Sambhajinagar Honour killing Case | ऑनर किलिंगने संभाजीनगर हादरलं! बापानेच पुसलं मुलीचं कुंकू
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- महाराष्ट्र राज्याने पुरोगामी विचारांना आपलंसं केलं आहे. पण तरीही राज्यात काही घटना अशा घडतात त्यावर आपलं मन हेलावून जातं. अशीच एक घटना संभाजीनगर मध्ये घडली आहे. आंतरजातीय विवाहातून ऑनर किलिंग सारखी घटना घडली आहे. प्रेम केलं म्हणून नव्या संसाराची सुरुवात करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
The state of Maharashtra has adopted progressive ideas. But still some incidents like this happen in the state and our mind is shaken. A similar incident has happened in Sambhajinagar. Incidents like honor killings have occurred from inter-caste marriages. A young man who started a new life because of love has lost his life.
#aurangabad #Honourkilling #intercastelovestory #marathinews #news18lokmat #marathibatmyanews18
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
मुलगी जन्मालाच आली नसती तर चांगलं झालं असतं हे आज ही मायबापावर वेळ आहे ती वेळ मायबापावर आलीच नसती
Mulgi maher sasarchi Laxmi aste
एरवी दुसऱ्यांना जातिवादी म्हणणारे आज स्वतः किती जातिवादी आहेत हे दाखवून दिले यांनी😢😡😡
मुलाची व मुलिची जात कोणती आहे
@@akshayshinde406मुलगा गोंधळी समाजाचा आहे. मुलगी महार समाज आहे.
भाऊ माझ एक मत होत सांगायचं असे होते जर त्यांच्या समाजातील मुलाला जर
मारले असते तर त्यांच्या संघटना पँथर
रस्त्यांवर उतरल्या असत्या कसं दादा पहले आपल्या स्वताच्या मुलीला आवरा जरा संस्कार द्या आज आमच्या हिंदू गोंधळी समाजाच्या मुलाचा जीव घेतला तरिपण आमचा समाज मुका आहे कारण आमचा समाज संघटीत नाही जर दुसऱ्या समाजावर असा अन्याय झाला असता तर समजलं असतं आमचा समाज गरीब आहे विखुरलेला आहे तरी पण त्याला न्याय देण्यासाठी सकल हिंदू गोंधळी समाज रस्त्यांवर उतरेल
Correct
@@dipakgurhalkar7041 खर आहे भावा तुझ आपल्यात एकी हवी
प्रेमविवाह केला तर बाहेर राहचे ना ..
बापाच्या नजरे समोर येऊन राहण्याची काय
गरज होती.
मुद्दाम राहत होते तिथे, घरासमोर बसून मोबाईल गेम खेळला जायचा
Baap kadhi sudharnar? India chya baher jaila paijel ka muline bapapasun lapayla ata??
Antar jatiy.vivah kela asel tar bapachya uravavar tithech rahayachi Kay garaj bapala hinavat asatil mhanun he prakaran ghadal asel
Akshay,, मानसिकता चेंज करा
बाबा साहेब यान्नी अतर जातीय विवाहा ला मान्यता दिली आहे
Tu या गोष्टिचा विरोधि आहे का
Tumhi support kartay ka hutyarala..?? Tasa sanga mhanaje pudhil action gheta yeil
ती जन्म देणाऱ्या आई वडिलांची नाही झाली , ज्यांनी 18 वर्षे पालन पोषण केले त्यांचा विश्वासघात केला , तर ती 18 महिने प्रेम करणाऱ्या सोबत काय एकनिष्ठ राहील ....
आणि राहिले मुलाचे तर ज्यांची घराची इज्जत पळून नेली तर आता त्यांना असे पण समाजात तोंड दाखवायला जागा नाही त्यापेक्षा असे केलेले कधीही बरे ...
सलाम त्या बापाला ...
जय हिंद ...
अगदी बरोबर आहे तुमचे भाऊ
पळून गेले तीकडे राहाचे बापाच्या नजरेत यायच्या काही गरज नव्हती लहानपणी फार जीव लावला पण एका रात्रीत पळून गेली ईजत गेली बापाची पळनार्याचा शेवट असाच होतो बऱ्याच घटना आशा आहे
Correct bhau
@SiddharthDhiwar-v5...
Aata. EBay. i
अगदी बरोबर आहे
दूसर्यासाठी बोलता येत, घरचं पळून गेले की पुन्हा कळत
लाज वाटली पाहिजे , ही म्हणत आहे 4 लाखात हिच्या आई बापांनी हीचा सौदा केला होता हिच तोंड बघून वाटत नाही हिच्या साठी कोणी 4 हजार पण देईल , असो याच्यावरूनच समजतं हिला आई बापाची किती ओढ होती ती🧸
😂😂😂😂😂
हिलाच कपाय पाहिजे होती ......बापाच्या टाळूवर मुतून गेली ... बाप सोडील का तुला ....बाप तो बाप रहेगा....🙏
जगात आईबापपेक्षा मोठं काही नाही!.. त्यांचे आशीर्वाद घ्या तळतळाट नाही!.तिला . जन्म दिला जग दाखवलं ते तिने आई बापाची इज्जत घालवायला नाही!.. भक्त पुंडलिक श्रावण बाळ च उदाहरण घ्या!.. आई बापासोबत मुलांनी विश्वासघात करायचा नाही.!
मग आईबापान जातीवाद करायचा नाही
आणि जर जात पात मानायची असेल तर लेकरच पैदा करू नये
@@akkinova तुम्ही तुमच्या समाजातल्या मुलींबरोबर आईघाला ना...आमच्या सारख्या उच्चवर्णीय जातीतल्या मुलींबरोबर लग्न केलं की असच होणार.
@@namdevShakti बरोबर 🤝
मुलीने आई वडील भाऊ विचाराने लग्न करावे. जे कधीच मनातुन जात नाही त्याला जात म्हणतात.
Tujhe kya lagta he usne pucha nhi honga?
अती मागासलेले असतात ...
काही आई वडील ...
भर चौकात फाशी व्हायला पाहिजे .. अश्या मूर्ख आई वडिलांना ...!
हजारो बलात्कार स्वीकारणारा समाज एक अंतरजातीय विवाह स्विकारत नाही ,हेच दुर्दैव 😢💔 कमेंट मधे ग्यान पाजाळणारे जर मुलाला च दोष देत असाल तर स्वतः ला एकदा विचारा की तूम्हाला किती girlfriends होत्या आणि कीती जणीचा वापर करुण तुम्ही सोडला 😊.......त्या मुलाला जमल नसेल तीला सोडायला म्हणुन मुलाने हिमतीने लग्न तरी केला ❤
मूलिच घर गेल,, बाप गेलला, झेल,, भाऊ गेला झेल,, तो गेला स्वर्गी,, तीन घर बरबाद 😢😢
मुलगी शिकली प्रगती झाली
काय दिवस दाखवतात पोरी बापांना वा👏🏻👏🏻👏🏻👏🏻
सलाम त्या बापाला, भावाला
बापाचं घरं काही आश्रम नाही एवढे दिवस पालनपोषण करुन मुलगी आईवडिलांना धोका देत असल ही मायबापा ची झाली नाही ते तुम्हीच कशीं होणार
खरं आहे 👌
येवढ्या घाणेरड्या मानसिकतेत जगणारे मूर्ख , अती मागासलेले आई वडील असण्या पेक्षा जन्माला न आलेलं बरं ....!
अतिशय खालच्या स्तरावरची विचार सरणी असणाऱ्या अश्या आई वडिलांना भर चौकात फाशी द्यायला हवी .... महा मूर्ख कुठले ....!
Bhau mag paidach karayach nahi na mulila mag , tich abhivakti swatantra nahi ka
बर बर अस का आता मग पोरी चे लफडे करत अशिल तर करू नको एका बाप च अशिल तर रांडी चा तुला बहीण असेल तर सांभाळ
आईबाप जातीवाद करतात, प्रेमविवाह करू देत नाहीत आणि जर का केला तर खून सुद्धा करू शकतात कारण त्यांना आपल्या मुलांच्या सुखापेक्षा आपल्या जातीची अधिक काळजी असते.
मुलगी जन्मल्यावर तिचा सर्वात जास्त लाड ,माया व तिच्यासाठी स्वतः राबराब राबुन अतोनात खर्च फक्त बापच करतो,एवढं करुन मुलगी केवळ शरीर सुखासाठी कोणत्याही चुकीच्या मुलाची निवड करीत असेल ,पळुन जावुन लग्न करीत आसेल तर तिला हीच शिक्षा योग्य आहे,आभिनंदन दादा तुमचे ही मुलगी म्हणते वडिलांनी माझा विचार केला नाही,पण बाई मुलीच्या जीवना विचार फक्त बापच करु शकतो.प्रेम करतो म्हणणारे लांडगे असे बेमौत मरतात.
Wha Kay soch ahe tumchi wa
Agdi.barobar
😂😂काय बोलतो काय शिक्षण आहे ...काय बोलवा हे पण समजत नाही ,अरे तुमच्या सारखे नमुने असेच विचार मांडणार दुसरं काय
बापाने एकदाच खून केला,पण मुलीने पळून जाऊन लग्नं केले, यामुळे समाजातील लोक बापाचा बोलून बोलून हजार वेळा खून करतात त्याला न्याय कोन देणार, हल्ली प्रेम विवाहामुळे जास्त खून होत आहे, म्हणून शासनाने आईवडील यांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह करू नये,असा आदेश निकाली काढावा
Barobar
स्वतःच्या मुलीमुले बाप जेल मध्ये कैद झाला.किती ही वाईट गोष्ट..मुलीनं बाबाच ऐकलं असतं तर तिच्यावर ही वेळ आली नसती.. साखरपुडा होऊन पळून गेल्यावर कोणत्याही बापाला दुःख होणारच..
जे हीच समर्थन करतात त्यांच्या घरातल्या मुलीपन असच वागणार
असंच चा काय अर्थ ....
तिने केलं तेच खरं म्हणजे हिमतीच काम आहे ....
बाकी सगळे व्यवस्थेचे गुलाम ...
@@virendrapatil8518काय हिमतिचे काम केले? इतकी टोनगी होइ पर्यंत बापाने जीव लावला या साठी का? लहान ची मोठी करायची आणि तिने कोणत्याही भंगारी सोबत हात धरुण तोंड वर करुण पळायचे तर बाप काय चुतिया आहे का? आणि समजा आशीच हिम्मत जर तुमच्या घरातून कोणी केली तर आपल्याला कसे वाटेल 😂
@@virendrapatil8518 काय हिमतीच काम केल पळून जान हे हिमतीच काम आहे का
हिंमतीच नाही शरीर सुखाच
@@viralvideo4016
जे स्वतः शरीर सुख घेण्यात अपयशी ठरले ... अतृप्त राहिले ... त्यांच्या विचारात शरीर सुख हेच केंद्रस्थानी असतं ....
😂😂😂😂😂
शेवटच्या क्षणी त्या मुलांसोबत असलेल्या मुलांनी स्वताचा जीव द्यावा.ती मुलगी बिचारी तळमळीने ओरडत होती पण कोणीही त्यांना मदत केली नाही हेच मुळात मोठं दुदैव आहे.
त्या मुलीच्या बापाला आणि भावाला भर चौकात जाळा.
जय शिवराय जय भिम
तुला पण मुलगी आहे ना मग तुझी मुलगी असे करेल तेव्हा तू काय करशील मुलीने आईबापचा विचार नको करायला का ..
वडिलांनी एकदम झकास काम केले आहे
Changle vichar ahe tuze nonsense
तूझ्या आई ची पुच्ची
मुलीच्या बापाने जे केलं ते त्याला पटलं म्हणून केलं. इतरांनी त्यामध्ये लुडबूड करू नये शेवटी त्या बापाला इज्जत महत्त्वाची होती.
Wahhh konachya mulacha jeev ghetla evdi ijjat mahtvachi hoti tr swtachya mulicha jeev ghyaycha....kasle ghanerde vichar shii
@@poojapatil5318💯💯💯
जात जर खोटी आहे तीला चिटकून बसतात मग जाती मधून आरक्षण कसं ते पण सोडा
बरोबर आहे प्रेम विवाह करताना ज्यानी जन्म दिला त्यांना धोका का दिला
@@poojapatil5318 evdhe hote tr lagn kashyla karych tya muli ni.barobar kele.mulga pan khup hushar asel..brr zal gela.
चांगले केले
भर चौकात या बापाला फाशी झाली तरच न्याय होईल ...
हिला सोन लागल होत ४ लाखात विकली होती खोट बोलती हिला पण त्याच्या सोबत पाठवाला हव होत इजत प्यारी हे
आई वडील मोठं केलं तर येच काम करणाऱ्या साठी
येवढे क्रूर , मूर्ख , आई वडील लाभण्या पेक्षा जन्माला न आलेलं बरं .....!
हिला पण जिवंत सोडायला पाहिजे नव्हतं जे केलं ते अतिउत्तम केला त्या बापाला 🙏🙏
Mulgi dalit hoti
Kharya navane samor yayla dang fatat aahe bhadvya tuzi aani aukati chya var bolto ka re
Asaah Baap paahij bhai 👌👌👌👌Baap no 1 📢🤣📢📢📢🤣🤣🤣
जातपाट वर तुमच दूकान चालता, त्यामूले सगल्यात खुश तू अहेस
Shendi tumchya mule he lok jatit vibagle aahet 😅😅
Shendi
त्याला फाशी होईल तेव्हा जा त्याला शाबासकी द्यायला ....
@@Ex3238सगळे त्यांचे मुळेच आहे..त्यांनाच दोष द्या..
योग्य केलं
Hindutvavadi karyakarta ko to acha hi lagega .... Prem ke khilaf ki vicharsarni he tumhari
मुर्खा
@@abhijeet60 tumhi melelyachya chitevar polya bhajnare cha na...
Hindutvavadi cha kahi vishayach yet nahi to tya bapach prashna aahe tyala tyachi porgi asha thikani navhti dyayavhi.....
Aani pori madhi vidroh karnyachi himmat tya pora mulech aali
बरोबर केल हिला कशाला सोडल बापाने
कोण आहे रे भाडखाऊ तू तुझ्या बहिणीला मार्शिन कातू लवडया 😡
ही बातमी समोर आल्यावर मुलगा दलीत अन मुलगी सवर्ण जातीतील हे समजुन बरेच जण जातपात भेदभाव वगैरे बद्दल बोलत होते पण मुलगी ही दलीत आहे हे कळल्यावर तीने वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करायचे नसते असे म्हणायला लागले
आता बरोबर बोलले.
😂 भावा, उलटे असते तर एवढ्यात मोर्चे काढले असते 😅😅
मरणारा मुलगा जर बौद्ध असता तर आता पर्यंत काही संघटना छाती बडवत रस्त्यावर उतरल्या असत्या काही महिलांनी त्यांची संस्कृती दाखवली असती चूक हि मुलीची असती...
पण इथे उलट झाले आहे मुलीचा बाप बौद्ध आहे आणि मुलगा हा इतर समाजाचा ... म्हणून सर्व शांत आहे...
Khar aahe pan ajun pan khup thikani mulgi Buddhists asli ki tila tichya gharche purn manane swikarat nahit
@@Rameshjadhavokmulga kontya smajatla bhau
बातमी वाले तुमच्या पोरी पळून लावा येवडा कळवला येत असेल तर 4 लाख कधीच वडील मुलगी विकत नाही...
बाप तो बाप रहेगा
कोणालाही कोणाचा खून करण्याचा अधिकार नाही. ना कायद्याने ना धर्माने. तरीपण असं होतं कारण लोक ना धर्माला मानतात ना कायद्याला
Barobar aahe ho
Absolutely valid comment.
But kid should respect parents feelings n dignity😢
*नाय भाऊ मुलीने अस केल्यावर बाप समाजात राहूच शकत नाही....कारण मुलगी म्हंजे त्या बापाच्या खानदानाची अब्रू असते....बापाने आणि आईने इतकं तिच्यासाठी कष्ट केल आणि तिने त्यांना हे फळ दिल.....मुलीने अस केलेला बाप असून मेल्यासारखे असतो..... त्याच्या भावना संपल्या जातात ......किंमत नसते....समाजात....अजिबात... पिढ्या न पिढ्या तो कलंक असतो खंदानाला.....की ह्यांच्यातील पूर्गी पळून गेली आहे ........ यापुढे मुलीने अस वागू नका...नाहीतर हे असेच परिणाम होणार 100% *
जगात आई बाप याच्या पेक्षा मोठ कोणी नाही....जे झालं ते योग्यच...?
येवढ्या खालच्या स्तरावरचे , क्रूर , मूर्ख , मागासलेले , परंपरेचे गुलाम आई वडील असण्या पेक्षा जन्माला न आलेलं बरं ...
हजारो बलात्कार स्वीकारणारा समाज एक अंतरजातीय विवाह स्विकारत नाही ,हेच दुर्दैव 😢💔 कमेंट मधे ग्यान पाजाळणारे जर मुलाला च दोष देत असाल तर स्वतः ला एकदा विचारा की तूम्हाला किती girlfriends होत्या आणि कीती जणीचा वापर करुण तुम्ही सोडला 😊.......त्या मुलाला जमल नसेल तीला सोडायला म्हणुन मुलाने हिमतीने लग्न तरी केला ❤
नाही पण सर्वांना सुखी राहण्याचा अधिकार दिला आहे कायद्याने प्रत्येकाला मन आहे प्रत्येकाला जीव आहे प्रत्येकाला स्वतंत्र राहण्याचा
हे तर होणारच आहे लहानपणापासून आई-वडिलांनी सांभाळ केला त्यांच्या भावनाच थोडा विचार करायला पाहिजे होता त्यांची इज्जत गमावली
आंतरजातीय विवाह करणे गलत नाही पण आई-वडिलांच्या विरोधात जाऊन विवाह करणे 100% गलत आहे
बरोबर केलं
Hindutvavadi karyakarta ahe na tu?
@@abhijeet60 घरच्यांनी याच्यासाठीच लहानच मोठ केलं होतं
@@praful4150 Ghar vale hamesha sahi nhi hote .... Jindagi ke decision khud se lene padte he.
बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा
बरोबर आहे मारलंच पाहिजे कारण एक बाप म्हणून विचार करा
बापानी त्याचे काम केल... सहनशीलता संपली होती...काई दोष नाही बापाच.... मुलगी चुकली होती मुलीला संपवले पाहिजे होत
बरोबर आहे ना भाऊ तीच शिक्षा तर झालीच पाहिजे आरोपींना जाहीर निषेध व्यक्त करतो मी भावांनो त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे 😡😡
आपल्या आई वडिलांच्या मनावर चं लग्न केलं पाहिजे...... कारण त्यांचे उपकार कधीच फिटत नसतात
असे आई वडील समाजासाठी कलंक आहेत ... उद्या मरायचे ते आजच मरायला पाहिजेत ...
मूर्ख , मागासलेले , क्रूर कुठले ...!
लग्न हे आई-वडिलांच्या संमतीनेच झाले पाहिजे तो संसार आयुष्यभर चालतो प्रेम विवाहाचा संसार मी कुणाचाच सुखाचा बघितला नाही
समाजात जर राहायचं असेल तर समाजासोबत संस्कृती आणि त्याच्या सोबतच विचार करावा लागतो
Tujjhya bapach rajya ahe ka
अरे माय बापाने जर समजून घेतले असते तर ही वेळ आली नसती,काय जात ,जात लावली आहे .आंतरजातीय विवाह करणे काही गुन्हा नाही आहे.
आताच्या मुली आई बापाला धोका देतात मग नवरयाला ही धोका देऊ शकतात ही मुलगी कोणाचीच होऊ शकणार नाही
अजून किती जन्म घोर मगसलेल राहायचा विचार आहे ... ?
😂correct @@virendrapatil8518
इला लाज वाटायला पाहिजे हो
बापाने लहान पण पासून सांभाळ ल
त्या मुलाला पळवून घेऊन नको जायला पाहिजे होत ...ना..
जे झालं ते बरंच झालं.
Mulagi Dalit hoti waghmarya...
@@popprince8353 दलित होती मग आणखी बर झालं
@@rajkumarwagmare4116😂
राग वाईट आहे पचवणे त्याहूनही अवघड आहे
त्यामुळे प्रेम विवाह केला तो केला आईवडीलासमोर कशाला परत आलात
त्यांना ही मान अपमान आहे त्यांच्या ही मनाची तळमळत होत नसेल का
आपल्या घरातून तोळाभर सोनं जरी चोरी गेलं तरी किती वाईट वाटते
20 वर्षे सोन्यावाणी सांभाळून कोण तरी येऊन घेऊन जातो म्हणजे
आईवडीलांचा ही विचार करा जरा
किती बेशरम मुलगी आहे
विषय जातीचा नाही तर त्या बापाच्या अस्तित्वाचा अरे काय म्हणत असन गाव मुलीला हे संस्कार दिले का वाघा सारख्या बापाला किती अपमान सहन करावा लागतो आई-वडिलांच्या विचारानेच मुलीने लग्न केले पाहिजे
बापाने भावाने आयुष्यभर कमवलेली इज्जत मुलीने एका क्षणात घालवली......बापाला समज्ज्यात जगायचं असत भावाला मित्रांमध्ये इज्जातीने वावयगच असत ....आणि अश्या वेळेस मुलीने & बहिणीने अस केलं तर कोणाला पण राग येणारच ......जे केलं ते चुकीचं आहे पण मुलगी सुधा लय चांगल नाही वागली....बाकी जे झाल ते झाल
आता दिरा सग पुण्याला जा लग्न करा
वडीलांच्या मर्जी नुसार लग्न कराव वडीलान जे केल ते योग्यच केल. चाहे फाशी झालीतरी चालेल वडीलाच अभिनंदन
फाशी नको ...!
हाल हाल करून मारायला पाहिजे अश्या घाणेरड्या , मूर्ख , मागलेल्या , क्रूर बापाला .....!
चुक एका मुलींन व मुलाने केली पन त्यात तीन कुटुंबे बरबाद झाली त्यामागे एकच कारण म्हनजे वासना प्रेम नाही
काय उपयोग झाला आता पोरगी विधवा केली जावई गेला आणि आता सासरा जेलमध्ये
जातीबाहेर प्रेम करायची गरज च नाही. स्वतःच जातीतली मूल नाही का प्रेम करायला. ह्या प्रेमामुळे सर्वांचं आयुष्य खराब.
प्रेम करायच तर स्वतःची जाती बघून करा नाहीतर करू नका.
आणि आई वडिलांना दुखावून तर कधी करू नका, हवं तर एकट राहा
मुलीवर चांगल लक्ष दया
दुसरया जातीत लग्न करणाराला कधीच सपोर्ट नाही ज्या आई वडील यांनी लहानाचं मोठं केलं त्यांचं काय
हीच घटना जर उलटी असते तर किती आन्यय झाला असता एक गरीब आणि शांतीप्रीय समजा वर.
निट बोल जरा
खुब चांगले केले मारले...अशे करणाऱ्या भर रस्त्यावर आनुन लाताडु या पुढे
विवाहाचा खरा अर्थ आहे दोन विभिन्न परीवाराचे वैचारीक सामाजीक धार्मिक समानतेचे मीलन. दोन्ही परीवाराचा मान सन्मान. आइ वडीलाच्या सम्मतीने जो विवाह होतो तो खरोखरच विवाह असतो जावायाला पोटाच्या पोरासारखे प्रेम मीळते.
मी या घटनेशी सहमत आहे जे झाले ते योग्यच झाल मायबाप मुलांना लहानाचे मोठे हा दिवस पाहण्यासाठी करत नाहीत
@@AVijayThakare जातिवादी kidya
महार समाजाला अजूनही बाबासाहेब आंबेडकर समजले नाही...🤫
वडिलांनी सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न केल असते तर नवऱ्याचा जिवही वाचला असता, व वडील भाऊ ही सुखाने जगले असते
लेकराला संपवलं हे सांगन्यापेक्षा मुलाला योग्य संस्कार दिले पाहिजे होते या मुलीने दोन कुटुंब उद्ध्वस्त केले मुलीचा बाप होऊन मुलीचा सांभाळ करून पाहा मग कळते बाप काय असतो ते.मुलांनी हा नालायकपना करण्याअगोदर मुलांना कळले पाहिजे आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात.मलाही मुलगी आणि मुलगा आहे पण मुलांनी असं वागल तर कोणत्या आई वडिलांना योग्य वाटेल.असल्या घाणेरड्या विचाराच्या मुलींना/मुलांना समाजाने अजिबात पाठिंबा दिला नाही पाहिजे.
आई बापाची मानखाली घालावानारी औलादीला शिक्षा अशीच पाहिजे
मुलगी कोणत्या जातीची होती 4लाखाला तिला विकत होत.
बुध्द
अरे झाटुनो तुमच्या जातीचा काय रेटय
आई बापाच्या जीवावर मोठं होऊन कळायला लागलंय की स्वतःचा अधिकार सांगुन त्याच आई बापाची इज्जत धुळीला मिळुन त्यांचा विश्वास घात करुन पळून जाऊन लग्न केले म्हणजे खूप मोठा पराक्रम केला का. जी स्वतःच्या आई बापाची नाही झाली ती दुसऱ्याची काय होणार. हे प्रेम ब्रिम काही नाही. हे वासनेच्या आहारी जाऊन केलेलं कृत्य आहे. अशांना हीच साजा योग्य आहे.
हिला jagyavar sampwyla pagije होत
तुला पण
ऐसी हिम्मत सब में नही होती ... असली शेरनी है यह लड़की ... !
जरांगे ,हाके व राजकारण्यांनो....जातीअंतासाठी मोर्चे काढा..कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवर जात नोंदवणे बंद करा...आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या...या देशातून जातीप्रथा हद्दपार होईल...सर्वजण एकोप्याने राहतील.
खर आहे मी सहमत आहे अशा गोष्टीला
बरोबर केले बापाने
बाप कसला , कसाई आहे , क्रूर , मूर्ख , मागासलेला , परंपरेचा गुलाम आहे ....!
@@ekmarathalakhmaratha8128 जातिवादी kidya
@@Pravinvdhikale06तुझी बहिण किंवा मुलगी गेली ना पळून तुला कळेल... केल्या जातीचा काय संबंध आहे
@@ekmarathalakhmaratha8128 rip कायदा 😁😁😁
@@Pravinvdhikale06 कायदा इंडियन पिनल कोड 302....120a...... नुसार देईल ना निकल.....पण बापाने योग केले
ज्यांनी ज्यांनी ह्या गोष्टीवर अगदी मोठं तोंड घेवून काय काय मोठमोठाल्या कमेंट केल्या.. मला वाटतं हे सगळे कधी कुणाच्या प्रेमात पडलेच नसतील..
बरोबरकेलं भा उ तिच्या बापान व भावा न
Hech tu court madhe sang ...Jr tyala nirdosh sodle tr manel tula ...gandu sala
तो काही लायकीचा नव्हता......
बापाची इज्जत गमवायची त्याला उभ ठेवायचं नाही.....
भावाच लग्न होत नाही......
कमाई करण्याच्या उमेदीच्या दिवसात हा भाऊ pubg खेळत होता.....
मग बापाची मान खाली घालाच्या आधी विचार करायचा... ज्यान ज्याय मगर शान नाही
याला सगळे जबाबदार सुप्रीम कोर्टात लव मॅरेज बंद झाली पाहिजे
एवढ्या गरीबी त मुलांना वाढवताना खुप हाल होतात,पण मुली ताटाचच खायच संडास करुन जायचताटात, मग काय होणार,शासन निर्णय घेते शिक्षेची,मग घरच्यांना अधिकार नाही का
योग्य केले आई वडील यांनी त्यांच्या पेक्षा तीला संपवायला पहीजे होते
बर झालं लाजा वाटू द्या. आईं बापाने एवढे मोठे केले त्याच्या विरोधात मुली जात्याच कशाला. संस्कृती जपा. धर्म जपा
सलाम आहे आशा बापाला सरकारला विनंती आहे बापाचा ईजतीचा पण विचार करावा जेव्हा विस वर्षे सांभाळुन मोठ केल तिला पळुन जाताना बापाची आठवण येवु नये का
आता आई बापाला भिती वाटु राहीली आहे मुलीच्या जन्मा नंतर लोक धोल
बाजा वाजवत घरी आणतात मुलगी मोठी झाली की असे काही करते मग
बाप भाऊ काय करतील हेच होणार जे
या मुलीच्या आयुष्यात हेच घडेल होणार
जाची मुलगी जाती त्यालाच कळत कसं जगावं
स्वतःच्या मुलीला सांभाळलं नाही दोष दुसऱ्याच्या मुलाला ,मुलगी काय म्हणते, की दुसऱ्या मुलाकडून चार लाख रुपये घेऊन त्याच्याशी लग्न लावणार होता,असा नालायक बाप नको.
ती चुकीची माहिती आहे
जातीभेद करणे योग्य नाही.
मानवी जीवन अमूल्य आहे.
Jaat no 1 🚩🚩🚩
हे नाटक करू नको तू आई-बाबाच ऐकलीस का आई बापाचा ऐकले असते तर हे झालं नसतं
आत्मा पवित्र आहे शरीर नाशवंत आहे घडवणारे आई बाबा सर्वस्व आहेत त्यांचं कायम ऐका त्याच्या शब्दाबाहेर कोणीच जाऊ नका
शाळेत, कॉलेजमध्ये, समाजात, सरकारी कागदोपत्री, पोलिसात तक्रार करायला गेल्यावर, राजकारणात. या सर्वच ठिकाणी सर्वप्रथम जातच विचारली जाते. हे जेंव्हा बंद होईल तेंव्हाच जातीच्या भिंती आपोआप कोसळून पडतील. मग कुणाला बोंबलायची गरजच पडणार नाही.
"बुद्ध" समजायला आधी "माणूस" व्हावं लागतं...!
Mulagi buddhist hoti mulga nahi
याच्यासाठी चांगले संस्कार करावे लागतात स्वतःच्या मुलावर चांगले दिवस बघायला मिळतात
कठोर कारवाई करा
एक नंबर भाऊ
आई बापाचं ऐका रे ते स्वतच्या मुलांचं वाईट चिंतित नाहीत. नाहीतर मग अश्या गोष्टी घडतात. प्रशासन वर अवलंबून राहू नका. सगळ झाल्यावर सगळे बरोबर येतात सांत्वन करायला. गेला ना भाऊ जीवाने. लहानाचं मोठं करणाऱ्या आई वडील लांच्या विरोधात जावू नका. बाकी आपल्याला कसं वाटतंय त्यावर आहे.
आपला देशच जातीवर चालतो
Arakshan bandh kara he banda hoil
😂😂 arakshan samplyavar jatpat sampnar😂@@popprince8353
@@popprince8353arakshan cha kay sambandh 😅
Kahi jhale ki arakshan var kase year re tumhi ? 😂
Jasa ki arakshan chya adhi jativad navta asa
@@ADK_7😂😂😂😂
तुम्ही अट्रो सिटी कायद्याचं भ्या घालचीला .....१ वेळ बघितल जाईल..दुसऱ्या वेळी ठोकळ जाईल.... ढेनात असूद्या ...बाप तो बाप राहेगा.....एकदम योग्य निर्णय....मुलीच्या बापाचा......🤝🙏
😢😢😢😢😢😢
जातीवर नोकरी देते न सरकार मग जातीतून मुक्त कस होईल
Right kel
Right kelay
Ticha bapa ne as navt krayla pahije hot ky milal asel as krun bapala ti mulgi part tyancha kde janar ka,???plz cast mule jiv nka gheu tumche ashe video comment bagun jr border vr je aap rakshn kartat jr tyane pn asa vichar kela tra aap konich rahanar ny so plz cast cast nka kru yaar mansane Mansa sarkh vagl pahije 🙏
त्या जातीचं कोणी पोरग नव्हतं का विवाह करायला
त्याला जन्म ठेप झाली पाहिजे,मारायचा हक्क दिला का त्याला बाबा साहेबांनी,
योग्य निर्णय चुकिला माफी नाही