शिवसेना आणि राष्ट्रवादीवर मालकी कोणाची? सुप्रीम कोर्ट इज बॅक. Karan-Rajkaran with Sunjay Awate
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
- Karan-Rajkaran with Sunjay Awate शिवसेना आणि राष्ट्रवादीवर मालकी कोणाची? सुप्रीम कोर्ट इज बॅक. संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | SA4
#ajitpawar #sharadpawar #eknathshinde #uddhavthackeray
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
निःपक्ष निकाल जर दिला तर ठाकरे यांची शिवसेना आहे हे सिध्द होईल 🙏💯💐
@@user-uk7cg7xw6t agadi barobar 💯 percent
शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची हे जनतेने दाखवून दिली.
जय महाराष्ट्र ।।
संजय औटे साहेब. 22 जुन 2022 ला शिंदेनी केंव्हा स्थापन केली. ते सांगा. आता या देशात न्याय शिल्लक आहे का? हा खरा प्रश्न आहे. पुन्हा तारीख पे तारीख होणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
😊
@@suryakntmundhe agadi barobar 💯 percent
देशातील न्यायव्यवस्था वर आता लोकांचा विश्वास उडाला आहे
चोरांच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या दिल्या गेल्यात
सत्यमेव जयते🌹
जनता आणि शिवसैनिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवणार शिवसेना किंवा राष्ट्रवादी कोणाची आहे ते लोकसभेला दाखवले आता विधानसभेलाही दाखवून देऊ कमळाबाई लक्षात ठेव
@@Balasahebgate4246 👍👍 barobar
🎉 only Uddhav saheb Jai Maharashtra 🌺🌺🌺
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षानी
कोर्टाच्या निर्णयाची वट पक्षाने सोडून दिले आहे
आता मशाल चिन्ह संपूर्ण महाराष्ट्रात पहोचले आहे आता धनुष्यबाणाची गरज नाही
Nikal November paryant nahi denar .bekaydeshir sarkar fakt janatach ghalvel
सुप्रीमकोर्ट वर आता विश्वास नाही
होय
न्यायालयाचा निर्णय काहीही लागो जनतेच्या न्यायालयात मात्र शिवसेना उद्धव ठाकरे यांची व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांची आहे हे सिद्ध झाले आहे
वरील विषयात 101 % टक्के मा.आ.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचा व मा.आ.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीचा करेक्ट पक्का कार्यक्रमच होणार आहे. कारण सत्य कडु असते पण ते सत्य च आहे हे देखील मान्य करावेच लागेल कारण सत्य सही और सच कभी भी पराजित नही होता यही ईतिहास है. सत्य मेव जयते .
सर्वांनचेच धन्यावाद सह आभार मानतो कारण मला जे काही योग्य वाटत आहे ते मत मी व्यक्त करत आसतो.
राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी. आता आदरणीय शरद पवार साहेब यांनी तुतारी हेच चिन्ह ठेवावे.
फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे
सर्वोच्च न्यायालय ढोंग करते
महत्त्वाचे निर्णय जे देश हिताचे असून सुद्धा जर निर्णय घेत नसतील 2 वर्षे म्हणजे किती देश हिताची कामे न्यायालय करते
बरोब्बर म्हटलं.
न्यायालयाचा निकाल अजून 50 वर्षे लागणार नाही😂
लोकांनी निकाल दिला आहे. आता कोणी रस घेणार नाही. खूप उशीर झालाय
सर, सर्वोच्च न्यायालय नरो वा कुंजरो च्या भुमिकेत आहे, पक्ष कोणाचा हे जनतेनी दाखवून दिलं आहे, न्यायालयही तोच निर्णय देणार आहे मात्र केव्हा??? विधानसभा निवडणुकीनंतर?
या विडिओ ची खुप खुप वाट बघत होतो सर, धन्यवाद सर...
त्याच्या आधीच लोकांनी लोकांनी सिद्ध केलं की शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची हे लोकांनी सिद्ध केले
@@dilipkulkarni5498 🙏👍yes correct
पक्षांतराचा निकाल कधीही निकाल लागणार नाही.
मुख्य न्यायाधीश हे महाराष्ट्रिय असल्याने,ते निवृत्त होण्यापूर्वी नक्कीच निर्णय देतील अशी आशा आहे
खूप विलंब झाला
आपल्याला पाहिजे ते घ्यायचे, नको आहे ते सोडायचे यालाच खूळचट लाकशाही व न्यायदान म्हणतात.
@@prakashvarpe6732 अगदी बरोबर आहे
अडीच वर्षे हा घोळ चालु आहे ...न्यायपालिका कुंभकर्ण सारखी गाढ झोपेत आहेत
झोपली नाहि
दडपून झोपवली उठायची नाही
आजुन पाच वषँ
आजुन पाच वषँ
मोदी जी चां च विजय मोठा आहे कॉंग्रेस दोन आकड्यात आहे 3 वर्षे झाली b j p 1 नंबर ला राहील लोकसभा जिंकणारच विधान सभा जिंकणारच
विधानसभा निवडणुकीत विजय आता B.J.P ने विसरून जावे..लोकाना समजून आले आहे की सत्तेसाठी बीजेपी कोणत्याही थराला जाऊ शकते
@@ksjrdp123 पुन्हा युती सरकार आहे
@@ksjrdp123 काम केलीत
सर्वोच्च न्यायालयानी योग्य व सत्य जे ह्या देशातील सुज्ञ नागरिकांना माहितीय , त्याला आवलंबून संविधानिक मोहर आपण न्यायदेवतेने लावावी ही नम्र विनंती
भारताचे ब्रीदवाक्य आहे सत्य मेव जयते.उध्दवसाहेबांचा पक्ष आहे हे तर शैंबड पोर पण सांगेल
सर्वोच्च न्यायालय धनुष्य बाण चिन्ह गोठवणार
निःपक्ष निकाल दिला तर संपूर्ण देशाला माहीत आहे शिवसेना ठाकरेंची आहे आणि राहणार
विधानपरिषदेचे इलेक्शन झाले की अजित दादाचा उपयोग संपला म्हणूनच ह्याच काळात न्यायालयाचा निकाल येईल आणि ह्याचाच अर्थ निघतो की राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना मिळेल. नंतर शिंदे मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपला कामाचे दिसतात म्हणून शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेला मिळेल असा अंदाज आहे....
विधानसभेचा नंतरच निकाल द्यावा आता, उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो बेकायदेशीर सरकार अडिच वर्षे चालले आता काय उपयोग याचा
# सर्वोच्च न्यायालयाला निकालाचे गांभीर्य नाही #
खरं तर देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निकालाची गांभीर्य न ओळखता दोन वर्षापासून लटकवत ठेवत आहे. जनतेला वेठीस धरून जनतेचा पैसा खर्च करून सत्ताधाऱ्यांच्या वेशीवर सर्वोच्च न्यायालय चांगलं गेलेलं आहे असं वाटतंय.
सर्वोच्च न्यायालयाला निकालाचे गांभीर्य नाही
भारत मातेला इंग्रजापासुन जेवढा त्रास झाला नाही त्याही पेक्षा कितीतरी पटीने भारतीय जनता पक्षाने माझ्या भारत मातेला त्रास दिला हे अतिशय वाईट वाटतंय
100 % true❤
देशात न्यायव्यवस्था जर खरोखर निःपक्ष पणाने काम करत असेल तर ठाकरेंना पक्षाचे नाव व चिन्ह परत देईल
निकालाला फार उशीर झाला आहे त्यामुळे काही फरक पडणार नाही
मिंधे आणी गटाला झोपवणार विधानसभेत .... 11:49
इतका विलंब आधीच झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर यायला हवा हे म्हणणं चुकीचं आहे.
औटी सर पक्ष ह्यांचा नाही चिन्ह ह्यांचे नाही आमदार पण ह्यांचे नाही मग ह्या सीएम चे आहे काय ? नावाचा मुख्यमंत्री स्वतःचे काहीच नाही पण घमेंड किती करतो
Right now
साहेब न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहील नाही
अजून १० वर्षे निकाल लागणार नाही.
Tovar Shinde, Ajit pawar rajkarnatun baher padtil.
ज्या अर्थी दोन वर्षे निकाल येण्यास होतात, त्याअर्थी निकाल व न्यायालय विकले गेले आहेत. दोन वर्षे अनाधिकृत सरकार सत्तेवर राहिले व आम जनतेच्या आक्रोशाचे काय .
न्यायालयाच्या कुठल्याही गोष्टीला काही अर्थ नाही. सगळें विकले गेले आहेत
Thank you sir..🎉🎉
हे सांगायला सुप्रीम कोर्टाने फार वेळ घेतला
न्यायालय निवडणूक आयोग यांच्यावर विश्वास ठेवने थोडे अवघड आहे
सुप्रीमकोर्ट निकाल नोव्हेंबर मध्ये लागेल.
सर आमचा न्यायालयावरचा विश्वास उडला आहे राहिला प्रश्न मि टिव्ही पहात नाही कारण पत्रकार विकले गेले आहेत तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणुन मोबाईल वर तुमचे व्हिडोओ बघुन अजुन एक आशा आहे कि सच्चे पत्रकार अजुन हि भारत देशात आहे❤❤❤
ज्यांनी कमवायचे होते त्यांनी कमवले, आता काय कोणाचाही पक्ष असुदे काय फरक पडतोय
अप्रतिम सुंदर मांडणी, धन्यवाद
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही
Right 👍
कोणात्याही आमदारांना अपात्र न्यायालयाने ठरवले तरी तो फक्त कायद्याने अपात्र असेल व्यवहारीक दृष्टीने काय फरक पडेल ? कारण आता निवडणूक होणार आहेतच. जर ह्यांना अपात्र ठरवून पाच वर्षे निवडणूक लढवण्यास प्रतिबंध घातला तर अपात्र ही खरी शिक्षा मानायला हवी.
जबरदस्त विश्लेषण 🔥🔥🔥 my god... Knowlege of this man awate sir❤❤❤
न्यायव्यवस्थेवर आता विश्वास राहिला नाही. गेली अडीच वर्षे झाली अजून न्यायव्यवस्था निर्णय देऊ शकत नाही. लोकशाहीचे दुर्दैव आहे न्यायव्यवस्था दबावाखाली दिसते
सर्वोच्च न्यायालय निकाल लावणार नाही, तारीख पे तारीख चालेल फक्त 😊😊
सर्वोच्च न्या......नव्हे तो चोरांचा आड्डा आहे....
आपल्या देशात न्यायालय न्याय देतात काय? अनुभव काय? अपेक्षा करने गुन्हा आहे। बेकायदा सरकार चालु आहे, सुप्रीम कोर्ट निकाल पुढे ढकलत आहे।
सत्ता, पैसा व दादागिरी कडे न्याय झुकते असे वाटायला लागले
सु.को.कडून फार अपेक्षा करणं अवघड आहे.
काहीही फरक पडणार नाही कारण शेवटी विधानसभा अध्यक्ष च ठरवले आहे तो अंतिम असेल. जर तरीही सर्वोच्च न्यायालयात गेले तरीही तारीखच भेटेल. नंतर शेवटी चालू विधानसभा चा कालावधी संपेल.
BJP ला केंद्रातून हाकला न्याय लागेल बघा वेळ लवकरच येतेय
Shivsena only uddhav saheb 1000 %
आता तरी आयोगाने शहाणे व्हा वे नाही तर लोक विस्वास ठेवणार नाही
निकाल न्यायालय काय द्यायचा तो देईल ,पन म्तदारांनी निकाल दिला आणि तोच निकाल येणाऱ्या प्रत्येक निवडणूक वेळीदिसेल मतदार सुद्धा जागृत आहे एक बाकी नक्की bjp आता सत्तेत येणं कठीण
ठाकरे आणि पवार साहेबांच्या विरोधी निकाल येयला पाहिजे
यावेळेस कमळी ला लोळवणार चिखलात... 14:51
सत्यमेव जयते
लोकशाही की कोर्टाने दिलेला निकाल याचा अर्थ काय. विश्वास कोणावर ठेवावं
सर तुह्मी फार अगदी निपक्ष पणे , ही सर्व मंडळी सुरत, गोवाहाती गेल्यापासून ते आजपर्यत सर्व माहितीतंतोतंत सांगत आले आहे , त्याबद्दल लोकमत चे आणी तुमचे मनापासून आभार !🙏🙏
न्यायालय, निवडणूक आयोग यांचे बाबत जनतेत कमालीचा रोष आहे.अशी वेळ देशात येवू नये.सर्व पक्ष एकाच वेळी एकत्र येऊन न्यायालय, निवडणूक आयोग ,ईडी सिबीआय कार्यालया समोर बेमुदत आंदोलन सुरू करतील
ठाकरे साहेब जिंदाबाद
nivadnuk aayoga peksha matdar motha
Sagale manage aahet fakt janateche court
मी म्हटलं नवीन कायतरी सांगाल पण.... पण गंमत अशी आहे..... हे समजून घ्या.... ही गमत नाही.....खरतर त्याच वेळी प्रशासक आणून निकाल लावून घ्याला पायजे होता कोर्टाने.... आणि कोर्टात आहे तर.... सरकार अस्तित्वात कस आलं..? म्हणजे इथून पुढे हेच सूरू राहणार आता पक्ष फुटी करायची पद भोगायचं आणि कोर्टाचा निकाल काहीही लागला तरी परत... निवडणुका आल्या कि पार्टी उभा राहायचं.... एकूण काय लोकशाही ज्या गोष्टी वर सुरु आहे... तिथेच झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत..... त्यामुळं जनतेचे लक्ष या निकालाकडे आहे हा फक्त भ्रम आहे महाराष्ट्र मधील पत्रकारांचा...जनतेला कोर्टाचा निकाल आणि निवडणूक आयोग.... हे सगळं वाऱ्यावर सोडलं आहे कोर्ट फक्त सर्वसामान्य साठी आहे..... जनतेने ठरवलं आहे आणि त्याच प्रात्यक्षिक लोकसभेला दाखवलं आहे..
फक्त या सगळ्यात प्रकरणात कोणी चुकीचे निर्णय दिले असतील तर त्यांना शिक्षा मिळाली तर कोर्टावर जनतेचा विश्वास राहील नाहीतर.... बाकी खेळ माकडांचा...... 🙏
न्यायालय काहिही म्हणोत लहान मुलगाही सांगु शकेल की शिवसेना फक्त ठाकरेंचीच आहे
आवटे साहेब बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला follow करतोय..तुमचं प्रत्येक विषयावरचं विश्लेषण अतिशय सुंदर आणि रोखठोक असतं.. 🔥🔥
फक्त एक तक्रार आहे.. नेहमी गंमत बघा असं म्हणता आणि दाखवत काहीच नाही तुम्ही 😂😅😂
सर्व सामन्य जनतेचा विश्वास उडाला आहे न्यायालय वर. कारण शिवसेना ठाकरे नाही आहे ती शिंदे यांची आहे असे न्यायालय सांगत आहे आणी हे पुर्ण पने चूक आहे
माहिती आणि विश्लेषण यांचें संयमित व व्यवस्थित प्रतिपादन आवडले.धन्यवाद.
सर्वांच न्यायालय निर्णय देईल का पण
Tumchya video pahanyat anand ya mule hoto ki tumhi mudyya var bolta ani proper vishleshan karta
Dhanyavad
सर हा शर्ट तुम्हाला खूप छान दिसत आहे.
हे घडलं नाही घडवलं साहेब.,पक्ष जर या पध्दतीने ताब्यात घ्यायचा असेल तर २/३ काय गरज .साधे बहुमत ही खुप झाले.
जनतेला आपेक्षीत निकाल चंद्रचुड यांनी द्यावा ते कायम जनतेच्या स्मरणात राहतील ह्या 200 पार च्या नादी लागून आपली प्रतिमा घालवू नका
सर विश्लेष खुप सुंदर केलत, पण तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येणार आहे, हे तुम्हाला चांलच माहिती आहे. फक्त ते सांगायचं थेट तुम्ही टाळले आहे.
सरकारच्या सोईनुसार सर्वोच्य न्यायालय न्यायनिवाडा करते की काय असा संभ्रम निर्माण झालाय.सर्व निवडणूका संपन्न झाल्यावर कोर्टाचा निर्णय येईल असे वाटते.
❤❤
Thakarechi शिवसेना ओरिजनल आहे असं सर्वसामान्य जनतेच मत आहे.
Bjp ne sarv manage kelay.
Nikal aata janata cha deyeel.
Very beautiful sharing 😊
धन्यवाद आवटे साहेब
सर्वोच्च न्यायालयाला दिसून देखील.......
त्यामुळे न्याय जनताच करणार.
पक्षाची घटना?????
आपण जनतेचे प्रबोधन करीत आहात असे अनेक प्रकाराचे अनेक विषयांवर असे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत. निदान महाराष्ट्रातला माणूस वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, विवेकवादी आणि निर्भय असेल तर तो भारतात चांगलं काही तरी वेगळं घडून येईल असे वाटते.
भारतात न्यायव्यवस्था ही राजकारणी
लोक चालवतात लोकांचा विश्वास उडाला
भारतीय न्यायव्यवस्थेचा कणा मोडलेला आहे. महाराष्ट्रातील माणसाकडून अपेक्षा होती पण तो पण......
🙏💯👍👍
निकाल दिला तरी न्याय मिळेलच याची शक्यता फारच कमी वाटते.राहू,केतू आहे तोवर न्याय मिळणं अशक्य.
Thanks Sanjay aaste sir fine explained.
Great sir
Sir u are great ... तुम्ही केलेले सर्व विश्लेषण अतिशय उत्तम असते पण मला एक प्रश्न आहे तुमची दाडी ची स्टाईल caebian of pairets चा मुवी वरून इन्सपायर आहे का?
लोकसभा निवडणुकी सारखे निकाल विधानसभा निवडणुकीत निकाल लागत नाही. नेहमी विरोधात लागते.
Janta hich supreme ahe
घटनात्मक अधिकार अध्यक्षाना असल्याने हे सर्व विषय अध्यक्षांकडे सोपविला व अध्यक्षानी दिलेल्या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे त्यावर निर्णय येईल. हा सरळ साधा विषय असताना जरतरची संदिग्धा निर्माण करण्याची कसरत करु नका.
मग उपाध्यक्ष च्या नोटीस ला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने वेळ वाढवून देवुन का हस्तक्षेप केला.
सर्वोच्च न्यायालयाने निकालाच्या पाश्र्वभूमीवर ज्या..ज्या तारखा जाहीर केल्या आहेत..त्या त्या तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत याचिका कर्त्या पक्षाला सोयीचे होईल !!.. .जनाधार संभ्रमात पडणार नाही.