kahi sambhaji Nagar sodal tar
@@intelakchual1061 nanded la bar watat latur peksha
नांदेडचा विकास फक्त गुरुगोविंदसिंघजी महाराज यांची समाधीस्थल आहे म्हणुण झाला नाहीतर नांदेड ला कुत्र सुद्धा विचारले नसते हे ही सत्य आहे
@@shammore5572 saglyat vait beed la
@@angadsablemarathivlogger8775 full corruption mahnun wolkhatat beed la
जर मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर मराठवाडा वेगळं राज्य झालाच पाहिजे,वेगळं प्रशासन,वेगळा मुख्यमंत्री त्यामुळे त्यांना काम लवकर करता येई.
नाही तर तुम्ही बघताय मंत्रालय एका बघत अन् मराठवाडा एका भागात लक्षात घ्या मित्रानो.
मराठवाड्याच्या विकासासाठी हा एकच पर्याय आहे असं मला वाटतंय.
Ho
बाबासाहेबाना उगीचच "सिम्बॉल ऑफ नॉलेज" म्हटलं जात नाही.
Correct✅
Ye baat hua Boss 🥳..
दुसरा मराठवाडा मुक्ती संग्राम होण्याची गरज आहे.
अनेक लहान राज्यांनी जोरदार प्रगती केली आहे जसे तेलंगणा म्हणूनच स्वतंत्र मराठावाडा राज्य झाले पाहिजे
मराठवाडा हे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावा..
I am Marathwadakar ,but I want my Maharashtra united, Jay Shivraj⛳⛳⛳ I want my marathwada developed
विकास होणं कठीण आहे
@@p.limbunkar3077 हाँ, तो कोशिश करते रहेंगे।
@@p.limbunkar3077 te amhi bagu
वेगळा मराठवाडा
Kadhi aajubaajula suddha bagha lokanche haal 😔
महाराष्टात शाळेच्या पुस्तकात सुद्धा मराठवाड्याच्या इतिहास ला जागा दिली जात नाही.
छोट्या राज्यामुळे विकास होण्यास मदत होते.
झारखंड चा झाला तसे
मराठवाडा वेगळं राज्य करा.🔥
--- मराठवाडा क्रांती दल.
होऊ दे आमचा मराठवाडा अलग तरच पश्चिम महाराष्ट्र सारखं विकास होईल
Punjab pan independent state ahe aaj koni baghta tari ahe ka. Evdha yamuna cha issue ahe baakiche issue ahe tya rajyat pan koni laksha det ahe ka? Fakt independent houn chalnar nahi.
dokyavar padlas ka re bhau. jara shikshan gheun mag bol.ugach video pahila mhanun influence houn nahi bolayach
विभाजन झालं पाहिजे .
जय मराठवाडा. 🙏🙏
hounpan kay karnar😆
Kay aahe yr
Marthwada mhanto swatantra Kara
Vidarbh pan mhanto swatantra Kara Abe Kay Chalu aahe
Fakta rajkarni lokancha fayda
विदर्भ राज्य वेगळा झाला पाहिजे
जय विदर्भ
पश्चित महाराष्ट्रातले भ्रष्ट्राचारी नेते विदर्भाकडे दुर्लक्ष केलेत त्यामळे एकही चांगला उद्योग विदर्भात आला नाही सर्वच्या सर्व उद्योग पश्चिम महाराष्ट्रात स्थापित केले त्याच्यामुळे आम्हाला विदर्भ वेगळा राज्य हवा
Separate Marathwada and vidharbha is necessary
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी असेल तर ती योग्यच असेल.
Sagla kutha aikto aapan tyancha.. Babasahebanchi magni hoti ki partition nantar muslim sagle baher pathav aani bhimwadi la 'jay bhim- jay mim' karat nachaycha suchtay par. Yachavarun kalta aapan kamapurta vaparto babasaheb ambedkaranna
मराठवाडा वेगळा झाला पाहिजे कारण आमच्या शेतीसाठी राज्य होईल शेतकरी
मराठवाडा वेगळा पाहिजे.
तरच मराठवाड्याचे विकास होईल.
स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे ❤
आत्ता पर्यंत मराठवाडा विभागात म्हणावा तसा विकास झालेला नाही. अजून देखील पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्याच प्रमाणे औद्योगिक विकास झालेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मराठवाडा मागणी केली म्हणजे त्यात तथ्य असणारच ह्यात काही शंकाच नाही.
छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव म्हणायला काही अडचण आहे का बोल भिडु वाल्यांना कही कळत नाही राव?🤔
Osmanabad
Aurangabad
धाराशिव आणि छत्रपती संभाजी महाराज नगर.
Barobar
Chatrapati sambhaji Nagar
वेगळं होऊन काय करता ?,जर आपल्या मराठवाडा राज्यकर्त्या लोकांची मानसिकता आणि इच्छाशक्तीच नसेल तर काही होऊ शकत नाही.शरद पवार ने बारामती कुठल्या कुठ नेली.शेवटी इच्छा तिथे मार्ग!
मांगनी बरोबर आहे मराठवाड़या वर आन्याय झाला
महाराष्ट्रातुन स्वतंत्र मराठवाडा राज्य वेगळे झाल्या शिवाय मागास मराठवाडा हा अन्याय व विकास होऊच शकत नाही. संयुक्त महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणून राजकीय नेते आणि पक्ष आपापल्या पोळ्या भाजून घेत आहेत.उलट जितके लहान राज्य असेल तितका विकास चांगला होऊ शकतो. त्यामुळे माझे मत पण स्वतंत्र मराठवाडा बाजुने आहे.
मराठवाडा चा विकास पाहिजे असेल तर मराठवाडा वेगळा करायला पाहिजे , अखंड महाराष्ट्र ठीक आहे पण काय फायदा त्या अखन्ड महाराट्राचा जिथे मराठवाड्यार कोणी विशेष लक्ष देत नाहीत
ठाण्या साठी शिंदे साहेब,ठाकरे मुंबई साठी, पवार बारामती साठी
गडकरी फडणवीस नागपूर साठी
मग महाराष्ट्रा साठी कोण ???
🥲 Pratek CM ch aasach aahe aajkal
सांगली, सोलापूर la pn kon v4 nay..pn महाराष्ट्र 1 रहावा .तुकडे nku..लहान जिल्हे केले tri vikas होईल..महाराजांचा महाराष्ट्र या rajkryapai veglya करण्याची गरज नाही. बिहार, झारखंड लहान राजच् आहे .pn त्याचा vikas काहीच नाही.
महाराष्ट्र मध्ये फक्त मुंबई आणि पुणे यांचाच विकास झाला.
स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा झालाच पाहिजे.
आणि या विभाजनाने आम्ही काय कमी मराठी होणार नाही.
आम्ही सदैव मराठीच राहू.
मराठवाडा वेगळा नको पण मराठवाडकयाचा विकास करा पाणी शेतीसाठी लवकर आणा मराठवाड्या़वर अन्याय झाला आहे हे मात्र सत्य आहे
मराठवाडा आणी विदर्भावर हमेशा अन्यायच झाला या दोन्ही भागाला महाराष्ट्रातुन अलग करायला पहिजे.From Hingoli Marathwada
Support form beed
Vegla karun fayda kasa hoil
@@apatil47 telangana sarkha
@@apatil47 आजच्या स्थितीला महाराष्ट्राच्या बजेट मध्ये फार थोडा खर्च मराठवाड्यावर होतो.... जेवढं निधी मराठवाड्यासाठी देतात तो सुद्धा पळवून नेला जातो. जर मराठवाड्याला राज्याचा दर्जा मिळाला... तर मराठवाडा स्वतःसाठी वेगळं बजेट असल, केंद्रातून वेगळा निधी येईल, विकासाला चालना भेटलं.
विकासाच्या दृष्टिकोनातून बघितले तर मराठवाडा एक नवीन राज्य व्हायला हवे 🚩
होय मराठवाडा स्वातंत्र व्हावा
हो मराठवाडा वेगळा होन हे गरजेचं आहे...पण ते कोणत्याही पक्षा साठी किंवा नेत्यांसाठी फायद्याचं नाहीये...तसेच सामान्य जनतेला या गोष्टीची जाणीव नाही
या राज्याचे तुकडे फक्त राजकारणी च करू शकता,
आणि यांचा यामध्ये वेयक्तिक स्वार्थ सुद्धा असतो, कृपा करून या राजकारण्यांना बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राची फाळणी करू नका
#UnitedMaharashtra 🧡🚩
Exactly भावा !!!
महाराष्ट्रा तेरे टुकडे होंगे भारत अखंड रहेगा we want Marathwada and vidarbhat separate state
Yes
महाराजांचं नावं घेऊ घेऊ तुम्ही लोकांनी चागलच ओरबडून खाल तुम्ही लोकांनी
स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे
Shett ghe
होय छोटी राज्ये झाली की विकास कामे लवकर पूर्णपणे वेळेत करता येतात.
Pan te murkhana nhi samznar ..upashi mra pn amchyasobat Raha.
ह्यांच्या राजकारणात आम्हा मराठवाड्यातील लोकांना पुरता घोडा लागत आहे
विकासात समान वाटा हवा
I support Independent Marathwada ✊
Rabbit boy gayab hoshil
I support independent marathwada
पश्चिम महाराष्ट्राची दादागिरी नाही चालणार
@@Thegamer-zd9el कर बाबा तो वेगळा , तसं पण लै मागास भाग आहे मराठवाडा, लोकांची मानसिकता खूप जुन्या काळातली आहे , हुंडा घेणे ,जातीपाती मध्ये अडकून राजकारणात अडकून तुम्ही वाया जात आहात , करा वेगळं राज्य आणि आमच्या इकडे येऊ पण नका
Marathwada cha vikas zala nahi
जय मराठवाडा जय हिंंद होउदे राज्य
नाहि मराठवाडा महाराष्ट्र पूर्ण एकत्र राहिला पाहिजे
Pal
#GDP contribution % kiti ahe?
#Revenue share kiti ahe?
#Magil 5 वर्षात त्या रेशोत मराठवाड्याला निधी milala ka?
#मिळाला tr किती..आणि नाही तर का?
#मनमाड ते नांदेड विद्युतीकरण होयला 2023 का लागलं आणि मराठवाड्ातील रेल्वेत सरकार म्हणून मागील 75* वर्षात काय योगदान?
#मराठवाड्याचा हक्काच पाणी जे पश्चिम महाराष्ट्रातून येतं ते दरवर्षी का अडवल जात? व वेगळं न होता ते कसं हक्काने मिळवता येईल ?.
# देशाच्या अमृतमहत्सवी कालखंडात देशाच्या सर्वात प्रगत आणि श्रीमंत असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा एक भाग असणाऱ्या मराठवाड्यावर #मागासलेला_मराठवाडा असा शिक्का का?
मी कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही अडाणी माणूस कुतूहलापोटी काही माझ्या मनातले प्रश्न मी विचारलेत.
स्वतंत्र मराठवाडा म्हणल् की तुम्ही म्हणता वेगळा झाला नाही पाहिजे म्हणता. आणि आमच्या सगळ्या सोई उपलब्ध तुम्ही तिकडे नेता.
मुंबई (कोकण) विदर्भ (नागपूर) मराठवाडा (, छ,संभाजीनगर ) उत्तर महाराष्ट्र (नाशिक) आणि प, महाराष्ट्र (पुणे) असे लहान राज्य झालीच पाहिजे ,,
मूळ मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला मुद्याच्या मुळाशी जावं लागेल 👏👍🙏😂😂
We want United Maharashtra ❤️.
मुंबई सह कोंकण वेगळे राज्य केले तर आमचा कोंकण देशात एक number च राज्य होईल...... पण महाराष्ट्र आधी नंतर सर्व काही....
वेगळा मराठवाडा केला तर येथील जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळेल. त्यांची प्रगती, उन्नती होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचे मराठवाड्याच्या विकासाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणाचा कुटिर डाव लक्षात येईल. मराठवाडा वेगळा माझा पहिले याचे मी समर्थन करतो...!
तुम्ही औरंगाबाद, उस्मानाबाद न म्हणता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव म्हणायची सवय करा, जीभेला जड जात काय ❓
Aami 75 varshyani aanyay shn krt aahot , aani aata aanyay shn kru nka nahitr hajaro varsh aaplya vr aanyay krit rahtil he paschim maharastratil lok , काय माहित कधी माझा मराठवाडा जागा होतो 😢 आजुन ही माझ्या मराठवाड्यातील भोळी लोक म्हणतात आपण महाराष्ट्र त सगळे मराठी लोक मिळून गुण्या गोविंदान राहू ... पण हे शके नाही ... जर आपण आण्याय सहन केल्या तर आपल्या पुडच्या शेकडो पिढ्या आण्यायात दबल्या जत्याल 😢😥 ... मराठवाडा मुक्त राजे बनण्याचा विजय असो 🚩
मी लातुरचा आहे. पण वेगळा मराठवाडा नको. जय जय महाराष्ट्र माझा.
Gpy duskali
मी पण लातूर चा आहे.. आणि लातूरच्या विकासासाठी वेगळा मराठवाडा झालाच पाहिजे
Emotional n houn,Scientific vichar karayala pahije.
मी मराठवाड्याचा मला मराठवाडा वेगळा नको... जय शिवराय, जय शंभूराजे🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩🚩 Development नक्की व्हायला हवी...
नुसती वाट बघा एकही कंपनी नाही इथे फक्त बॅग भरा आन पुण्याला निघा कामाला
वेगळा मराठवाडा
@@shailesh4297 pune mumbai aaplach ghar aahe🙏
मराठवाडा हे महाराष्ट्राचं काळीज आहे ते विलग कसं होऊ शकत ???
मुंबई, पश्चिम महाराष्ट्र (मावळ), मराठवाडा,विदर्भ ... असे राज्याचे तुकडे होऊ शकतात.
Kadhich nahi 🗡
Swatantra khandesh pan karava
मुंबई hi kayam maharastrachi asel jai bhim jai maharastra
महाराष्ट्राच्या कोणत्याही विभागाचा विकास राज्याच्या विभाजनाने साध्य होणार नाही .येवढे मुख्यमंत्रीपद, मंत्रीपदे आदी सतापदे ईतकी वर्षे उपभोगून सुदथा प्रश्न कायम असतील तर राजकीय तसेच आर्थिक, व्यवहारीक कारणांचा विचार होणे आवश्यक आहे. छोटया राज्यातून सतेची आर्थिक असमतोल असलेली केंद्रे निर्माण होतील.
मराठवाड्यात शिक्षण खूप मागास आहे , त्याचा फायदा राजकारणी घेतात, अन जाती धर्माचे राजकारण करतात ,यामुळे मराठवाडा मागास राहिला ,विकासच राजकारण कोणाला करायचं नाही😢
धाराशिव म्हणा। छत्रपती संभाजी नगर म्हणा, नाही तर बॉयकॉट।।।।
i am From marathwada but i support united Maharashtra. if arathwada gets seperate soon it will get captured by hindi people it will become like bihar soon. dont seperate Marathwada, its not a solution for getting development. we will stay in maharashtra and will get ours right. Eksangh maharashtra pahije.
maharashtra mhnje fakt mumbai-pune nahi
In Case Upcomming few YearsMarathwada region
Center or State Govt. CouldNot help then Only one way ... Independant Marathwada
अजिबात गरज नाही, एकत्र राहुन संघर्ष करून हक्क मागुन खाऊ.
Ho ka nigh
@@sys9208 काय झाल रे उपर्या
@@sys9208 आई झव्या आमच्या भिक्षेवर जगणारी पिलावळ तुम्ही
अहमदनगर बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावात राहतो. बीडमध्ये अनुदान , वीमा प्रचंड मोठ्या प्रमाणावर येतो पण आम्हाला काहीच नाही
Ha prashna tukde karun nahi honar ..Rajkarnyanche kaan pilun barobar margi lagel
If marathwada is different state then marathwada is powerful state in india More vikas and high tech state will sure make
सगला विकास पुणे मुंबई आणि विधर्भ मराठवाडा मागासले.
Sambhaji nagar sodal tr baki Marathawada magas ahe.....vikas vhyayla pahi j nhi tr vegal vhyayla pahi j
मराठवाडा स्वतंत्र व्हावा पण विदर्भातला बुलढाणा जिल्हा मराठवाड्यात द्यावा.....
पळ बुल्ल्या
मग मला नांदेड दे ...
मराठवाडा वेगला झालाच पाहिजे !
Marathwada vegala hou naye pan vikas zala pahije he sare pawar kutumb naske aahe he sudrun det nahi
only पश्चिम महाराष्ट्र -
Mala vatate ki Maharashtra che sudha 4 rajyan madhye vibhajan karave aani marathwadya sahit 4 swatantra rajya karavit Karan sadhy cha sarkar la karbhar zepenasa zala aahe
Marathwada vegla kra 🔥.sagla durlakshit ahe ikde koni bolta ka tya vr...
Mi marathwada chya ahe amchyat koni magni karat nahi vegla martahwada😂
महाराष्ट्रात संभाजीनगर नंतर फक्त आमच नांदेडच विकसित आहे.
khup raste kharab ahet nandedche khupch jast durvyavastha ahe
@@superds aajch latur jilha madhyvarti bankene ladkya ritesh ani genelia vahinina 55 crores cha karj dila MIDC madhe zameen ghotala ughadla ahe aajch... saheba nntr laturchi paristithi kharab hot chalali ahe
@@superds th-cam.com/video/O01sK40cFAI/w-d-xo.html
@@superds aaj best ahe bhawa parshna udhyacha ahe.. latur madhe rajyatil pratek cityche pora yetat nustya latur pattern sathi ani aplyalach engineering karayla naukarya karayla baher jaav lagt.. 2-4 varsh zale paus ahe mhnun theek ahe jenvha paus padnar nahi tenvhaach ky??
नांदेड़🔥🔥🔥🔥
Ho pahije
कल्याण.राव.पाटील.महाराष्ट्राचे.गरहभंत्री.होते.पैठणचेते.
.होते.व.आजचे.संदीपने.भुरे.साहेब.
आम्हाला वेगळ तर होऊदे मग दाखवतो आम्ही मराठवाडा काय चीज आहे
Kay vegal nahi vhayach..... Maharashtra..... Jay Maharashtra.... ✨🙏🏻
Jay marathwada bhai
@@rahulkendre7752 yere lavdya bas shant .... Maharastra dharm rakhane hach aapla marathavada karnaar... ✨🙏🏻
@@ganeshtikke1310 fakt baramati pune mumbai cha vikas mhanje maharashtra dharma ka lavdya aani new state karne ha centre cha matter asto centre tharel karayache ki nahi jase kashmir che vibhajan karun Laddakh aani jk ut banvli tasech yete pan hoil
कोणत्याही मुर्खाला का प्रसिध्दी देतायत?? त्या उपाऱ्याला त्याच्या राज्यात पाठवा. शेवटपर्यंत संयुक्त महाराष्ट्र च राहणार, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Bhag adanchotya
👍
Aurangabad उच्चार करणे सोडून द्या
Kay topic choose kela pahle tar thankyou #bolbhidu
Jar devlopment hot nasel tar magni hi honarch.Marathwada khup annyay chalu ahe ithke divas zhale 28 TMC pani denar te ankhi nahi dile...
Being Dharashivkar Marathwada Vegla zhala Pahijech...
Marathwada vikas andolana vr vidio tayar kara
Maharshtrat rahun tar kahich nahi milal attaparyant marthwadyala ekhi compani nahi 0 job opportunity
I support babasaheb
I support separate Marathwada
Log emotional ho ke sochte he but kisan mar rahe vaha emotions dikhte nhi he ... Small states me administration easy hota he
जय जय मराठवाडा 🚩🚩🚩🔥🔥🔥💖💖💖
वेगळा झालच पाहिजे ...
पहिले निजाम ला झेलला आता गोदावरीच हक्काच पाणी मिळत नाही विकासाला निधी नाही... विकासाचा आनुशेष वाढत चालला आहे...
आमचे प्रोजेक्ट पळवले जातात... नविन प्रोजेक्ट येत नहीत ... कुठलीच किंमत नाही विनाआट महाराष्ट्र मधे सामिल होण जनू आमची घोडचूक होती असा वाटायला लागला...
आम्हाला कायम दुय्यम वागणूक दिली जाते...
यावर एकच उपाय
स्वातंत्र मराठवाडा 💖💖💖💖 जय मराठवाडा🔥🔥🔥🚩🚩🚩
घे बाबा , आणि ते border वर तारेचे कुंपण टाका आणि इकडे येऊ पण नका . विकासाला निधी पाहिजे म्हणून तर कलम 371 मध्ये तरतूद केली आहे , द्या ना चांगले राजकारणी निवडून मग , विचारा प्रश्न त्यांना , शाळा शिका आणि विचार पण प्रगत करा नाही तर आम्ही वेगळं राज्य दयायच आणि तुम्ही त्याला बिहार करायचा . हुंडा घाययचा दययचा बंद करा, स्वतःच्या मनगटात कर्तृत्व आणा , इतके मंत्री कशाला दिले होते तुम्हाला , मंत्र्यांनी , राजकारण्यांनी तुम्हाला लुबाडल आणि पश्चिम महाराष्ट्राला का बोलता तुम्ही , अजून तुमचे जुने विचार जात नाहीत, त्या निजामाने राज्य केल्या मूळे झालं असेल म्हणा तस पण थोडा आदर्श घ्या शिवरायांचा आणि जागे व्हा , अजून वेळ गेलेली नाही
aaila unite houn kadhi Vikas nahi jhala divide houn kothun hoil 😐
Khara ahe 😂😂😂
@@siddhantpatil292 divide zala tar jharkand sarki halat hoil 😂😂🤣
मराठवाडा आणि विदर्भ वेगळा झालाच पाहिजे
जर पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे मराठवाड्याचा विकास केला तर मराठवाडा वेगळा करायची काय गरज नाही आणि जर विकास करायचाचं नसेल तर महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करू नये. स्वार्थी राजकारण्यांना हे एकच सांगणे आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏
Swatantra marathwada