पाच वर्षे फडणवीसांनी किती उत्तम काम केलं सगळ्या प्रश्नांना पुरून उरले हेच मोठ दुःख आहे सगळया ब्राम्हण द्वेष्ट्या मंडळीच
आपले बोलण खर आहे..... गोडसेचा मोठेपणा कळण्यासाठी आमच्यासारख्या छोट्या लोकांना ६० वर्षे लागली. २०४० ला मूसलमान ज्याच्यांकडे बोट दाखवतील तो पंतप्रधान होणार. तोपर्यंत आमचे खूप नूकसान झाले असणार.वेळ निघून गेलेली असेल. कडू आहे पण सत्य आहे.हिंदूनो जागे व्हा.
नथुराम गोडसेने फार चांगले काम केले आहे. नाही तर भारताचे आणखी तुकडे झाले असते. ❤
लखनो करारावर सह्या करून टिळकांनी तेव्हाच तुकडे होण्याच बीज पेरलं होत.आणी पंडित जी ते शेवटी पूर्ण केल दोन तुकडे करून.खरंतर गांधी नाही तर नेहरू जिम्मेदार आहेत फाळणी आणी काश्मीर प्रश्न .पण टिळक नेहरू ठराविक वर्गाचे म्हणून त्यांच्यावर आरोप नाही लावायाचे मग कस गांधींना बदनाम करण सोपं असत
अंबे जिथे बामन तीथे शैतान
फडणवीस म्हणजे गोडसे ची अवलाद.
कट कारस्थाने कपट हे रक्तातच असते.
फडणवीस म्हणजे फोडणीस
मुख्य सूत्रधार म्हातारपणी पण सत्ता हवी मालमत्ता हवी किती आहे ते फ़क्त खानदानी प्रवृत्ती यांची मुलगी पण असच
चांगल्या सामाजिक विषयाला वाचा फोडली आहे.
साप साप म्हणून अजुन किती दिवस जमीन धोपटणार आहेत ही मंडळी!
उद्धटला जुलाब झाले तरी फडणवीस यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्या असे म्हणणारे चाटे त्याने पाळले आहेत.
उठसुठ कोणीही शिव्या द्यायच्या .अर्वाच्च बोलायचं अस देवेंद्रजींच्या बाबतीत घडतंय ..५० वर्षात काही जमलं नाही .तेव्हा कुठे आंदोलन आणि तथाकथित कार्यकर्ते दिसत नव्हते .आता हुशार माणुस सत्तेत आलाय हे या लोकांना सहन होत नाही .मग साहेबांच्या आदेशाने नोकर मंडळी देवेंद्रजींना शिव्या देणृयात धन्यता मानतेय ..
आहो मी ब्राह्मण नाही.पण त्यांचे काही गुण आवडतात. धडाडी.शिक्षणाला महत्व सर्वच क्षेत्रात आपल्या बुद्धीने प्रवेश.त्यांना तर आरक्षणही नाही कला,क्रीडा,संगीत ,आध्यात्म,या सारख्या क्षेत्रात वर्चस्व आम्ही मात्र त्यांचा द्वेष करीत बसलो.उठसूठ फडणवीस साहेबांना शिव्या अरे तुमची खूर्ची गेली म्हणून हे आपल्याच माणसांना झाले नाही.
असे बोलणारे पाहिजेत, नाहीतर सारखे ब्राह्मण ना शिव्या देणारेच, पण ब्राह्मण ची मुले कुठे लक्ष देत नाहीत आपला अभ्यास बरा आणि आपण बरे
जास्त पाऊस पडला...फडणवीस जबाबदारी घ्या...राजीनामा द्या .....!! उन्हाळा जास्त प्रमाणात होता.....!!फडणवीस राजीनामा द्या ....!!
सध्या संजय नावाची कीती कीती चर्चा
हे संजय नावाच भुत महाभारतापासुन सुटल नाही.आता साळगावकराच भुतं ब्राम्हणांच्या डोक्यावर पणबामण म्हणजे मुंजा
बारक्या पासुन बाराव्या पर्यतं बामण मुजांलागतोय.भ्रष्ठ कीतीही केला तरी लोकसभा,विधानसभा,महापालीका तरीबामणाच भुतं मागे असतं.
फडणवीस स्वताच पुढे होऊन सांगत असतात सत्ता द्या मी असं करेन आणि तसं करेन.
झेपत नाही तर फुकटच्या तोंडाने बोलायचं कशाला.
उगाच कुठंतरी बोटं घालून शिट्ट्या वाजवायचा प्रयत्न कशाला करायचा?
झेपत नाही तर फडणवीसांनी राजिनामा द्यायला पाहिजे. पूर्वी कसा घसा खरवडून दुसऱ्यांच्या राजिनाम्याची मागणी करत होते.
आता कोणी मागितला तर सगळ्यांना मिरची लागली का?
पुन्हा येईन, पुन्हा येईन सोडून द्या
छान म्हटले आहे...
परंतु एक विनंती: सुप्रिया बाईंना "ताई" म्हणण्याची त्यांची योग्यता आहे का?
नसल्यास त्यांना "ताई" म्हणू नका...
असल्यास आपल्याच ताईला नावे ठेवू नका....
संजय राऊत च्या एखाद्या मुलीच किंवा मुलाच लग्न असेल तर संजय जानेवारीव2022 सारखा नाचेल त्याला त्यावेळेस सारखी त्याला साथ मिळेल
शरद पवारांना आयुष्यभर जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले फक्त आरक्षण दिले ही आयुष्यातील सर्वात मोठी चुक आहे
@@ravindrajoshi504bamanche 13 ve jevayache aahe. Musalman aahe shejari maratha pahije marayala
Mast aahe…. Parkhadpane mat mandale aahe…
शरद म्हातारा या मागचा सूत्रधार! नाव घ्यायचे राहिलेच !
It is rediculuous but real fact that in progreesive state like maharashtra; people do not cast votes but they vote for their caste.
जातीपातीचं, उच्च नीचतेचं विष ब्राम्हण समाजानेच कालवलं आहे,हे
सोयीस्करपणे विसरताय! तीच विषवल्ली आज सर्वत्र फोफावली आहे!😡👎😤
ब्राह्मण समाजा सारखे होता येत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा अत्यंत अभ्यासपूर्ण विषयाची माहिती असणारा देवेंद्र फडणवीस आहेत
बामणा सारखं नकोच आहे, हिंदू हिंदू करत आपल्याच हिंदूंना लुटत असतात
म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपची महाराष्ट्रात दैनिय अवस्था झाली जरा अजून थांब मग कळेल
देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून राज्य चांगले चालले आहे उगाच ब्राह्मणांना शिव्या देत आहेत
हो कां? देवेंद्र फडणवीस हा एक नं अपेशी गृहमंत्री आहे. राज्यभर गुन्हेगारांचा हैदोस सुरु आहे पण ह्या माणसाला राज्याकडे बघायला वेळ नाही, तो कायम दिल्लीहून बोलावणं आलं की, पळतो मोदी, शहाचे पाय चुरायला!😤
मागे शिवसेना भाजप युतीचे सरकार असतांना मुख्यमंत्री पदाबरोबर गृहमंत्री पद पण स्वतःकडे घेतलं, त्यावेळी नागपूर तर गुन्ह्यांची राजधानी बनली होती, जणू काही हे गृहमंत्री झाले की गुन्हेगारांना संदेश जातो, काहीही करा, मी तुमच्या पाठीशी आहे!😠 आणि म्हणे राज्य चांगले चालले आहे!
तसं ही आपला दगड जरी असला तरी त्याला शेंदूर फासून देव बनवण्याचा, त्याचा उदो, उदो करण्याचा धंदा ह्या समाजाला चांगला जमतो!👎👎👊
Very correct.
केन्द्र मधे नरेन्द्र जी व राज्य मधे देवेंद्रजी नेतृत्व ला तोड़ नाही 👍
फडणवीस सगळ्यांना भारी पडतोय हे दुख आहे मराठे हे बिगर मराठ्यांना सहन करू शकत नाही आपले जातभीई वर्षे न वर्ष सत्तेत होते आता दुसरे आले हे दुःख आहे सहन होत नाही व सांगता येत नाही ही आहे खरी पंचिंयत
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन करत उप पदाच्या तुकड्यावर समाधान मानावे लागले.
कर्माची फळं भोगावीच लागतात.
भाकऱ्या महाराष्ट्राच्या खायच्या आणि चाकरी गुजरात ची करायची, असली मानसिकता.
अहो महाराष्ट्रात आतापर्यंत बरेच मराठा मुख्यमंत्री होऊन. गेले पण तेव्हा समाज मागासलेला आहे हे कोणालाच कसे कळले नाही व अचानक ब्राह्मण मुख्यमंत्री झाला आणि मराठा नेते मंडळीना एकदम साक्षात्कार झाला समाज मागासलेला आहे त्याला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे मग काय सगळेच कामाला लागले. बराच काळ मुख्यमंत्री पदी राहीलेले नेते पण आक्रमक झाले व ब्राह्मण हटाव और मराठा आरक्षण लाव.😊
Bold & Beautiful
Sarvaat durbhagyapoorn & poorn satya. Rajkaran naahee saheb! Haa Nashkaarn aahe.
फडणवीस राजीनामा देनार 😂😂
पण kadhi??????
बारामतीचे साहेब पंत प्रधान zalyavar 😂😂😂
परक्यांची गुलामी करण्याची मानसिकता इतक्या पिढ्या नंतर ही जात नाही.
देवेंद्र जी फार मोठे राजकारणी आहेत ते सगळ्यांना जड जातात हे नक्की म्हणून जळतात जळणारे जळा आयुष्यभर
Hya sarvacha hero aahe Sharad Pawar. Bharpur kamaun zale vay zale tari bhavishya jagto aahe. Kahi divsa purtech aahe. Changle maran milnar hote. Asta shapit honar. 😂
अहो पण स़जा ला आपला बाप कोण हे माहीत नाही आणि राजीनामे मागतो.
ह्याच्यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुखानी राजीनामा का दिला नाही? शरद पवार साहेबानी गोवारी हत्याकांड झाले तेव्हा राजीनामा का दिला नाही?
बरोबर याना ब्राम्हण व्देश आहे नाहीतर
जरांगे फक्त आरक्षणणावरूफडणवीसांना बोलले नसते सरकार मधे दादा शींदेसाहेब पण आहेत पण आगपाखड अपशब्द फक्त देवेंद्र जींना याच ऊत्तर आहे
शेणातले शेंगदाणे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी का म्हंटले असावे?
पण कृपया माझे मत असे आहे की मा फडणवीस सर हेच पुढील महाराष्टा चे मा मुख्यमंत्री असावेत आणि जर तसे नाही झाले तर महाराष्ट्राचे गृहमंत्री तरी असावेत अन्यथा महाराष्ट्रातील जनतेला पुढे कोणत्या दिशेला जाईल याची कृपया हिंदू समाज बांधवांनी लक्षात ठेवा
माझे वय पासष झाले आहे पण समाजात व देशात हिंदू म्हणून मानाचे मी जगत आहे सर्व हिंदू सण मानाने साजरा करत आहे हिंदु नाही जागा आतातरी जागा नाही झाला तर तर
हिंदू समाज बांधवांनी. आता गॅस स्वस्त महागाई रोजगार संविधान आरक्षण यांचे मागे न जाता आपल्या पुढील भावी पीढीला साठी हिंदू म्हणून मतदान करा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
जय महाराष्ट्र जय श्री राम
काही लोकांच्या बायका मुस्लिम मुलासोबत् नाचतात ,मंगळसूत्र कुठ घालाव् याची पण माहिती नसते असे लोक हिंदुचे रक्षण करणार काय 😅😅
त्यापेक्षा शिंदे साहेब हजार पटीने उत्तम आहेत किमान मराठी हिंदू संस्कृती तरी खड्यात नाही जाणार
आजिबात नको.
२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत तरी मूग गिळून गप्प बसले आहेत.
भारतातील सर्वात प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रशिक्षण केंद्र ६ महिन्यांपूर्वी गुजरातला पळवून नेले तरी गप्प.
वेदांत प्रकल्प गुजरातला पळवला तरी गप्प
असला पुळचट व गुजरात धार्जिणा कोणताही मुख्यमंत्री नको.
प्रस्थापीतांचे लुटिचे मार्ग यानी बंद केले हेच यांचे खरे दुखणे आहे
सत्य परिस्थिती चे सुंदर वर्णन केले आहे
अरे मनोहर जोशी हे कोण होते.?
अभिनंदन आणि शुभेच्छा
ब्राम्हण नको अस नाही . आपण वास्तव सांगता अस वाटत नाही . महाराष्ट्राच राजकारण कोनत्या स्तराला गेलय हे सर्वानी विचार करायची वेळ आली आहे
वास्तवच सांगत आहेत. शरदचंद्र पवार यांनी यापूर्वीच अनेकवेळा अनेक पक्षांची तोडफोड केलेली आहे. सर्वात मोठा विश्वासघातकी. धूर्तपणे कटकारस्थाने करणारा, घरात घर राहू न देणारा शकुनी मामा शरदचंद्र पवार हे आहेत. जे फडणवीस यांनी केले म्हणून खापर फोडतात ते अजून अज्ञानी जीव आहेत. जे शरदचंद्र पवार मराठयांना आरक्षण देऊ शकले नाहीत ते काम भाजप पक्षाच्या माध्यमातून फडणवीस यांनी केले आहे हे त्रिकालाबाधित सुर्यप्रकाशा एवढे सत्य आहे. तरीही मराठा जात फडणवीस यांचेवर तुटून पडते. ही खरी मोठी शोकांतिका आहे. सत्य गेले सुनावणी / असल्याची पिकली पोळी. कलियुगाचा महीमा.सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
श्री देवेंद्र फडणवीस यांना श्री मशाल व तुतारी व छावा चे कार्यकर्ता ने जास्त बदनाम केल। गृहमंत्री नसते तर हे ईतके भारी आहे, हे तर जेल मधे टाकायल कमी केल नसत 🇮🇳🛕🙏🙏
आरे कॉलनीतील ६००० झाडे पोलिस बंदोबस्तात रातोरात कापायची परवानगी कोणी दिली आणि कापायला लावली.
उगाच गैरसमज पसरवून बामण आणि इतरांच्यात दुफळी माजवायचा प्रयत्न करु नका.
Kay.pan.Sangu.Naka.Maharaj
Bjpcha
हि वात्राटायन नाही तर एका बावळटाचे बावळटायन आहे
अगदी साधी गोष्ट,तीन मिनिटे वाल्याला(वाल्मिकी ऋषी नव्हे) मुख्यमंत्री करा.नसलेली .........पाजळु दे.👌👍🙏🙏
छान.. खरी परिस्थिती मांडली...
समृद्धी तुन समृद्धी कोणाची झाली बामनांची
कोणीही ब्राह्मण द्वेषाने पछाडलेले नाही.
दुसऱ्यांना शुद्र समजायचं सोडून द्या. सगळीकडे बामणांचच वर्चस्व ठेवायचं ही मानसिकता सोडून द्या.
कोण आहात तुम्ही पिसाळलेले..खुपचं राग दिसतो...जिकडे तिकडे आपल्या अतीफालतु comments केल्या आहेत..धमक असेल तर वाकड्या बद्दल ,त्या वांगे queen टल्ली बद्दलही बोलत जा जिची सकाळ आणि रात्रही बाटलीने होते...पिसाळल्या कु ....सारखे जिथे तिथे भुंकण सुरु आहे... ब्राह्मणांचा द्वेष करण्यातच आयुष्य घालवा ..तेच जमत ..रिकामचोट धंदे...😂😂😂😂😂😂😂😂.
अरै हा बामण फडणवीस, कारस्थानी माणूस आहे
Nahi chalat thoptat
तंतोतंत शब्द रचना केलीयं तुम्ही !
जे भाजप फडणवीस करत आहेत तेच विरोधी पण करत आहे.आपण पण तेच करत आहात
Ye Maharashtra droha MVA zindabad
काय बोलताय.. काहीही झालं तरी शरद पवार जबाबदार, असं म्हणणारे तुम्ही. खिलारी भूकंप शरद पवारांमुळे झाला, असं म्हणाले होतेच काही लोकं... पवार मुस्लिम धार्जीने narative set करणारे तुम्हीच. त्यांनी काय केलं असा प्रश्न करणारे तुम्हीच.. तुम्ही सत्तेत यायच्या आधी जो विकास झालाय तो आधीच्या पक्षांनीच केला
हे जर खरे असेल तर जातीय दंगली का करावी का लागते ज्या शिवाजी आणि संभाजी महाराजांना ज्यांनी सोडले नाही ते इतरांना सोडणार नाहीत जरा इतिहास वाचा
पूर्वी मी फडणीस ला manayacho
पण ते खूप दिल्लीची लाचारी करू rahile😢😢
आर एस एस मध्ये असे बावळट लोक भरलेले आहेत!
त्यांना मोठमोठ्या पदावर बसवून देशाचे वाटोळे केले आहे.
मोदी शहाची ही सर्वात मोठी कामगिरी आहे!फडणीस काय इथलं प्यादा आहे !
कवितेतला क कळला तरी नशीब!
8% MANUWADI KA 78% Bahujan Samaj Rakshan kar raha hai. Lekin satta se dur. Keval Hindu Muslim lada kar O safe hai.
Fodarichya bagala deshat tutkyani kay aai nija wali te bagh landya
सडका
शाळगावकर पुन्हा शाळेत जा .
एवंढी फडणीस भक्ती तुम्हासच जमेल . अंध भक्त एकांगी असणारच . ही वात्रटिका नसून बामणीचाटीका आहे .
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन
याच्यावर देखील रियाज अली अमृताने काळी जादु केली वाटते पक्ष फोडाफोडीमुळे मोदीला प्रचारसाठी यावे लागले फडणवीसने ज्यांना घोटाळेबाज म्हणत होता त्यांनाच जीजाजी म्हणतो त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले कुठे काय बोलतो बेशर्म काय बोलतो म्हणे पक्ष सांभाळतो रियाज घर सांभाळतो हे तर समाजाला देखील आवडत नाही.
जय जवान जय किसान
एखाद्या चांगल्या psychiatrist कडे जाऊन या वेळ काढुन ...खुपचं गरज आहे तुंम्हाला नाहीतर शेजार्यांना फार त्रास होईल...😂😂😂😂😂
Actually ya bhatanich purvi pasun desh kharab kela ahe
देश स्वतंत्र होण्या साठी ब्राह्मणांनी जास्त काष्टा घेतले विसरू नका. संसार पणाला लावून देश भक्ती केली याचा पण अभ्यास करा.
CHAN 😊
AOL. A. ARUN. PBN. MAH.
100% सहमत!
मी स्वतः ब्राम्हण नाही. 50 हून अधिक ब्राम्हण कुटुंबियांशी माझे निकटचे संबंध गेली 40 वर्ष आहेत. अनेक सद्गुणांनी या कुटुंबातील अनेकजण यशस्वी झालेत, पुढे गेले आहेत. त्यांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करून मीही स्वतःला यशस्वी करू शकलो. आरक्षणाला पात्र असूनही कधी त्या कुबड्या वापरल्याच नाहीत याचा मला अभिमान वाटतो. तुमचे विचार तुम्हाला यशस्वी बनवतात, जातीचा आधार आणि आरक्षणाच्या कुबड्या नाही हे ज्यादिवशी आत्मसात होईल त्यादिवशी भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल.
लायकी नसलेल्याना सत्ता आणि खुर्ची हवी ज्यात सुप्रिया सुळे, उद्धट ठाकरे, त्याच नालायक कार्ट, असे अनेक भिकारडे आणि त्यांचा हरामखोर मार्गदर्शक यात आघाडीवर असतात. असो!