उद्धव जी बरोबर बोलले भाजपा महाराष्ट्र युनिट शहा, अदानी, अंबानी ह्यांच्या नादी लागून संपूर्ण राज्याचे वाटोळे करायला निघालेत त्यामुळे भाजपा सुपदासार होईल 🙏🚩
धन्यवाद पाटीलजी,अप्रतिम विश्लेषण आजच्या पुण्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषाणाचे केलेत.पण मविआचे नेते भाजपला आक्रमक पणे अंगावर घेत उत्तरे देत नाहित.त्याना मुख्यमंत्री पद मविआचे हवे आहे हे कितपत योग्य आहे?
साहेब, आपले वार्तांकन कायम ऐकतो पण आजचे आपले वार्तांकन जबरदस्त आणि वास्तववादी आहे. ऊद्धव साहेबानी भयंकर सहन केलय पण जेव्हा मर्यादा संपते तेव्हाच कडेलोट होतो तेच ऊद्धव ठाकरे साहेबांनी केलय.
निर्ढावलेल्या महायुतीच्या महाराष्ट्र शासनाला न्यायपालिका ना वेसण घालू शकली, तरी त्रस्त महाराष्ट्रातील प्रजाजन आणि सुज्ञ मतदार मात्र नक्कीच पायउतार करील
सर तुमच विश्लेषण खूप चांगला आहे आज भ्रष्टाचार होतोय आज फायदा कोणाचा होतो आज मोदीना शहाना लढणार म्हणजे ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे हेच हिम्मत पाहिजे जो मराठी माणसाची कोणी लढु नये
राजु पाटील, साहेब अगदी तंतोतंत आपण व उध्दव ठाकरे यांनी खरोखर घाम फुटला आहे, फडणवीस यांनी जे पेरंल ते विसरु नका ,कारण ते राष्ट्रीय राजकारणात आल्यावर फक्त 5,,6वषै बर्या पैकी राजकारण केले,नंतर महाराष्ट्र घ्या राजकारणाचा तमाशा करुन ठेवला आहे,
उद्धव साहेबांनी जे बोलले ते अगदी योग्य आहे आणि आपण केलेले विश्लेषण ही योग्यच आहे जशास तसे उत्तर आता महाराष्ट्रातील जनता भाजपा ला विशेषतः फडणवीस व शहाला माफ करणार नाही त्याची जागा त्यांना जनता दाखवेल हे निश्चित
खरे आहे मी १५/१८ वेळा तरी शिवसेना प्रमुख यांच्या वाढदिवशी मातोश्री येथे गेलो होतो तेव्हा बघायचो की सर्व मराठी मध्ये जात पात चे मराठी तसेच शिवसेना प्रमुख यांचे विचार पटतात ते मुस्लीम वर्ग ही शिवसेना प्रमुख यांचे आशीर्वाद घेण्यास येत असत. ते चित्र पाहून बरे वाटायचे.म्हणून जेव्हा साहेब सोडून गेले तेव्हा मराठी जनता रडत होती तेवढीच मुस्लीम वर्ग ही रडत होता हे ही पाहीले आहे. होय जसे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य होते तसेच शिवसेना उध्दव ठाकरे यांचे हिंदूत्व आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करते वेळी सर्व जात पात आणि मुस्लिम वर्ग होता तसेच शिवसेना प्रमुख यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत ही होता ह्यालाच हिंदूत्व म्हणतात तेच धोरण घेऊन माननीय उध्दव साहेब आहेत यांचे अभिमान आहे.
उद्धव जी बरोबर बोलले भाजपा महाराष्ट्र युनिट शहा, अदानी, अंबानी ह्यांच्या नादी लागून संपूर्ण राज्याचे वाटोळे करायला निघालेत त्यामुळे भाजपा सुपदासार होईल 🙏🚩
राजू पाटिल आपले खुपच खुप आभिनंदन करतो . आपल्या पत्रकारितेला कोटि कोटी सलाम करतो . ही एक तळपती मशाल महाराष्ट्राची .
तुम्ही कुलकर्णी फडणवीस ला पाठिंबा नाही देत का.
सुंदर विश्लेषण पाटील सर जनता नक्कीच विचाप्रवर्तक आहे आपल्या राज्याची सर. धन्यवाद सर.🎉🎉
एकदम बरोबर विश्लेषण
उध्दव साहेब बरोबर बोलले आज त्यानी आपला रुद्रावतार दाखवलं जय महाराष्ट्र
राजु पाटीलसर तुमचं राजकीय विश्लेषण ऐकणं म्हणजे आमच्या साठी एक मेजवानीच असते,, खूप छान विश्लेषण,,❤
धन्यवाद पाटीलजी,अप्रतिम विश्लेषण आजच्या पुण्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषाणाचे केलेत.पण मविआचे नेते भाजपला आक्रमक पणे अंगावर घेत उत्तरे देत नाहित.त्याना मुख्यमंत्री पद मविआचे हवे आहे हे कितपत योग्य आहे?
ठाकरे फुल फॉर्म मध्र आहेत
राजू पाटील सर आपले विश्लेषण फार उत्कृष्ट असतं रिंगण लाईव्ह मधून
अतिशय अप्रतिम विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद सर
साहेब, आपले वार्तांकन कायम ऐकतो पण आजचे आपले वार्तांकन जबरदस्त आणि वास्तववादी आहे. ऊद्धव साहेबानी भयंकर सहन केलय पण जेव्हा मर्यादा संपते तेव्हाच कडेलोट होतो तेच ऊद्धव ठाकरे साहेबांनी केलय.
Jabbadasta speech Shri uddhav balasaheb thakre original shivsena tiger 🐅 leaders keaders
निर्ढावलेल्या महायुतीच्या महाराष्ट्र शासनाला न्यायपालिका ना वेसण घालू शकली, तरी त्रस्त महाराष्ट्रातील प्रजाजन आणि सुज्ञ मतदार मात्र नक्कीच पायउतार करील
दुसर्यांचा पक्ष चोरणे,चिन्ह चोरणे हे कोणत्या तत्वात बसते?भक्तांनो त्याबद्दल कधी बोललात का?
सर तुमच विश्लेषण खूप चांगला आहे आज भ्रष्टाचार होतोय आज फायदा कोणाचा होतो आज मोदीना शहाना लढणार म्हणजे ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे हेच हिम्मत पाहिजे जो मराठी माणसाची कोणी लढु नये
ठाकरे एकदम बरोबर बोलत आहेत
राजू पाटील सर खूप छान विश्लेषण केल तुम्ही, अमित शहा हा खरोखरच अब्दालीच आहे. उद्धव साहेब जिंदाबाद
टरबूज कपटी पाताळयंत्री
अतिशय सुंदर आहे
Jai Maharashtra
Thanks.
राजु पाटील, साहेब अगदी तंतोतंत आपण व उध्दव ठाकरे यांनी खरोखर घाम फुटला आहे, फडणवीस यांनी जे पेरंल ते विसरु नका ,कारण ते राष्ट्रीय राजकारणात आल्यावर फक्त 5,,6वषै बर्या पैकी राजकारण केले,नंतर महाराष्ट्र घ्या राजकारणाचा तमाशा करुन ठेवला आहे,
Best💯💯💯👍👍👍👍
Excellent
बरोबर आहे
छान
जय महाराष्ट्र साहेब
🚩👌👌
Great जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
सर सलाम तुमच्या परखड विचाराला
You are right .
100%ok sar
साहेब, तुम्ही, चांगले विचार,दिलेत,जय, महाराष्ट्र
आगदी बरोबर बोलले आहे
साहेब खरंच खुप छान विचार मांडले तुम्ही सलाम तुम्हाला 🙏🙏
V. Good analysis
अगदी योग्य विश्लेषण
आम्ही फडणवीस किंवा मिंडे यांच भाषण ऐकत नाहीं
अतिशय सुंदर आणि वास्तववादी विश्लेषण तुम्ही केले आहे सर
पाटील आजचा विषय एकदमच करेक्ट निवडलाय,, छान,सुंदर विश्लेषण,,,,
उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त
Excellent.
Patil Sir.
Jai maharashtra 🎉
उद्धव ठाकरे ह्यांचे भाषण ऐकले फार छान वाटले जय महाराष्ट्र 🚩🚩
100% write
उध्दव ठाकरे बरोबर व. खरं सांगीतले
नमस्कार साहेब तुम्ही खूप छान विश्लेषण केले आहे
Very good
Uttam explanation Dada.
हेच ते बरोबर आहे
100%बरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ❤ जय महाराष्ट्र जय बाळासाहेब 🐅🐅🚩🚩👌👍
Namskar saheb
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
धन्यवाद patilji खूपच छान विश्लेषण
महाराष्ट्राला लुटून गुजरातला रोजगार नेले हे सत्य आहे भाजपाचे नेते त्यावर एक शब्द बोलत नाही
ग्रेट विसलेशन
🌹👌🌹💐✌️💐जय शिवराय!!!
जय महाराष्ट्र न्यूज
Very nice 👌
very very good sir
साहेब तुम्ही किती सुंदर विचार मांडले आहेत जो माणूस खारा आहे त्यामासावर हे खोटे बोलत आहे सलाम साहेब तुम्हाला
राज ठाकरे हे अमित शहा आणि भाजप च्या विरोधात,,उद्धव ठाकरेंच्या प्रमाणे रोखठोक, सडेतोड, आक्रमक ठाकरी भाषेत बोलु शकतील का,,?
नाही इडी येइल दारी
उद्धव ठाकरे हे भावी मुख्यमंत्री होणार
नेहमी च बुडाला आग 🔥🔥🔥 लागते.
Thakre ok thanks 🙏🏻 great
खुप छान विषय घेतला सर मुद्देसूद विश्लेषण केले
महाराष्ट्रात फक्त एकच वाघ,
सन्मानीय शिवसेना पक्ष पक्ष प्रमुख
श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे,
सत्य असेल तर सगळ्यांना झोबते
साहेब तूम्ही जो ईतिहास खरा सांगत आहात तो या लोकांना पटणार नाही
उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे
आदरणीय ऊद्धवसाहेब यांचं भाषण हल्ली फार जबरदस्त होत चाललय. आणि ऊद्धवसाहेब जे बोलले त्यात काहीही चुकीचं नाही.
Raju Sir best vishleshan. He sagle Maharashtra tle bhajapawale Gujratlya lobyla vikle gele aahet. Jai Maharashtra.
उद्धव साहेबांनी जे बोलले ते अगदी योग्य आहे आणि आपण केलेले विश्लेषण ही योग्यच आहे जशास तसे उत्तर आता महाराष्ट्रातील जनता भाजपा ला विशेषतः फडणवीस व शहाला माफ करणार नाही त्याची जागा त्यांना जनता दाखवेल हे निश्चित
पाटिल साहेब आपण फारच अभ्यासपूर्ण विश्लेषण बरोबर केलेले आहे.मोदी शहा व फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रुआहेत.
राजु पाटील तुम्हाला जय महाराष्ट्र
उदधवसाहेब यांनी आज शहाला झोडपून काढले. लोकांच्या मनात जे आहे तेच बोलून गेले. अशा भाषणामुळे स्वबळावर सत्तेव र येऊ शकतात.महायुती गेली खड्ड्यात.
🙏♨️❤️💯💯💯
छान विसरलेशन
फारच छान
👍👍
खरे आहे मी १५/१८ वेळा तरी शिवसेना प्रमुख यांच्या वाढदिवशी मातोश्री येथे गेलो होतो तेव्हा बघायचो की सर्व मराठी मध्ये जात पात चे मराठी तसेच शिवसेना प्रमुख यांचे विचार पटतात ते मुस्लीम वर्ग ही शिवसेना प्रमुख यांचे आशीर्वाद घेण्यास येत असत. ते चित्र पाहून बरे वाटायचे.म्हणून जेव्हा साहेब सोडून गेले तेव्हा मराठी जनता रडत होती तेवढीच मुस्लीम वर्ग ही रडत होता हे ही पाहीले आहे. होय जसे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य होते तसेच शिवसेना उध्दव ठाकरे यांचे हिंदूत्व आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करते वेळी सर्व जात पात आणि मुस्लिम वर्ग होता तसेच शिवसेना प्रमुख यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत ही होता ह्यालाच हिंदूत्व म्हणतात तेच धोरण घेऊन माननीय उध्दव साहेब आहेत यांचे अभिमान आहे.
सत्य बोलकी आग लागती
🔥🔥🔥🔥🚩🚩🚩💪💪💪👌👌👌👍👍👍
जय महाराष्ट्र अप्रतिम विश्लेषण साहेब मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक
Good sir🎉❤🎉
एकदम बरोबर बोललात साहेब जय महाराष्ट्र साहेब 🔥🔥✌️✌️🚩🙏
Uddhavji Thakre ❤
आज बाळासाहेब वाटले.
👌👌👌👌👌
सुरवात भाजप ने केली मग उद्धव जी त्याचं भाषेत बोलले तर काय बिघडले
शोभणारे नाव दिलेले आहे.ह्याच लोकांनी महाराष्ट्र लुटून नेले हे सत्य आहे.
Shaha
ग्रेट जय महाराष्ट्र सर
विश्लेषण निश्पक्ष आहे
Shivsena Udhav Thakare is Great
टरबुजाच्या पायाखालची सटकली
शिवसेना ही उद्धव ठाकरे चीच आहे
सलाम सलाम सलाम ३२ तोफांची हलामी
Well analysis Sirji
वाघ आहे
ठाकरे बाणा हो बोलले ते खरे आहे, बुडाला आग लागली, BJP पोलखोल, आणाजी पंत अवकाळी पाऊस
BJP संपणार आणि ह्याला कारणीभूत फसनविस, मिरच्या झोंबल्या