हे स्थिर सरकार देऊ शकत नाही... जागावाटपाबाबत एवढे वाद तर मंत्री पदासाठी काय करतील सांगता येत नाही... यांच्या नादाला लागू नका... फक्त महायुतीच स्थिर सरकार देऊ शकत जय शिवराय ⛳⛳⛳
वाद वगैरे काही नाही लोकशाही आहे त्यामुळे चर्चा करून सर्व निर्णय होईल तुम्ही उगाचच खोट्या बातम्या पसरविण्याची घाई करु नका मतदार वाट पाहत आहेत इलेक्शन च्या दिवसाची व परिवर्तनाची
बरे होईल आघाडी तुटली तर शिवसेना पुर्ण महाराष्ट्रात २८८ शिट लढवले आणि कमीत कमी १२५ जागा निवडून आणेल..
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बालहट्टामुळे आज महाविकास आघडीला फटका बसु शकतो.
Congress चे 13 ठाकरेंमूळेच नीवडून आले.नाहीतर एकच खासदार होता.
Mahavikas aghadi cha motha ani main player Congress ahe ani tyanni jast seat dena he common sense ahe... ubata la te kalat nai
@@rajanpawar6332 आणि शिवसेना उबाठा चे काँग्रेस मुळे निवडून आले. इथे उबाठा च फार काही चालणार नाही. संज्या ला गप रहावे लागेल.. 😂
आघाडी तोडा मंग कलेल काँग्रेस च्या 30 च्या वर पण जागा येत नाही ठाकरे मुले 13 जागा आल्या आता ट्राय करा
@@rajanpawar6332नाही रे बाबा त्याचे बग 9 च आले
Patole हेच करणार bjp ल madat करणार आहेत
ठाकरे साहेब काँग्रेस नसेल एकत तर स्वतंत्र लढावे तेव्हाच कळेल त्यांना
काँग्रेस पार्टी मुळे शिवसेनेला जास्त फायदा होतो हे नक्की आहे
काँग्रेसने 288 उमेदवार उभे करावे शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढावे
UBT ने आडमुठे पणा करू नये सांगलीत पण असेच केले .लोकसभेत सर्वात जास्त जागा लढले आल्या किती
हे स्थिर सरकार देऊ शकत नाही... जागावाटपाबाबत एवढे वाद तर मंत्री पदासाठी काय करतील सांगता येत नाही... यांच्या नादाला लागू नका... फक्त महायुतीच स्थिर सरकार देऊ शकत जय शिवराय ⛳⛳⛳
विदर्भात उद्धव ठाकरेंची ताकत नाही मग हा आठहास कशाला
मग मूबईत काँग्रेसची काय ताकद आहे?😅
@@rajanpawar6332muslim 😂
😂😂😂@@shubhampawar509
उद्धव वाकरे 😂😂
कांग्रेस च्या 50जागा पण येणार नाहीत... पटोले हवेत आहेत
कांग्रेस वाले हवेत आहेत.. कांग्रेस कधीच संपलीय.... सोबत नको कांग्रेस
महाराष्ट्राचा दौरा करा लोकांचं जनमत कळेल.
ये तो होना ही था,,, दो विचार नॅचरल हैं कभी एक नही हो सकते.
ChusEna chya dagiwar lath mara.dalbhadri कुठले.
NcP INC natural Allinace आहेत.
Pahije tr MIM ,VBA sobat ghya
Chusena nkoch.
Government banwayla pn he natak karanar
काग्रेस पक्षाने 130 जागेवर निवडणूक लढवावी
वाद वगैरे काही नाही लवकर सूरळीत फक्त आणि फक्त महा विकास आघाडी सत्तेवर येणार
वाद वगैरे काही नाही लोकशाही आहे त्यामुळे चर्चा करून सर्व निर्णय होईल तुम्ही उगाचच खोट्या बातम्या पसरविण्याची घाई करु नका मतदार वाट पाहत आहेत इलेक्शन च्या दिवसाची व परिवर्तनाची
उभाठा ने स्वतंत्र लढावे. जनता पाठी आहे.
वाद वगैरे काही नाही सर्व काही व्यवस्थित होईल मेडीयानी आवळ्याचा भोपळा करु नये
बातम्या नसल्याने सूत्र वेद्यावणी वागायला लागलेत..😂
Hah aani shinde cha wad sangana
Z 24 tas ani जय महाराष्ट्र वाटच बगतय कधी महाविकास आघाडी मधे बिघाड होतोय मोदी नी एवढे पैसे दिलेत का