जरांगे पाटील मुंडे साहेबांची शिकवण आहे जातिवाद कधीच करायचा नाही चांगल्या कामासाठी गुंड केले पाहिजे अशी शिकवण मुंडे साहेबांनी दिलेली आहे जातीवादाचा सुरू कोणी केला संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
आशिष जाधव यांना मी जाहीर चॅलेंज देतो की त्यांच्यात जर दम असेल तर भाजपचे केंद्रीय पातळीवरील मराठवाड्यातील दोन नेते यांचा मृत्यू कसा झाला त्याच्यावर खरा व्हिडिओ बनवावा
स्व .या . गोपीनाथराव मुंढे साहेबांनी बीड जी .मतदार संघाचे नेतृत्व केले होते .ते देशाचे नेते झाले .पण त्यांनी त्यांच्या समाजाच हीत जोपासल परतून ईतर समाजातील घटकांचं कुठेही नुकसान केले नाही . म्हणुन त्याचं नाव आजर आमर आहे . पण् आज काही वेगळच राजकारण चालू आहे .
नालायक बनवले ते फडणवीस ने ओ बी सी हे बी जी पी चे डी एन ए असल्याचे घोषित करून फडणवीस हेच हिंदू समाजात तेढ निर्माण व्यक्ती असून त्यांचा उद्देश राजकीय नसून सामाजिक आहे ब्रम्हांवरपोस्ने ब्राम्हणवादाचा होणार विरोध हाणून पाडण्यासाठी आणि ब्राम्हणवाद सेफ ठेवण्यात साठी मराठा वंजारी ओबीसी मराठा भांडण लाऊन आपण आपल्या सोबत आपला समाज सेफ केला पण हा उद्देश गुलामांना काय कळणार त्यासाठी खरा bahujnvichardhara समजणारा पाहिजेत .हे राजकारण बिलकुल नाही हे फडणवीस समाजकारण आसुं त्यांनी वंजारी मराठा भांडण लाऊन एक मोठ्ठी लढाई जी बहुजनांची विरोधात आहेत ती आज तरी जिंकली असून तिउद्या jordarpnetyanchyavrvulatnar त्या वेळेस वंजारी सुद्धा भाजप सोबत नसतील हे लिहून ठेवा.समाज जागृती जोर दार होत असून त्याचे परिणाम फडणवीस सारख्यांना राजकीय सामाजिक क्षेत्रात 100%दिसून येईल आणि फडणवीस त्यातच राजकीय सामाजिक करियर संपून टाकतील. बहुजन समाज जगेगा तो चोर लुटेरा भागेगा. 26:19
20वर्ष केशरकाकु क्षीरसागर या बीडच्या खासदार होत्या. त्या आगोदर गंगाधर आप्पा बुरांडे हे खासदार होते. त्यानंतर बबनराव ढाकणे खासदार होते या काळात कधीही मराठा समाजाने जातीवाद केला नाही.
भावा तुझ्या नावावरून तर समजत नाही तू कोणत्या जातीचा आहे. जात हा विषय महत्त्वाचा नाही चल ठीक आहे.परंतु मी मराठा आहे हे मात्र नक्की गोपीनाथ मुंडे साहेबांना आम्हीही मानत होतो,कारण त्यांची ती पात्रता होती. त्यांनी कधीही जातीय तेढ निर्माण केला नाही. सध्या प्रीतम ताई,पंकजाताई धनंजय भाऊ त्यांच्यात ती पात्रता नाही. ते फक्त विशिष्ट जातीचाच आधार घेत आहेत. असा आमचा समज आहे या कॉमेंट्स विषयी सभ्य भाषाच वापरावी अन्यथा मलाही मोकळीक आहे
जाधव साहेब भाजपने बहुजनांचा वापर या महाराष्ट्राचे वाटोळे करावयाचे ठरविले आहे.बहुजनांने सावध तसेच शहाणे व्हावे. त्यासाठी आपण वाणी व लेखणी झिजवावी, ही विनंती
बीड चा बिहार झालाय 2024 चालु आहे तरी आम्ही रेल्वे या विषयावर मत मागतोत.10 वर्षात बीड चा काय विकास झालाय जरा पत्रकार तुम्ही विचारा जरा आजून पण ऊसतोड म्हणूनच बीड जिल्हा ओळखला जातो.
तुमची लोकसंख्या जास्त म्हणुन तुम्ही नेते गिरी करणार? बाकीचे सर्वाना सोबत घेत असतिल तर त्यात चुकीचे काय? त्याच madhav पॅटर्न ने मराठा आमदारांना पण निवडून आणले मुंडे यांनी... तुमच्या जातीचा द्वेष नव्हता त्यात... तुम्ही जातीयवादी आहात आणि ब्रिगेडी विचारांचे आहात.... शरद पवार यांना मानणारे मराठा सोडून सगळ्यांच जातीचा द्वेष करतात..
मनहुस नेच आरक्षण साठी जातीवाद केला आता या पुढे मुसलमान आरक्षण लढा उभारणार अरे मुसलमान जात नाही धर्म आहे अन् मुस्लीम धर्मातील अनेक जातींना sc st obc आरक्षण आहे
खुपच छान मार्गदर्शन केले जाधव साहेब आशीष भाऊ २०१४ मध्ये आपण दोघे परळी येथे भेटलो होतो पाई चालत आपण चर्चा सुध्दा केली होती त्याचवेळेस लक्षात आले होते आपले विचार खुप छान आहे धन्यवाद भाऊ
भावड्या , शुध्दीत आहेस का? २७-३५ हजार फरकाच्या मताने कुणीही निवडून येईल... यांच्या पुढे लीड वाढू शकत नाही. बाकी परळी , आष्टी जरी मतदान टक्का वाढला(जो पंकूताई ला फायदेशीर आहे) तरी बप्पा ला गेवराई , बीड व नंतर माजलगाव जबरदस्त लीड देणार. त्यामुळे बजरंग सोनवणे च पारडं सध्या तरी पत्रकारांच्या दृष्टीने व गावपातळीवर जड दिसतयं...
मी वंजारी नाही... पण महाराष्ट्रात जरांगे मुळे माळी धनगर ब्राम्हण आता वंजारी है सगळे मराठा समाज ल सवस्याच दृष्टीने पहात आहेत... पहिला सारखं विश्वास नाही राहिला आता समजासमजात याला जबाबदार शरद पवार आणि जरांगे हेच आहेत.
ज्या गावावर जातिवादाचा आरोप करताय त्या मुंडेवाडीचा सरपंच मागच्या 15 वर्षांपासून एस.सी. चा आहे ते पण आरक्षित नसताना. हा जातिवाद मागच्या एक महिन्यापासून होत आहे याला पाडा त्याला पाडा पाच पिढ्या पाडा वाजवा तुतारी हाकला वंजारी म्हणल्या मुळे.....
तेढ निर्माण करणारे ना मराठा समाजाचे ना वंजारी समाजाचे ( ते होते राजकारणी ) बर ,आपल्याच समाजाच्या उमेदवारास आपल्याच समाजाने मतदान करावे हि कसली लोकशाही ?? एवढंच नाही तर दुसर्या समाजाने पण आपल्याच जातीच्या उमेदवारास मतदान करावे हि अपेक्षा ठेवायची आणि जातीय वाद झाला म्हणायचे हि कसली मानसिकता??????
@@balajisuryawanshi710 कमळ चे बटन दाबले म्हणून घरावर हल्ले करणे मारहाण करणे मतदान केंद्रावर जाऊच द्यायचे नाही मूठभर आहेत माजले त साले असे कृत्य करणे ही किती विकृत आणि किळसवाणा प्रकार आहे याला लोकशाही म्हणायचे तरी कसे
Are baba to sangtoy ki he karu naka ... Tarunan ni ugachach doki bhadakavu naka... JAra aika koni shikwat asel tar. Kay chal lay Maharashtra madhe .. Ase kadhich nhavate hya purvi ...
आम्ही मराठे बीड मधुन निघुन जाऊ का करा भारत पाकिस्थान आमचे मराठे कीर्तकार नको आमच्या दुकानात व्यवहार नको मग जा तो गाव सोडून राहूद्या बहीन भावाला ह्याच साठी आम्ही आम्ही मराठयानी आमच्या मुंढे साहेबाना मोठ केला का कारन त्यापश्त बहीन भावानी ठरवलका
बीड जिल्हा .परभणी जिल्हा ..हरिनाम सप्ताह ..भेटी कुणी केल्या ..माझी जात एक झाली कोण म्हणाला..हरिनाम सप्ताह मधे वंजारी जतीचा द्वेष कसा केला ..हे पण सांगा n आशिष सर..तुम्ही तर घाबरत नाही ना..पत्रकार पण घाबरायला लागलेत jarange ला
मराठा व वंजारी किंवा इतर समाज एकच आहेत हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हे ध्यानात ठेवा
बीड मध्ये जरंगे पाटील यांची शक्ती बजरंगबाप्पा यांच्याकडे वळवणे
जरांगे पाटील मुंडे साहेबांची शिकवण आहे जातिवाद कधीच करायचा नाही चांगल्या कामासाठी गुंड केले पाहिजे अशी शिकवण मुंडे साहेबांनी दिलेली आहे जातीवादाचा सुरू कोणी केला संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
Tumchya nandori fatyavar shapath ghetli aahe maratha samaja kadun kahihi kharedi karayeche nahi
मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण नको म्हणणे हा सगळ्यात मोठा जातीवाद आहे
😂😂Gopinath akkhe ayushya marathyana tras denyat gele. Ma dh v he kunachya virodhat hote
Te bahishkar kadhipasun karnar 😂😂
बोगस मतदान करायला pn शिकवण दिली का
एक लाख पगार घेणाऱ्या माणसाच्या मुलांना सवलती द्यायच्या आणि मोलमजुरी करणार्यांना नाही हा कोणता न्याय.आरक्षण पाहिजेच.
👌👌
धन्या जबाबदार् आहे या सगळ्या ला
जरंग या जबाबदार
एक मराठा लाख मराठा नाद करायचा नाय 💪
वंजारी माणसाचा नाद करायचा नाहीं त्याने एकदा ठरवले तर तो कोणाचे ऐकत नाहीं मराठा समजनवणी शेपटी हलवत नाही
सरकारने लाठीचार्ज करून हे आंदोलन पेटवले सरकार दोषी आहे
अहो देऊन टाका एकदाच ओबीसी तून आरक्षण अंदोलन करण्याचा shock नाही आम्हाला
Tya hindu virodhi jarenge la fakt jati jati madhe fut padyachi ahe . Mahnun obc tun mahnto to bevda
जे 1892 च मिळायला पाहिजे होते 🤔 पण ते इतरांनी चोरले
@@dnyanrajsolunke9867 tumche ch tar cm hote re
केळ ग्या ओबीसी वाल्यांचे
@@dnyanrajsolunke9867😅😂
तुमचाच नेत्यांनी नाकारले
बजरंग बपा🎉
जाधव तुमचं विश्लेषण हे फडणवीसांचे पैसे घेऊन चालू आहे
अगदी बरोबर
बारामती वरून पाकीट पोहोचला नाही वाटतं
बरोबर आहे
श्री.जाधव हे कधीच निपक्ष पाती विश्लेषण करत नाही. भाजप च्या बाजूनेच बोलतात.
@@sambhajibarve8550😊😊😊😊😊
आशिष जाधव यांना मी जाहीर चॅलेंज देतो की त्यांच्यात जर दम असेल तर भाजपचे केंद्रीय पातळीवरील मराठवाड्यातील दोन नेते यांचा मृत्यू कसा झाला त्याच्यावर खरा व्हिडिओ बनवावा
कोण
Proof with documents de aashish jadhav video bnvel...
ओळखा पाहू पावरच्या गोळ्या खाऊन मेलेला मराठवाड्यातील वासनांध नेता कोण होता?
@@रामकोल्हे-छ3भ Mithun cha bap....
भाजपला उत्तर भारतातला जातीयवाद महाराष्ट्रात रुजवायचा आहे !😡😡
मी राजकारण करत नाही म्हणत-म्हणत, पाडा-पाडीच जातीय राजकारण केलं त्यामुळे घडलाय
Virodhat gela ki honar
कोणीही वंजारी, मराठा समाजाला दोष देऊ नका हे सर्व कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणले आहे
He bjp wale che karastan aahe
हे Jarange ने केले आहे
@@dipakdhakane2236तुझ्या बापाला असेच बोलतो का रे
गावढी मिथुन याने सुरवात केली.. कोन म्हनाल मुंडे, फडणवीस, भुजबळ, पडळकर पाडा... Obc नकोत आहे मराठ्यानां
@@dipakdhakane2236tya mundyala vichar agodar
याला फक्त तेथील मुंढे घराणे कारणीभूत आहे,दादा आणी ताई,,
एखादा समाज त्याच्या हक्कासाठी जर झगडत असेल तर त्याला जातीवाद म्हणत नाही.
किती वर्ष वारसदार मज्जा मारणार 2 वेळा खासदार झाले एकदा आमदार झाले किती वेळा वारसदार ना निवडून द्यायचे
Ho na ! Baramati madhe badal पाहिजेच
तुझ्या बापाचं काय जातंय रे
बारामती मध्ये किती वेळा पवारांना निवडून दयायचे तिथे बदल व्हायल पाहिजे
तुझ्या आईचा नवरा जानकर आला होता ना बारामतीत लाडायला @@subhashsangale1100
हीच परिस्थिती विखे पाटील यांची आहे त्यावर पण बोला,अनेक घराणे आहेत
भाजपला लई माज आलाय
Education is necessary ❤
या सगळ्याच मुळ मराठा आरक्षण आहे यासाठी योग्य कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण देण्यात यावे....
हे सर्व भाजप च्याच संमतीने आणि आशीर्वादाने चालू आहे
खूप छान analysis....
माधव पॅटर्न कुणी आणला?
मराठा +मुस्लिम हे शरद पवार ने त्याच्या pehle chalu केले
Ek Maratha lakh Maratha
सर्व जरांगे आणि काक मुळे है झाले जय ओबीसी
Amache fukatache reservation soda
Jarange पाटील यांच्यामुळे तुमचा जातीयवाद उघडा पाडला
परभणी आणि बीड मधील फक्त या दोन जिल्ह्यात कुणी सभा घेतल्या आरक्षण सभेच्या नावाने त्या अगोदर ते अगोदर सांगा आणि जातिवाद भडकवितातात ते सांगा
नाही हो,हिंगोलीतही मराठा उमेदवार ,नांदेडला अशोक चव्हाण यांनाही पराभवाला सामोर जावं लागणार
जय
हे असले उद्योग राज्याला परवडणारे नाही
आशिष जाधव सर आपण फार चांगले विश्लेषण केले आहे. धन्यवाद
एकदम रास्त विवेचन जाधव साहेब
जाधव सरांचं एकदम बरोबर आहे
आम्ही नोकरी निमित्त बीडमध्ये राहतोय,, ईथ खूप जातीय राजकारण सुरू आहे
स्व .या . गोपीनाथराव मुंढे साहेबांनी बीड जी .मतदार संघाचे नेतृत्व केले होते .ते देशाचे नेते झाले .पण त्यांनी त्यांच्या समाजाच हीत जोपासल परतून ईतर समाजातील घटकांचं कुठेही नुकसान केले नाही . म्हणुन त्याचं नाव आजर आमर आहे . पण् आज काही वेगळच राजकारण चालू आहे .
जानकरांना निवाडणूकीत प्रचार करु दिला नाही..आणि मतदान करणार नाही आशी शपथ कोणी घेतली.बीड परभणीत obc उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला.
बिकाऊ आहेत हे याच्याकडे लय लक्ष देण्याची गरज नाही आशे वाटते
जरागे नीं हिंदू समाजात तेढ निर्माण करू नये
तच घरी झोप
नालायक बनवले ते फडणवीस ने ओ बी सी हे बी जी पी चे डी एन ए असल्याचे घोषित करून फडणवीस हेच हिंदू समाजात तेढ निर्माण व्यक्ती असून त्यांचा उद्देश राजकीय नसून सामाजिक आहे ब्रम्हांवरपोस्ने ब्राम्हणवादाचा होणार विरोध हाणून पाडण्यासाठी आणि ब्राम्हणवाद सेफ ठेवण्यात साठी मराठा वंजारी ओबीसी मराठा भांडण लाऊन आपण आपल्या सोबत आपला समाज सेफ केला पण हा उद्देश गुलामांना काय कळणार त्यासाठी खरा bahujnvichardhara समजणारा पाहिजेत .हे राजकारण बिलकुल नाही हे फडणवीस समाजकारण आसुं त्यांनी वंजारी मराठा भांडण लाऊन एक मोठ्ठी लढाई जी बहुजनांची विरोधात आहेत ती आज तरी जिंकली असून तिउद्या jordarpnetyanchyavrvulatnar त्या वेळेस वंजारी सुद्धा भाजप सोबत नसतील हे लिहून ठेवा.समाज जागृती जोर दार होत असून त्याचे परिणाम फडणवीस सारख्यांना राजकीय सामाजिक क्षेत्रात 100%दिसून येईल आणि फडणवीस त्यातच राजकीय सामाजिक करियर संपून टाकतील. बहुजन समाज जगेगा तो चोर लुटेरा भागेगा. 26:19
बाप तो बाप रहेगा
20वर्ष केशरकाकु क्षीरसागर या बीडच्या खासदार होत्या. त्या आगोदर गंगाधर आप्पा बुरांडे हे खासदार होते. त्यानंतर बबनराव ढाकणे खासदार होते या काळात कधीही मराठा समाजाने जातीवाद केला नाही.
बरोबर आहे..तोपर्यंत काका ने राष्ट्रवादी स्थापन नव्हती केली..
मग आता का केलं मग जाती राजकारण
आडसकर पण खासदार झाले असते
बीडचं राजकारण हे जरांगे पाटलांनी नासवलं सगळं जरांगे पाटलांना शरद पवारांचा सपोर्ट आहे
भावा तुझ्या नावावरून तर समजत नाही तू कोणत्या जातीचा आहे. जात हा विषय महत्त्वाचा नाही चल ठीक आहे.परंतु मी मराठा आहे हे मात्र नक्की गोपीनाथ मुंडे साहेबांना आम्हीही मानत होतो,कारण त्यांची ती पात्रता होती. त्यांनी कधीही जातीय तेढ निर्माण केला नाही. सध्या प्रीतम ताई,पंकजाताई धनंजय भाऊ त्यांच्यात ती पात्रता नाही. ते फक्त विशिष्ट जातीचाच आधार घेत आहेत. असा आमचा समज आहे या कॉमेंट्स विषयी सभ्य भाषाच वापरावी अन्यथा मलाही मोकळीक आहे
काही पुरावा आहे का जरांगे पाटील शरद पवार यांचा मानुस आहे
Jarange patil bb यांच्यमुळे तुमचा जातीयवाद उघडा पाडला
रात्री रात्री तुतारी च प्रचार करत चोरा सारखा फिरत होते जरागे अजून काय पुरावा पाहिजे@@खुटा
Tuz pot aal आहे का
जाधव साहेब भाजपने बहुजनांचा वापर या महाराष्ट्राचे वाटोळे करावयाचे ठरविले आहे.बहुजनांने सावध तसेच शहाणे व्हावे. त्यासाठी आपण वाणी व लेखणी झिजवावी, ही विनंती
बीड चा बिहार झालाय 2024 चालु आहे तरी आम्ही रेल्वे या विषयावर मत मागतोत.10 वर्षात बीड चा काय विकास झालाय जरा पत्रकार तुम्ही विचारा जरा आजून पण ऊसतोड म्हणूनच बीड जिल्हा ओळखला जातो.
जातीपातीचे राजकारण महाराष्ट्रात भाजप ने चालू केलं
जातीवाद गोपीनाथ मुंडे यांच्या पासून चालू आहे कारण मा. ध. व पॅटर्न वापरत होते. पंकजा मुंडे पुढे चालू ठेवला आहे मग मराठा समजला का नाव ठेवता.
तुमची लोकसंख्या जास्त म्हणुन तुम्ही नेते गिरी करणार? बाकीचे सर्वाना सोबत घेत असतिल तर त्यात चुकीचे काय? त्याच madhav पॅटर्न ने मराठा आमदारांना पण निवडून आणले मुंडे यांनी... तुमच्या जातीचा द्वेष नव्हता त्यात... तुम्ही जातीयवादी आहात आणि ब्रिगेडी विचारांचे आहात.... शरद पवार यांना मानणारे मराठा सोडून सगळ्यांच जातीचा द्वेष करतात..
पक्का जातीवादी तुमचा शरद्या आहे
हे सर्व जातीवाद देवा भाऊ करतात
एक मराठा कोटी मराठा
मनहुस नेच आरक्षण साठी जातीवाद केला आता या पुढे मुसलमान आरक्षण लढा उभारणार अरे मुसलमान जात नाही धर्म आहे अन् मुस्लीम धर्मातील अनेक जातींना sc st obc आरक्षण आहे
सामाजिक सलोखा निर्माण व्हावा
भाऊ तोरसेकर म्हणतात 4 जूनला दोन पक्ष नामशेष होणार
यांवर सागा
देवेंद्र फडणवीसाच स्वप्न साकार झालं धन्यवाद
अशिषजी आपण हे जरांगेला सांगा.
जरांगे बीड व परभणीत का गेला मीटिंग घ्यायला ते पण ऐन निवडणुकीत, बाकी मतदार संघात का नाही गेला?
तुझी.काय.हुकुमशाही.आहे.का.इथ.जावे.आणी.इथ.जाऊ.नये.आमचा.लढाच.आहे.ओबीसीने.ओपणच्या.जागेवर.उभे.राहुच.नये.जो.मतदार.संघ.आरक्षीत.आहे.तीथे.रहावे.हा.नियम.कुणी.पाळायच.आम्हीच.आरक्षीत.जागेवर.मराठ्यांना.उभा.राहता.का.येत.नाही.ते.तुम्हाला.पण.लागु.झाले.पाहीजै
हे पण विचारावं का आता
जरंग्या ला फक्त ओबीसी उमेदवार पडायचे होते 🙏🏻
भावा याचे सरळ सरळ कारण आहे फक्त ओबीसीनेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको असा विरोध केलेला आहे
@@creativitycornr_25 संरक्षण करणे काय चूक आहे का ?
आम्ही केलं की जातीवाद आणि जरंगे केल की लढा
आस असते का
जरागे वर्षे भर महाराष्ट्र शासनाच्या बोकांडी नाचत होता काय कारवाई झाली
खुपच छान मार्गदर्शन केले जाधव साहेब आशीष भाऊ २०१४ मध्ये आपण दोघे परळी येथे भेटलो होतो पाई चालत आपण चर्चा सुध्दा केली होती त्याचवेळेस लक्षात आले होते आपले विचार खुप छान आहे धन्यवाद भाऊ
बीड ( बिहार )..... 💯
अगदी योग्य विश्लेषण लोकमत. आम्ही मुंढे साहेबा बरोबर ९२ ला महागाई मोर्चाला गेलो होतो ...जात म्हणुन कोणाकडे पाहत नव्हतो
हे चित्र एक बीड जिल्ह्यामध्ये नको संपूर्ण राज्यामध्ये याचे पडसाद उमटायला हवेत मग कोणाचीही डेरिंग होणार नाही जातीवाद करायची
वंजारी समाज कधीच मराठा उमेदवाराला मतदान करत नाही मग मराठा मताची अपेक्षा करू नये
खरी गोष्ट आहे... कालच्या निवडणुकीत ही ६०-७० हजार मतं पडली असतील मराठा समाजाची ताईला , याउलट वंजारी समाजाची ६-७ हजार ही मतं पडली नसतील बप्पा ला...
Obc kase te sang
बजरंग बली की जय 🚩🎉
सर पंकजाताई एक लाख वीस हजार किमान मतांनी निवडून येतील जास्तीत जास्त आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत 2 लाखापेक्षा जास्तीचे मत मिळतील आशिष जाधव सर
भावड्या , शुध्दीत आहेस का? २७-३५ हजार फरकाच्या मताने कुणीही निवडून येईल... यांच्या पुढे लीड वाढू शकत नाही. बाकी परळी , आष्टी जरी मतदान टक्का वाढला(जो पंकूताई ला फायदेशीर आहे) तरी बप्पा ला गेवराई , बीड व नंतर माजलगाव जबरदस्त लीड देणार. त्यामुळे बजरंग सोनवणे च पारडं सध्या तरी पत्रकारांच्या दृष्टीने व गावपातळीवर जड दिसतयं...
😂
😂😂
Kela ghya 😂
Only
तुमची ताई 3 नंबर वर आहे❤😂🎉
Tumhi yenar nevdun
वंजारी अधिकारी आणले धन्या आणि चिक्की ने बीड़ मध्ये
तू कोण सांगणारा
लायकी पाहून बोलत जा बापाला असच बोलतो का..संस्कार आहेत का हे तुझे
पालक मंत्र्यांनी स्टेटमेंट काहीच दिले नाही म्हणजे कुठे तरी पाणी मुरतंय.....
जरागे पवारांचा राजकीय खेळ खेळत आहे
U are right
😅😅
पवारांचा जरांगे शी संबधाचे पुरावे काय भडव्याहो
Right
जाधव साहेब लई मानत होतो पण तुम्ही पण साॅरी पुढच बोलत नाही आम्ही पुणेकर समजले असेल नक्की❤
मुक मोर्चा मध्ये हातात माईक घेऊन हिंडत होते, मराठा मोर्चा मुळे मोठे झाले
Only manoj jarange patil ❤
Obc प्रतिमोर्चा मुळे नुकसान झाले
बीड मध्ये च का जातं वाद ही कोणाचं शाळा
माधव ने obc ची वाट लावली. अन्याय केला
सर्व पदं घरात यामुळे दुष्परिणाम झाले
आशिष जाधव सर तुम्ही खूप छान analysis केलं गोपीनाथ मुंढे यांचं त्यांनी narendra मोदी यांची 2014 ला सभा नाकारली
Jadhav साहेब उगाच मराठे च नाव नका घेऊ मराठे कधीच जातीवाद करत
सोशल मीडिया मुळे पत्रकारांची वस्तुतीथी जनतेला कळाली व रील तयार करण्यासाठी लोकांना पत्रकार नीच शिकवले तर पहिला पत्रकार ना कायदा करावा
धनंजय आणि पंकजा मुढेने सगळ्या महाराष्ट्राचा सत्यानाश केलाय....
महाराष्ट्रात जातीवाद झाला तर, त्याला मुंढे बहीण भाऊ जबाबदार आहे
To tumcha gavti mithun krtoy jato vad
सगळ्या महाराष्ट्र ला माहिती आहे जरंग्या पिसाळ्या कुत्र्या सारखा जातीवाद करत फिरला बीड मध्ये 😄
Ani jarange??
तु पली आय जबाबदार
मी वंजारी नाही... पण महाराष्ट्रात जरांगे मुळे माळी धनगर ब्राम्हण आता वंजारी है सगळे मराठा समाज ल सवस्याच दृष्टीने पहात आहेत... पहिला सारखं विश्वास नाही राहिला आता समजासमजात याला जबाबदार शरद पवार आणि जरांगे हेच आहेत.
Ashish sir nice
मुंडे परिवार म्हणजे फक्त स्वतःच्या स्वार्थाच राजकारण
स्वताच्या नाही सर्व ओबीसी समाजाच्या स्वार्थासाठी त्यांचा आम्हाला अभिमान आहे
ज्या गावावर जातिवादाचा आरोप करताय त्या मुंडेवाडीचा सरपंच मागच्या 15 वर्षांपासून एस.सी. चा आहे ते पण आरक्षित नसताना. हा जातिवाद मागच्या एक महिन्यापासून होत आहे याला पाडा त्याला पाडा पाच पिढ्या पाडा वाजवा तुतारी हाकला वंजारी म्हणल्या मुळे.....
माधव पॅटर्न कुणी आणला?
बालीश लाॅजिक 😂😂
@@KuldipTakaleतुमच्या विषारी जातीवादाला माधव पॅटर्न हेच उत्तर आहे
Andh भक्त
Jyani arakshanala wirodhi kela tyana pada ase mhanale
तुमचे विश्लेषण, तसेच शांततेचे आवाहन देखील योग्य आहे, परंतु या सुरू झालेल्या प्रकाराला कारणीभूत मुख्यमंत्री व फडणवीस यांच्या बाबत तुमचे काय मत आहे
हटवा वंजारी वाजवा तुतारी ही घोषणा कोणी दिली
तेढ निर्माण करणारे ना मराठा समाजाचे ना वंजारी समाजाचे ( ते होते राजकारणी )
बर ,आपल्याच समाजाच्या उमेदवारास आपल्याच समाजाने मतदान करावे हि कसली लोकशाही ??
एवढंच नाही तर दुसर्या समाजाने पण आपल्याच जातीच्या उमेदवारास मतदान करावे हि अपेक्षा ठेवायची आणि जातीय वाद झाला म्हणायचे हि कसली मानसिकता??????
@@balajisuryawanshi710 कमळ चे बटन दाबले म्हणून घरावर हल्ले करणे मारहाण करणे मतदान केंद्रावर जाऊच द्यायचे नाही मूठभर आहेत माजले त साले असे कृत्य करणे ही किती विकृत आणि किळसवाणा प्रकार आहे याला लोकशाही म्हणायचे तरी कसे
Jatiywada che khare mohre...
1) Sharad Pawar
2) jarange
3) lutians media
4) librandu
5) chay biscuit 🍪
Garib maratha yana aarakshan nako ka. 99 anun purna fees bharayche 50 wala half fees ki fuktat te chukiche nahi ka. Ram krishna hari
@@miteshmarutiwalunj reservation la koni virodh kela?
34 percent ahe maratha mang 10 ka tumhi sodha 70 varsha ghetle open chya community ls bhetu dya
@@miteshmarutiwalunj mai kya bol Raha hu tu kya bol raha hai....
Tu kuch mat bolo ambala nako reservation nako maratha hushari anni mehnat var pudhe jau jamel ka tumhaka
जारागे मुळे जातिवाद होते य
Zattaa hoto
Tumhala ekach samajache adhikari ka lagtat jilhyat
बडे गर्जे मुंडे असेच म्हणणार जरांगे मुळे
Obc विरोध मराठा वाद नाही कारण मी कुणबी फुल्ल suupport jarange पाटील दैवत फक्त मुंढे घराणे जातीवाद करताय
तुझ्या बापाला विचार
या सर्वांमध्ये रेल्वे कुठंय 😂😂😂😂
निवडणूक निकाल लागला की अमेरिका मध्ये जाणार😂😂
आशिष सर तुम्ही माझे favourite आहात पण तुम्ही मागच्या 1 महिन्यात पैसे खाल्लेले दिसतात महा विकास आघाडी कडून
Pm tai.. Jidabad
Only pankaja tai
तुम्ही दोन्ही जातींमध्ये तेल टाकण्याच काम करू नका मिडिया. तुम्ही पवार चे पैसे घेतले का. म्हणून असल्या बातम्या . देताका. हे शोभत नाही
Are baba to sangtoy ki he karu naka ... Tarunan ni ugachach doki bhadakavu naka...
JAra aika koni shikwat asel tar. Kay chal lay Maharashtra madhe .. Ase kadhich nhavate hya purvi ...
Fadvanis cha agent ahe ha jadhav
एकच नंबर तूम्ही समजावलं आहे
Beed patern ata maharashtrat petnar, maratha jagaa kela dhanyawaad
फडणवीस यांचे बोल तुम्ही सांगू राहिले
Sir there will be no change in seats same n more for NDA for 2024.....
बरोबर साहेब जरंगे मुळे जातीवाद वाढला
आशिष सर, सुंदर विश्लेषण मांडले आपण
एक मराठा लाख मराठा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुमरे सात है
आम्ही मराठे बीड मधुन निघुन जाऊ का करा भारत पाकिस्थान आमचे मराठे कीर्तकार नको आमच्या दुकानात व्यवहार नको मग जा तो गाव सोडून राहूद्या बहीन भावाला ह्याच साठी आम्ही आम्ही मराठयानी आमच्या मुंढे साहेबाना मोठ केला का कारन त्यापश्त बहीन भावानी ठरवलका
मराठा आहे म्हणून महाराष्ट्र आहे नाही तर "फुकटयांनी" याना निट राहु दिले नसते
मुंडे महान होते पण पंकजा ला काहीही जमत नाही. ना भाषणं ना कला ना नेत्रुत्व
हम सब एक है.. आपले सगळ्या चे राष्ट्रीयतव भारतीय🇮🇳 आहे. व ते एकच आहे व राहणार आहे
भारतीय भारतीय करुन काहीच फायदा नाही
जाधव साहेब तुम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध बोलायला लागले
जरांगे जातीयवादी
बिनबुडाचे आरोप कृपया करू नका आपल्याकडे काही पुरावे असतील तर द्या!
@@Gy4fdडोळे झाकून दूध पितय पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे जरागे चोरा सारख रात्री रात्री तुतारी वाजवत बीड मध्ये फिरत होता... Gapchup gapchup
12 चे
बीड जिल्हा .परभणी जिल्हा ..हरिनाम सप्ताह ..भेटी कुणी केल्या ..माझी जात एक झाली कोण म्हणाला..हरिनाम सप्ताह मधे वंजारी जतीचा द्वेष कसा केला ..हे पण सांगा n आशिष सर..तुम्ही तर घाबरत नाही ना..पत्रकार पण घाबरायला लागलेत jarange ला