MLC ELECTION: हे गणित महाविकास आघाडीच्या शेवटपर्यंत लक्षात नाही आलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- विधान परिषदेच्या निकालात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला आहे. या निकालानं विधानसभेच्या आधी काय परिणाम होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#poojakhedkar #iasofficer #upsc #trainee_officers #maharashtra #pune #iasinterview #pooja #mlc #mlcelection #maharashtrapolitics #mahavikasaghadi #maharashtramla #jayantpatil #milindnarvekar #devendrafadnavis
एवढे काय मनाला लावुन घेता कदम साहेब🙏.... जा कि कोर्टात तिथेच सांगा ना कोणते पहिले मोजायचे अन कोणते दुसरे.....
सत्ता नसतांनाही भाजप 105 आमदारांनी कधीही पक्ष सोडला नाही तर पक्ष हितासाठी कधीही मंत्रीपदाचा आग्रही भूमिका केल्या नाही❌..... देवेंद्र जी यांचा मोठेपणा सांगायला सुद्धा मोठ्या मनाचा माणुस पाहिजे...... ... 😂😂😢😢
फडणीस साहेब..खुप चतुर.चाणक्य.बुद्धिवान.राजकारणी. 🚩
फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी.!!
राज्यसभा बंद करा
काकांचा पराभव झाला हे स्पष्ट सांगण्यास का हात आखडता घेता आहात.😮
Barobar aahe yanch kas aahe kaka Karel tr rajneeti aani dusre kartil tr khel
Ya bandgulach potshul bighadnarch
एच एम व्ही पत्रकारिता
Barobar 😂
हा वाकड्या काकांचा चाटू आहे
लोकसभेला केलेली चूक आम्ही विधानसभेला करणार नाही.
देवेंद्र फडणवीस साहेब यांची चतुरी नेहमी काम करून जाते
लोकसभेला नाही काम करून गेली यांची चतुरी
@@JavedShaikh-ff4jrwait for vidhan sabha 😅😊😅😅are PM MODI JI ZALE 3RD TIME AUR KYA CHHAHIYE 😅😅😅😅😅
Loksabh मध्ये झोपला होता का
Preferential voting असते का लोकसभेला l@@JavedShaikh-ff4jr
@@rkjoshi9951 Vidhan sabhet harlyawar parat bolnar tumhi ki mahanagarpalikechya nivadnukit bagha , 103 mla asun suddha cm pad nahi , hi tumchi hushari.
शरद चे गणित कच्चे आहे 😂..... लावा लावी करनाया मढ़े १ नंबर आहे तो........ उद्धव अनि संजय कैलकुलेटर घेउ बसले आहेत 😂😂😂.......❤
सर्वात दुख तुमच्या सारख्या चाय बिस्कुट वाल्यांना झालय महायुतीच्या विजयाने तुम्ही आता या रिंगणात
विधानसभेला पुन्हा महायुती निवडून येईल असे दिसते.
आपलं विवेचन अभ्यासपूर्ण असतं पण आपला ओढा मविका कडे आहे हे सहज लक्षात येते.आपण अगदीच चाय बिस्कूट नाही पण भाजप विरोधी आहात हे समजतं आणि त्याला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही
पत्रकार हे निपक्ष असावे असे वाटते, आपण नेहमी महा विकास आघाडीचीच बाजू घेतात असे वाटते
हे फार वरिष्ठ एच एम व्ही पत्रकार आहेत
आपण काय मच विरोधात विङीओ करतात भाजप दुष्मन आहेत का
@@vitthalsonawane4458 अहो, ह्यांना कळत नाही असे नाही, पण एकदा अंधविरोधाचा चष्मा घातला की सगळे काळेच दिसते यांना, नाहीतर दुसरी काही मजबुरी असू शकते...
कदम साहेब आपण लोकसभा इलेक्शन ला माहविकास आघाडीला जीव तोडून मदत केली, अजून आपल्याला कॅश सोडून अजुन इतर मदत मिळालेली दिसत नाही, पण असेच विश्लेषण करा, नक्की पुढे आपला राजकीय फायदा होणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर त्यांच्याच इतक्या आमदारांचा विश्वास नाही!
लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सहानुभूती, फतवे, खोटं प्रचार, जात-पात, या आधारावर खासदार निवडून आले!
छे,छे,.लोकसभेला हिरव्या मतांनी भकास आघाडी आली.
Jay ho devendra dada
गणित - फडणवीस
जाती जाती तेड दंगली - शरद पवार
जन्तेला १०३+ शिवसेना मिलून बहुमत देवून सुद्धा जन्तेच्य विरोधत जाउंन जे सरकारतयार करुण येक आसा मुख्यमंत्री बसवाला त्यमूले करुणा कालात लाखों लोकना वेथिस धर्ले ये नाही विसर्लो
कदम साहेब यांना मानलं पाहिजे कारण अंत्यंत दुःख होऊन पण व्हिडिओ बनवलाय
प्रशांत,तुझा चेहरा बघण्यासारखा आहे आज,😂😂 देवेंद्र यांची भीती😂😂
सही पकडे है
प्रशांत राव दुसरी बाजू का मांडत नाहीत आपण, जो नेरेटिव लोकसभेनंतर चालवत होता की शिंदेकडचे, दादाकडचे आमदार माघारी फिरणार त्याच काय झालं ते अजून ऐक गट्ट त्यांच्यासोबतच आहेत.
नाही मांडणार कारण ते महाविकास अघाडी चे प्रचारक आहेत
@@rameshkulkarni1874aaplya tr navatunch kalt aapn konache pracharak aahat
महायुती ने घोडेबाजार केला असे म्हणता आणि शरद पवार साहेबनी आमदार फोडायला किती जोर लावला असे म्हणता , हया मध्यर शरद पवार साहेबनी आमदार फोडायला जोर लावला आणि आमदार फोडले असते तर साहेबनी घोडेबाजार केला असे तुम्ही मान्य केले नसते , त्यामुळे एनालिसिस करताना जर आपण स्वछ केले तर आम्हाला आईकायला खूप छान वाटेल , आपण एका पक्ष्यांचे आहात एचआर दिसते आणि भ्रम निरस होतो ,
बॅक समजून सांगण्याची पध्दत छान आहे
शे का प ला संपवायचे होते म्हणुन त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. बारामतीची करामत
घरभेदी असल्यावर सगळं गणितं बिघडतात.
Mg dharun theva na tyana... Fodafodi hi kay ekch paksh nahi karat... Tumchya गारद zavar ne tr pakshch nahi ghar pn fodli ahet tyachya kalat😂😂 gheun basa canसर kumar म्हातार्याला
Khoke aslyawar boke jinktat
संविधानाने तुम्हाला कोर्टात खटला दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे तेव्हा आपण पुरावे गोळा करून खटला भरावा @@deepakgaitonde7903
😂😂😂 lachar nete baki kahi nahi@@deepakgaitonde7903
मुस्लिम मदरसा छाप घर भेदी आहेत ❤
जयंत पाटील ला निवडुन anycha नव्हताच uddhav आणि काँग्रेसला..काँग्रेसने मुद्दाम mla हॉटेलमध्ये ठेवलेच नव्हते..
उध्दव ठाकरे यांनी आय टी सी हॉटेल मध्ये ठेवले होते.
@@nisha280 congress ncp?
आहो कुणाला कुठे ठेवले तरी आधी गुफ्तगू ठरलेले असेल तर गुप्त मतदान असलेने फुटणारे फुटणारच.
देशात महाराष्ट्रासह फक्त 6 राज्यातच विधान परिषद अस्तित्वात आहे बाकीच्या राज्यात नाही. त्यामुळे तिथे अशा फुटीरपणाचा प्रश्नच नाही.
@@shrikantmohite1274 futyla ky vidhasabhawale pan futat
चाय बिस्कुट वाल्यांची सार्वजनिक रडारड कधी होणार आहे याचा एक व्हिडीओ करा
याचं थोबाड ला घाम फुटला आहे आरे शांतीदूत यांनी एकगठ्ठा मते दिली म्हणून निवडून आले
असंबद्ध! अगदीच कशाचा कशाशीच संबंध नाही..पवारांवर अवलंबून राहील त्याच उत्तम उदाहरण. त्यांना. शेकाप कधीच संपवायचा होता.तो संपला एकदाचा.
Nana patole अपयशी ठरले
काॅंग्रेसचे १३ खासदार निवडून आले आहेत. १६- १७ नव्हेत.
द ग्रेट देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब महायुतीचा विजय असो हे हिंदू राष्ट्र आहे
ह्या सर्व घोडेबाजार होत असताना सामान्य लोकांनी काय फायदा? फक्त हतबल होऊन पाहणे विधानपरिषद खरेच जरूर आहे काय ? घटना तज्ञांनी ह्याचा विचार होणे आवश्यक आहे . लोकांमधून निवडून येणारे खरेच लोकपरतिनिधींनी प्रामाणिक आहेत काय
घोडे बाजार नाही फक्त बुध्दीचा वापर बाकी बाजार तर सर्वांनी केलाच ना
@@purushottamnagapurkar1800 NAGPUR CHI SANTRI...SADKYA 🍉🍉 GANG ..😂😂
घटनेत बदल करायचा नाही. हे असेच चालुदे.
रणनिती वगैरे किही नाही
काय ना उडणारे आता जागेवर येथिल हे नक्की
आमदार विकत घेणे हे सोपे आहे
पण जनता जागा दाखवणार
घोडे मैदान जवळ आहे
अगदी बरोबर आहे
तुला राग कशाचा आहे रे भावा उठ सुठ जनता जागा दाखवेल सांगता ते त्यांना ही हे कळत ना
विधानसभा निकाल नंतर युती चे आमदार खरेदी करणार ..शेवटी काय तर विकत घेवून तेच सत्तेत येणार .. MVA चे पोटी दुःख येणार
Bhau akkal vaparli aahe.castisam kele nahi.
tuja 1ta chya vicharane kahi farak nhi padnar samjla ka ajun ahe vata 20 to24 age ch pawar cha politics mahit nahi vatat gor garibana kahihi fyd hot nhi aaj village madhe chnagle raste niymit pani continue ligh hey sagale dila mule tula maj ala ahe vatat
अरे प्रशांत प्रज्ञा सातव यांना 30 चा कोटा दिला होता पण पाच मते फुटली भारतात कुठे ही जा फुटणारे काँग्रेसचेच असतात त्यांचं किती गुणगान करशील
कदम, आज चेहरा पडलेला दिसतोय,
आता काहीही बोलून उपयोग नाही,
पवार साहेब न चा गुगली आहे तिकीट देता आणि पाडतात.
नानाची शाळा म्हणजे महा नगर किव्वा z.p. शाळा होऊन गेलीय.आता नानाचीच उचल बांगडी करायची वेळ आलेली आहे.नाना आणि वडे ट्टीवर जोपर्यंत महाराष्ट्र काँग.मध्ये आहेत तोपर्यन्त वॉटोळा च होणार आहे.
आता विधानसभा आहे ओबीसी समाज शिंदे गट भाजप व अजित पवार ग टाचे जादा आमदार निवडून येणार व सता येणार .
जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती दोन्ही पैकी एक कायम स्वरुपी कालबाह्य करावी ग्रामपंचायती आॅनलाईन जोडा.... काळाची गरज आहे ‼️
आबे महाविकास आघाडी लोकसभेला जास्त उमेदवार निवडून आले त्याला फक्त मनोज जरागे जवाबदार आहे
मवीआ जबाब्दार आहे या साठी जर त्यांनी ३रा उमेदवार दिला नासता तर बिनविरोध झाली असती . खाज यंदा होती .
एकदम बरोबर आहे
एलेक्टराल बॉण्ड वाले पैसे असतील तिथे ऐकणार नाहीत.काही रणनीती वगैरे नाही.
You are right..👌👌👌👍👍👍
काँग्रेस वाल्याकडे पण होती 1500 करोड काय केलं त्याचं...😂
निम्मी काँग्रेस भाजप मधे आहे की? एकच दोन्ही
शरद पवार कडे पैसा नाही काय 😊
@@arunbolaj3922 नाही. अजित पवार कडे आहेत
विधानपरिषद हि संस्था निर्माण करण्यामागच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे याचा विसर पडला आहे.खर तर समाजातील तज्ञ, विचारवंत, कलाकार इ. जे निवडणूकीच्या राजकारणापासून दूर असतात अशा लोकांसाठी हे सभागृह असताना या सभागृहात कोणाचा भरणा आहे हे तपासायला हवे.
मला वाटत विधानसभेच्या निवडणुकीत महायुती च येईल
आमदार फुटतात कारन.त्यांना लोभ असतो तो पैशांचा...मात्र जनतेला यातले काहीही मिळवण्याची गरज वाटत नाही जनता आता या फसव्या आमीशाला बळी पडणार नाही हे निश्चित...लाडकी बहिण असो की..आनखी काही ...जनता आता सुझान आहे..सोशल मीडीया हा घराघरित पोहोचलेला आहे .प्रशांत जी...
Tu ajun anpadch ahes
अभ्यासपूर्ण विवेचन
या अशा गणीतामुळेच जनतेचा नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, पण काळजी नको जनतेच गणित आता पक्क आहे.
तुम्ही strategy/गणित असा शब्दप्रयोग करता, त्याला आम्ही electoral bond म्हणतो.
सत्तेच्या लोभापायी लाचार झाले काहिजण.
उद्धव ठाकरे म्हणजे मला पहा फुले वहा. असे नेते कामाचे नाही.
Kharay😂😂
सटीक विश्लेशन.
नमस्कार सर
सर हे अंतर्गत मतदान होते खर गणित जनतेच्या दरबारात कळेल ते म्हणजे विधानसभा
काही कळनार nhi....महायुती जिंकणार...कदम साहेबांनी खुप प्रयन्त केले मोदीजी येऊ नये म्हणुन...काय झालं...कमी सीट आल्या पण मोदीजी झाले PM...
Barobar modi ji pm jalech
@@omkarkulkarni3381विकत घेणार MVA चे आमदार ..मग काय करणार जनता
कदम साहेब यांना पण बॅग भरून दिली तर ते पण पलटी मरतील
अचूक विश्लेषण
उद्धव ने काकांचे पण फोन घेणे सोडले आहे.
Most active and intelligent person of Maharashtra, the InfraMan of Maharashtra, DevaBhau ❤
मुळात शरद पवारांनी जयंत पाटील ला उभे करून त्यांचा गेम केला, तटकरेना मदत केल्याने उद्धव बाळासाहेब ह्यांची भूमिका ठाकरे स्टईल ठरली, बरं झालं आमदारांना निदान जाता जाता पैसे, जमीन मिळाली, नाना पटोले सांगलीला अपक्ष खासदार निवडून देतोय ह्याला म्हणतात राजकारण आणि व्यवसाय 🙏🚩
महायुतीची सत्ता येणार आहे निश्चितच ‼️🚩‼️
अगदीं बरोबर आहे तुमचे विश्लेषण 🙏
काय कोन्ग्रेस हरल्या वर विधानपरिषद काय उपयोगाची याची आठवण येते का.. जशी निवडणूक हरल्यावर EVM खराब आहे त्याची जाणीव होते?
कदम तुम्ही सांगायचे ना राव म वि आ ला राव आम्हाला सांगून काय उपयोग
हे घराणे शाही वाल्यानी जयंत पाटिलचा बळी दिला महाविकास आगाडीन 😂😂
विधान परिषदेचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये नक्की रोल काय आहे .. विधान परिषदेची मुळात गरज आहे का ? देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे विधान परिषद अस्तित्वात नाही .
समाजातील उच्च शिक्षित , सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक नामवंत व्यक्ति असतात परंतु त्यांना Mass base नसतो ..त्यामुळे अशा व्यक्ती थेट जनतेमधून निवडून येऊ शकत नाहीत .. अशा व्यक्तींच्या कामाचा , ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्याला उपयोग व्हावा , हे विधान परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे
मात्र आजच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदे चे जर तुम्ही चित्र बघितले तर आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांची सोय लावणे , विधानसभा , लोकसभा हरलेल्या उमेदवारांचे पुनर्वसन करून त्यांना सभागृहात चिकटवणे .. अशाच प्रकारचे एकंदरीत वातावरण आहे ..
विधान परिषद जिंकण्यासाठी Floor management आणि अमाप पैसा यांची गरज असते हे स्पष्ट झाले आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यात तरबेज आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे ..
मात्र या विधान परिषदेच्या निकालावरून येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीचा निष्कर्ष काढणे हे हास्यास्पद आणि बिनडोक पणाचे आहे .. दुर्दैवाने टीव्ही वर काही पत्रकारांनी असे बोलणे सुरू पण केले आहे
विधान परिषद नाही ती राज्ये बऱ्यापैकी मागास आहेत कारण बऱ्यापैकी चर्चा न होता एकाकी बिले पास होतात आणि माझा वैयक्तिक मत हे आहे की ज्या राज्यात 100 विधानसभा सदस्य आहेत तिथे विधानपरिषद ही असणे गरजेचे पाहिजेच आणि 100 पेक्षा कमी आहे तिथे राज्य वर अवलंबून असेल आणि भविष्यात मतदारसंघ पूर्णरचना झाली का सर्वच राज्यात 100 पेक्षा जास्त होतील त्यामुळे जवळ जवळ सर्वच राज्यात विधान परिषद पाहिजे. आणि मतदान प्रक्रिया राज्यसभा निवडणुकी प्रमाणे पाहिजे म्हणजे ओपन पाहिजे. पक्षाच्या प्रतिनिधी ला दाखवूनच मत द्यायचं
आपण म्हटला ते अगदी बरोबर आहे धन्यवाद
सर कसली स्ट्रेटेजी !!!🤨🤨 यांची चाणक्य नीती लोकसभेला कुठे जात्ते?? फडणवीस आणि भाजप असल्या च इलेक्शन जिंकू शकते !! कारण इकडे घोडेबाजार करता येतो!!! पण लोकांच्या इलेक्शन मधे हे शक्य नाही !! मुळात मला कळत नाही मीडिया असल्या वायफळ इलेक्शन ला का महत्त्व देते !! उद्या मविआ ही इलेक्शन जिंकली असती तेरी त्यात येवडे काही मोठे नवते!! आणि जे ७ जन कांग्रेस चे फुटले!! ते २ वर्षा पासुन च फुटले आहेत !! चंद्रकांत हँडोर पण त्यांच्या म्यूल च हरले !!! त्यात काय नवीन!!
tithabe aajkal bogusgiri kartayet bjpwale..indore madhe binvirodh keli loksabha..waykarchi badmashi keli..
feku tadipaar loksahahi la kalank ahet
जनतेतून निवडून येणं बाकी आहे अजुन तेव्हा समजेल कोण चाणक्य आहे
तुमच्या सारख्या पत्रकारांमुळे सरकारच्या आतमधील गोष्टी कळतात
कसल गणित सांगता पैशाच गणित आहे हे जनतेला कोणी सांगायची गरज नाही... कच्ची जनता नाही
महायुती च येणार
👌
बी जे पी ला याच रिटर्न गिफ्ट जनता लवकरच परतफेड येत्या निवडणुकीत करतीलच 😂
ते परत फोडाफोडी करतील 😅
गुवाहाटी
kel na modi sahebana PM banvun🤣🤣🤣🤣
@@edutech3578 😂😂 brobr bhau... He lok 2 varshapurvi pasun hech bolat hote ki shinde sarkar gaddar ahe lavkarch padnar ahe pn kay उपटल 😂😂😂
Ani atahi loksabhela tech bolat hote nitish futnar, chandrababu futnar 1 mahinyat padnar sarkar 😂😂😂
@@edutech3578kubdya ghevun pm zala aahe feku 😂😂😂
@@factically4972aata to tuze uptil mahagai vadvun Teva tu kha gu
महविकास गणित कळत नाही. .... ... देवेंद्र. ग्रेट. ..... ....
अतिशय उत्तम विश्लेषण !
भा ज. पा. युतीला. बहुमत मिळेल. 🎉❤🎉❤
हुशारी कसली...सत्ता आणि पैसा ....
जनता आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे बरोबरच जाणार
1)नाना पटोले 2) बाळासाहेब थोरात 3)विश्वजीत कदम 4)हिरामण खोसकर 5)झिशान सिद्दीकी 6)जितेश अंतापूरकर 7) संजय जगताप...
कपटी आणाजी पांतची खेळी आणि पैसा विदान परिषद जिंकली आहे
अनाजी पंत कायम जिंकतो.
😂😂😂😂😂😂😂
Anaji pant jinke stowar tumcha janta raja Kay zopla hota kay
जास्तच भ्रमात होते हे खर आहे
महाविकास आघाडी मध्ये एकनिष्ठ नाही राहिली नाही
काँग्रेसचे फुटले
जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत राहूनही सुनील तटकरे यांना मदत केली. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला
पदवीधर आणि शिक्षक election मध्ये परत जनता mva सोबतच आहे हे दिसून आलंय..जनता election ची वाट पाहतेय
युतीचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत होईल.महाविकास आघाडीचा खोटा प्रचार विधान सभेला चालणार नाही.निवडणूक विधान सभेची चुरशीची होईल. पंकजा मुंडेचा चांगली मदत विधान सभेला भा.जप.ला फायदा होईल.
सोकावलेले काॅंग्रेसचे काहि आमदार उघड झाले हीच ह्या निवडणूकीची फलनिष्पत्ती म्हणता येईल नाहीतर विधानसभा निवडणूक तिकिटा साठी पुढं सरसावले असते.
सत्ता व घुगऱ्याचा प्रभाव...जय हो लोकशाहीचा..!
आशोक चव्हाण यांचे समर्थक नांदेडचे चार आमदार भाजपाच्या वाटेवर पूर्वीच होते . कॉग्रेसने यांना संधि दिली होती . पण पक्ष निष्ठा संपलेली राजनिती भाजपाने रुजवली .
दोन वेळा विधानसभेत सेना कोणी फोडली, भुजबळ नी राणेला पुढे करून नी का, तेव्हा सत्तेत कोण होतं, गरज होती का याची, माहिती घे
कांग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे आयुष्य सगळे फोडफोडीत च गेले आहे जरा इतिहास काढून बघा
Good Analysis
आमदार फितूर होऊन जिंकता येत पुढे जनता ह्यांना हाकलून लावेल
तु म्हणजे जनता काय 😊
२०१४ व २०१९ ला काँग्रेस व राष्र्टवादीला हाकलून लावले होते ते कशा मुळे ? आमदार फितुरी मुळे का?
निवडून येण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांना आयती विधानपरिषद दिली जाते हे महासंतापजनक आहे. साहित्यिक वकील खेळाडू यांना पाठवलं जावं
कदम साहेब जय श्री राम...लोक सभेत अपयशि झालेल्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचे हे सभागृह आहे..वास्तविक पाहता ह्यासभागृहात समाजातील विविध स्तरावरील नामवंतांना ऊमेदवारी देणे संविधाना नुसार अपेक्षित आहे..
शेकापचे उमेदवार पराभूत झाले म्हणण्यापेक्षा जयंत पाटील यांचे गॉड फादर शरद पवारांचा दारूण पराभव झाला आहे.😅
पत्रकार खरं बोलणारे असावे . राहुल कुलकर्णी खरा व वास्तव मांडणारा पत्रकार आहे.मनून त्याला कोरोना काळात बातमी दाखवली मनून अटक झाली पण कारण वेगळेच आहे.
चूक कसली,आमदारांनी मतच दिली नाहीत...म्हणजे फोडाफोडी झालीय...नेहमीप्रमाणे...त्यात विशेष काही नाही....
कोणीही विजयी नाही आणि कोणीही अपयशी नाही मविया यातून सिख घेऊन उसळी मारणार कारण ही जनतेची निवडणूक नाही हे महाविकास आघाडीने लक्षात ठेवावे. जनतेच्या पैशाची उधळण महागात पडणार..जयंत पाटील जनता तुमच्या सोबत आहे.शे काप 🚩🚩🚩
लई भारी जोक 😂😢😅
हे गणित महा विकास आघाडीस यावेळी समजलं आणि उमजली सुद्धा आहे. पण महा विकास आघाडी मधील कुरघोडी आणि जाणता राजाचे अजून एक पक्ष संपविण्याचे स्वप्न साकार झाले..
जयंत पाटील महाआघाडी चे उमेदवार होते.शिवसेना उबाठा चे उमेदवार मिलिंद नार्वेकर होते.महाविकास आघाडी पराभूत झाले.कारण महाविकास आघाडीचा बिघाडी होती, आहे,आणि राहणारच.
सर्व आमदार फुटले तरी जनता बाजूला जात नाही नाही महाविकास आघाडीचे सरकार येणारच
शरदचंद्र पवार यांचा करिष्मा संपला का ?
@@Parth_1hivalyat tarbujala koni vicharat nahi 😅😅😅
विधानसभेच्या निवडणूका आहेत पुढे, त्यामुळे निधी करता, मतदार संघात काम करून घेण्यासाठी आमदार फुटले.
BJP jindabad jindabad 🎉🎉
सदाभावू सत्तेचा चाटूकार आहे
सर जे लोक असे निर्णय घेतात अशा लोकांना जनतेनीच त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे
नेहमी प्रमाणे अतिशय पक्षपाती व एकतर्फी विश्लेषण अथवा 'विषवमन'
प्रशांत सर
विश्लेषन वेवस्तीत सागितलत त्या बद्धल धन्य वाद
Excellent analysis ❤