menawhile countries like chian have death penalty for rape and murder including minor rapsits and execfuted around 3000 people in 1 year and also banned porn rape cases and murder cases and all declined very much
कडक कारवाई केलीच जात नाही मग या नराधमांना भिती कशाची वाटेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा अंमलात आणला गेला पाहिजे. तेंव्हा च असे कृत्य करायच्या आधी शंभर वेळा विचार करतील. हैदराबाद घटना आठवली त्या पोलीसांच कौतुक आहे. त्यांनी आरोपीचं एन्काउंटर करून योग्य न्याय दिला.
लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून मीडिया कडं पाहिलं जातं. कोणत्या मीडियानं कोणत्या प्रकरणाचा त्याच्या तळाशी जाऊन पाठपुरावा केला. कितीतरी ठिकाणी अशा घटना घडतात. तुम्ही फक्त बातम्या दाखवता ते तुमचा trp वाढवण्यासाठी. तुमच्यापैकी किती लोकं अशा संवेदनशील प्रकरणात 100टक्के त्याचा पाठपुरावा करतात. एकदा ब्रेकिंग news दिली की झालं काम. मीडिया का नाही जाऊन विचारत तिथल्या पोलीस प्रमुखांना जाब विचारत. का जाब विचारत नाही तिथल्या राजकारणी लोकांना.हे असं किती दिवस किती वर्षे चालणार. लोकांनी असं कोणत्या कोणत्या कारणासाठी रस्त्यावर यायचं आणि अशा कारणासाठी रस्त्यावर यायला लागणं हे खरंच आपल्या साठी आपल्या देशासाठी लाजिरवणी गोष्ट आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मीडियाने सुद्धा प्रत्येक वळणावर या केस शी संबंधित लोकांना घेरलं पाहिजे. या गोष्टीचा निषेध करावा तितका थोडाच आहे. ज्या मुलीवर हा प्रसंग आला त्याचा विचार जरी केला तरी मन सदगदीत होते आणि तिच्या आई वडिलांचे काय? याचे उत्तर आहे का कुणाकडं? नोकरीं करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरणं हाच एकमेव विचार करून ती नोकरीवर येत असेल तिला थोडी सुद्धा जाणीव नसेल की आज आपल्या सोबत काय होणार आहे.. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. या प्रकरणात त्याला कुणी वाचवायचा प्रयत्न करत असेल तर मीडियाने तो चेहरा समोर आणायला हवा इतकी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. लोकं आपल्या पद्धतीने न्याया ची मागणी करतच आहेत. त्या मुलीला माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आणि असा प्रसंग माझ्या कोणत्याही भगिनीवर येऊ नये हिच ईश्वर चरणी प्रार्थना!!
काही होणार नाही कारण आपला कायदा हा हलकट आणि नालायक आहे हे सगळे नराधम अगदी व्यवस्थित सुटणार आहेत काहीतरी कारण सांगून त्यामुळे पोह्या बातमीचं मुळीच एवढा इशू करू नको त्या बिचारीचा आई-वडिलांवर काय प्रसंग आला असेल तो त्यांनाच विचारायला माहीत असेल परमेश्वर त्यांना खूप खूप वेळ व मानसिक रित्या एवढीच इच्छा
Hey kuthe tari thambaila hava kontya muli safe nahi lahan mulin pasun te mothya n paryanta hali chya hali kiti cases rape che yet ahet khup vadhla ahe hey pleass kahi tari strict action ghya lavkarat lavkar hya var permanant solution kadha jar vaatat asel karan dangerous ahe sagla tya bicharya muli chya gharchyanchi ata kai avastha asel vichar karunch vaait wata 😢
ABP माझा का सोडलं
जगातिल नबर 1 न्यायव्यवस्थेच। विजय असो
nirbhaya case madhye 17 yera old rapist and murderer la minor aslya mule sodla gela fat 3 yeras in jail now he is living freely among us
menawhile countries like chian have death penalty for rape and murder including minor rapsits and execfuted around 3000 people in 1 year and also banned porn rape cases and murder cases and all declined very much
today china is the seafest counrty in asia for women
In indaia ladies not safe. Aropee mahit zala kee serva samor ulta latka . Pablic chya hatee devoon . Gavacha kayadacha dak vatetil nahter aach chalanar.
कडक कारवाई केलीच जात नाही मग या नराधमांना भिती कशाची वाटेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा अंमलात आणला गेला पाहिजे. तेंव्हा च असे कृत्य करायच्या आधी शंभर वेळा विचार करतील. हैदराबाद घटना आठवली त्या पोलीसांच कौतुक आहे. त्यांनी आरोपीचं एन्काउंटर करून योग्य न्याय दिला.
त्याचे सुद्धा गुप्तांग कापून टाका
लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून मीडिया कडं पाहिलं जातं. कोणत्या मीडियानं कोणत्या प्रकरणाचा त्याच्या तळाशी जाऊन पाठपुरावा केला. कितीतरी ठिकाणी अशा घटना घडतात. तुम्ही फक्त बातम्या दाखवता ते तुमचा trp वाढवण्यासाठी. तुमच्यापैकी किती लोकं अशा संवेदनशील प्रकरणात 100टक्के त्याचा पाठपुरावा करतात. एकदा ब्रेकिंग news दिली की झालं काम. मीडिया का नाही जाऊन विचारत तिथल्या पोलीस प्रमुखांना जाब विचारत. का जाब विचारत नाही तिथल्या राजकारणी लोकांना.हे असं किती दिवस किती वर्षे चालणार. लोकांनी असं कोणत्या कोणत्या कारणासाठी रस्त्यावर यायचं आणि अशा कारणासाठी रस्त्यावर यायला लागणं हे खरंच आपल्या साठी आपल्या देशासाठी लाजिरवणी गोष्ट आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मीडियाने सुद्धा प्रत्येक वळणावर या केस शी संबंधित लोकांना घेरलं पाहिजे. या गोष्टीचा निषेध करावा तितका थोडाच आहे. ज्या मुलीवर हा प्रसंग आला त्याचा विचार जरी केला तरी मन सदगदीत होते आणि तिच्या आई वडिलांचे काय? याचे उत्तर आहे का कुणाकडं? नोकरीं करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरणं हाच एकमेव विचार करून ती नोकरीवर येत असेल तिला थोडी सुद्धा जाणीव नसेल की आज आपल्या सोबत काय होणार आहे.. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. या प्रकरणात त्याला कुणी वाचवायचा प्रयत्न करत असेल तर मीडियाने तो चेहरा समोर आणायला हवा इतकी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. लोकं आपल्या पद्धतीने न्याया ची मागणी करतच आहेत. त्या मुलीला माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आणि असा प्रसंग माझ्या कोणत्याही भगिनीवर येऊ नये हिच ईश्वर चरणी प्रार्थना!!
आशा वेळी सर्व मुलींनी छा सीची रानी बनायला पाहीजे हातात तलवर घ्यायला पाहीने आशा नराधमांना त्यांची जागा दाकवला पाहीजे जय माहा रा ट्र जय शिवजी जय भवानी
काही होणार नाही कारण आपला कायदा हा हलकट आणि नालायक आहे हे सगळे नराधम अगदी व्यवस्थित सुटणार आहेत काहीतरी कारण सांगून त्यामुळे पोह्या बातमीचं मुळीच एवढा इशू करू नको त्या बिचारीचा आई-वडिलांवर काय प्रसंग आला असेल तो त्यांनाच विचारायला माहीत असेल परमेश्वर त्यांना खूप खूप वेळ व मानसिक रित्या एवढीच इच्छा
Marun taka mellyala
Hey kuthe tari thambaila hava kontya muli safe nahi lahan mulin pasun te mothya n paryanta hali chya hali kiti cases rape che yet ahet khup vadhla ahe hey pleass kahi tari strict action ghya lavkarat lavkar hya var permanant solution kadha jar vaatat asel karan dangerous ahe sagla tya bicharya muli chya gharchyanchi ata kai avastha asel vichar karunch vaait wata 😢
Knyanada kay sagnar ti swata bichari hai patta kadla tar ti bolel bjp maja