Narendra Modi Speech Nashik : ठाकरेंची शिवसेना नकली! मराठीतून भाषणाला सुरुवात,मोदींनी नाशिक गाजवलं!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2024
- PM Modi : 'मोदीजी, कांद्यावर बोला', तरुणाच्या घोषणांनी सभेत गोंधळ, काय घडलं?
Pm Narendra Modi Nashik Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेत मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सूरू असताना अचानक एक तरूण मध्येच उठला आणि त्याने 'कांद्यावर बोला' अशी घोषणा दिली. या घोषणेनतंर काही सेकंद भाषण थांबलं आणि त्यानंतर सभेत घोषणा देणाऱ्या तरूणाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं. त्यामुळे मोदींच्या (Pm Narendra Modi) सभेत गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. (pm narendra modi rally nashik one youth slogan speak on onion nashik loksabha dindori hemant godase bharti pawar)
नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना गोंधळ उडाल्याची घटना घडली होती. पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरूवात केल्याच्या काही मिनिटानंतर अचानक एक तरूण मध्येच उठला आणि त्याने कांद्यावर बोला अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. या घोषणेनंतर सभेत एकच गोंधळ उडाला होता.
तरूणाच्या या घोषणेनंतर मोदींनी काही सेकंद भाषण थांबवलं.त्यानंतर व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांनी हातवारे करून तरूणाला खाली बसण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदी मोदीच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या घोषणेनंतर मोदींनी देखील जय श्री राम आणि भारत माता की जयच्या घोषणा द्यायला सुरूवात केली.
#LIVE #NASHIK #NARENDRAMODI #DINDORI #PimpalgaonBasvant #Nashik
#chaganbhujbal #devendrafadnavis #shivsena #uddhavthackeray #tv9 #beed #eknathshinde #live #ajitpawar #manojjarangepatil #maharashtrapolice #latest #marathi
pm narendra modi,narendra modi,marathi news,marathi news live,marathi news video,marathi batmya,batmya marathi live today,abp maza marathi live,pm narendra modi mumbai visit,tv9 marathi breaking news,marathi batmya live,marathi batmya video,tv9 marathi live video,tv9 marathi video live,tv9 marathi batmya live today,tv9 marathi live dakhava,tv9 marathi live,tv9 marathi batmya latest,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live video
nashik loksabha,nashik lok sabha,nashik,nashik loksabha news,nashik loksabha video,nashik loksabha election,nashik lok sabha election,loksabha election 2024,nashik loksabha 2024,nashik lok sabha seat,nashik loksabha news update,nashik loksabha video update,nashik loksabha latest video,nashik loksabha matdarsangh,nashik lok sabha constituency,nashik loksabha constituency,nashik lok sabha election 2024,nashik loksabha election 2024
Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally. - เพลง
*तुमचा नरेंद्र मोदींनी पाठिंबा आहे का ? तुमचं मत खाली कमेंट करा*
No
नाही
नक्कीच.
नाही
नक्कीच❤
महाराष्ट्रामध्ये मी फक्त एकाच नेत्याला मानतो ते आहेत माननीय बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही इच्छा तुम्ही पूर्ण केलात मोदी साहेब त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे एक तर राम मंदिर आणि दुसरा धारा 370. आणि ही काम केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला नक्कीच मोक्षप्राप्ती मिळाली असेल असा माझा विश्वास आहे
मा. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे उपकार माना त्यांनीच शिवसेना बरोबर महाराष्ट्रात कमळाचे रोपटे वाढवीले
Maantaatchh tey
त्यांचा मुलाने काय दिवे लावले
Mag he tya shemnya UBT la kalava ki. Jar Pakistani zenda tyacha rally madhe yetoy mhanje Hijada ahe kaay to.
Hijade bare. Hindu asun hindu cha virodh kartoy. Tyacha bhashan kadhun aaik Rahul cha veles cha. Maza tamama bhartiya bandhavano mhanala. Gand dukhati kaay Maza tamama Hindu bandhavano mhanayla. Nehmi mhanto na chutiya
बाळासाहेब यांना सुद्धा 100 आमदार निवडून आणता आले नाहीत
ते कुठे नाही हणतायत. साहेबांच्या मुलाने दिवे लावले नसते तर अजूनही त्यांना मान मिळाला असता.
हम आपको भी नहीं भुलेगे दुष्काळात गुरांना चारा सुद्धा आला आणि साहेब यावर्षी
मोदी सर यांनी सांगावे कि ..गॅस,पेट्रोल , नोकरी, व्यवसाय, काला धन् , नोट बंदी ,शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधायचे होते ते काय झाले.? ते सांगावे..? गॅस 459 होता..आता काय झालंय 1130 पार .पेट्रोल 55होता 110आहे काय हिच गॅरंटी होती ...मोदीची..? Evm बंद करून वॅलेट पेपर से करावे ही विनंती.....?
सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करा
गौतम साहेब
पेट्रोल 76होते20 14मध्ये अभ्यास करू घ्या
साहेब टोपी घालुन मराठी लोंकाना टोप्या घालु नका म्हणजे झालं.... कांद्याला भाव द्या .. सभेअगोदर निर्यात बंदी उठवली निवडनुकानंतर पुन्हा निर्यात बंदीचे काय करणार ते भाषणात सांग साहिब .....
जनतेला स्वस्त दरात कांदा मिळाले। कांदा हे भारतीय ताटात पहिले, विदेशात उरले तर देऊ।
बंदी उठवली व लोकांना कांदा महाग मिळू लागला की तुम्ही लगेच सरकार पाडायला मोकळे.दिल्लीचे सरकार कांद्यावरच पडले होते.त्यामुळे सरकार असंच करणार.
Bhava 10 varshat kati game kela aajun kati kartil shetkarachya
एकदम बरोबर आहे
10वर्ष झोपा काढल्यात का, आता कांद्या साठी नवीन मकॅनिझम काढणार आहेत, किती आरामात मुर्खात काढतात शेतकऱ्यांना, भारत , पाकिस्तान, हिंदू, मुस्लिम बाकी काही विषयच नाहीत विकासाचे
तुमच्या कमेंट बद्दल हसू येते.😂
पायात सावली पाहानारे लोक 🤣🤣🤣
अगदी बरोबर
Sahana tu
Vote for Bjp🔥🔥
1)धारा 370 निरस्त
2) राम मंदिर
3) CAA जैसा कानून
4) देश में पहली बार स्वच्छ भारत मिशन
5) देश में स्मार्ट सिटी योजना
6) बड़ी संख्या में शौचालयों का निर्माण कराया गया
7) 80 करोड़ लोगों को मुफ्त राशन
8) भ्रष्टाचार पर अंकुश लगाया गया और सब बंद कर दिया गया।
9) 10 साल में देश में एक भी आतंकी हमला नहीं..
10) किसान को 4 महीने में 4000 रुपये सीधे बैंक खाते में जमा
11) देश के कोने-कोने में बड़े पैमाने पर हाईवे रोड का काम..
12) 2014 में पहले 50 हजार किमी हाईवे पूरा हुआ और आज 2024 में 1.5 लाख किमी हाईवे पूरा हुआ.
13) देश में 2014 के पहले 4 शहरों में मेट्रो, आज 45 शहरों में मेट्रो..
14) 2014 में देश में पहले 3 एम्स अस्पताल और आज 24 एम्स
15) 10 साल में देश में बना डबल कॉलेज..
16) 2014 में देश में पहले 320 मेडिकल कॉलेज, आज 2024 में 780 मेडिकल कॉलेज
17) 2014 से पहले देश में 13 आईआईटी बने थे लेकिन 5 अटल बिहारी वाजपेई के कार्यकाल में बीजेपी ने बनाए और आज 2024 में 23 आईआईटी कॉलेज हैं
18) आईआईएम का भी वही हाल आईआईटी जैसा
19) जब नई शिक्षा नीति आती है तो वह व्यवसाय का अनुसरण करती है।
20) मुद्रा योजना से पहली बार सबसे ज्यादा लोन
23) भारतीय सैन्य आधुनिक तकनीक को हथियारों से परिपूर्ण किया गया
24) भारत के इतिहास में पहली बार रक्षा सामग्री का निर्यात हुआ..पहले भारत खरीद रहा था
25) मेक इन इंडिया को सफल बनाना
26) 2014 में विदेशी मुद्रा भंडार 320 बिलियन डॉलर था और आज 640 बिलियन डॉलर है
27) देश की पहचान विश्व में भारत की प्रतिष्ठा पहले इतनी प्रतिष्ठित नहीं थी
28) विकसित देशों में भारत 2014 में 11वें नंबर पर 5वें नंबर पर था
29) 30 करोड़ लोगों के घर गैस कनेक्शन..
30) देश के हर गांव के लिए घरकुल योजना।
31) नल पानी योजना कई गांवों तक पहुंच चुकी है.
32) धार्मिक स्थलों का जीर्णोद्धार
33) जब देखा जाए तो प्लान जी 20
34) देश में सीमा सुरक्षा में बढ़ोतरी.
35) किसान का पैसा बीमा हो या मुआवजा, सारा पैसा खाते में जमा होता है।
36) 60 करोड़ लोगों को 5 लाख तक मुफ्त आयुष्मान भारत योजना के तहत मुफ्त इलाज।
37) भारतीय रक्षा बलों में राफेल जैसे 5वीं पीढ़ी के नए लड़ाकू विमानों को शामिल करना..पहले ऐसा कोई जेट नहीं था, अब इसे मेक इन इंडिया के जरिए भारत में बनाया जा रहा है।
38) लोगों को मुफ्त में दी गई कोरोना वैक्सीन..
39) देश की विदेश नीति दुनिया में सबसे अच्छी है।
40) 10 साल में पहली बार भारत के अमेरिका और रूस से अच्छे रिश्ते, अमेरिका का दबाव और भारत पर नियंत्रण..
41) सर्जिकल स्ट्रीक..
42) भारत का 5 ट्रिलियन डॉलर की ओर कदम..
43) 2 साल में भारत दुनिया की नंबर 3 अर्थव्यवस्था बन जाएगा..
44) इसरो जैसे संगठन के पास सबसे ज्यादा रिसर्च फंडिंग है.. इसलिए चद्रयान योजना 5 साल में 3 बार सफल रही..
45) पहली बार मंगलमिशन सफल
46) भारत में पहली बुलेट ट्रेन..
47) भारतीय रेलवे का 100% विद्युतीकरण
48) भारत सेमी हाई स्पीड वंदे भारत ट्रेन
49) भारतीय स्कूली किताबों में मुगल इतिहास को छोड़कर सच्चे क्रांतिकारियों और आदेशों को शामिल किया गया है।
50) देशों से 40करोड़ स्थानीय लोगों को गरीबी से बाहर निकाला गया.
51)देश में २०१४ के पहिले ७४ एयरपोर्ट थे आज २०२४ में १७२ एयरपोर्ट है।
52)देश में २०१४ के पहिले २० स्टार्टअप थे आज २०२४ में ७०,००० स्टार्टअप है।
53)देश में २०१४ के पहिले ३ यूनिकॉर्न कंपनी थी।आज २०२४ में ११२ यूनिकॉर्म कम्पनी है जैसे की byjuu,,sweeggy,,phonepay,,google pay,, ऐसे ८,२०० करोड़ वैल्यू है इसी यूनिकॉर्म याने १ बिलियन रूपी वाली कम्पनी,जिसमे लाखो लोगो को रोजगार मिला।
और भी बहुत कुछ है..लेकिन पढ़े-लिखे लोगों को ये बताने की जरूरत नहीं है और अनपढ़ लोगो को बताने का कोई फायदा नहीं है
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩
हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
जय हिंदुराष्ट्र ❤
Paise devoon aalet
GOD SHIVA 🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
GOD SHREE RAM 🚩🔱🇮🇳🛕🕉️
GOD SHREE KRISHNA 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
GOD DURGA 🚩🔱🇮🇳🛕🕉️
ALL ARE WITH BHARAT🇮🇳🚩🔱🛕🕉️
वंदे मातरम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
देवेंद्र फडणवीस भाषण म्हणजे कवट्या महाकाल आठवला 😮😮
😂
Nagpur cha kautya mahakal
😂😂😂😂😂😂😂😂
फडणवीस ने भाषण जोषपूर्ण होत छान
मुल्ला ठाकरे, पवार चा एक ही बाप,,, देवेंद्र फडणवीस जी.... बीजेपी मोदी सरकार
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
मोदी साहेब लोकांना टोप्या घालने सोडा जय श्रीराम म्हणने सोडा जय श्रीराम लोकांच्या मनात आहे वारनवार सागु का तुम्ही १०वर्षात काय केले ते सांगा तुम्हीं महागाई गैस डिझेल पेट्रोल शिक्षण शैतकरी यांचा हिसोब सागा फालतु एकमेकावर टिका करू नका छत्रपति शिवाजी महाराज पुतळाचे समुद्रात उजघाटन केले होते त्याचे काय झाले.म्हणुन असली बायको सोडली आणि नकली पंतप्रधान झालास जो व्यक्ति स्वता बायकोचा विचार करत नाही तो लोकाचा विचार काय करणार
0😊@@AnilNawghare-di6po
@@AnilNawghare-di6poअगदी बरोबर मला पण हेच म्हणायचे होते
सीनेमा मध्ये जैसे हीरो वेशभूषा आणि अभिनय करतो तसा हा करतो आणि जनते ला दिशाभूल करतो।
Tuzya...aaicha ghosda...pappu paglacha chamcha...ja chat vakadtondyala...aani khujliwalala...padosi chi mehrbanine jag pahile aahe tune...gadhvacha gotha hota ka re shejari...
गोविंदाचा राजा बाबू चित्रपट आठवतो
डायरेक्टर बशीर
तुम्ही सुध्दा जालीदार गोल टोपी ची वेशभूषा करून आपलं खरं स्वरूप लोकांसमोर प्रस्तुत करावं
Tumhi topi ghatli tar sunnat, dusryani gatli ki nautanki, tumhi prayer kel tar ibadat dusryani prarthana keli ki natak, interest ghen haram aahe tari khanar, aulad upar wale ki den pan kharcha government uthaneka.....
मुंबईत ठाम म ........ मतदान होईपर्यंत बसलात !! 😂😂सर्व नेते 😂😂😂 तरी पण मुंबईकर उद्धव साहेबांना मतदान करणार करणार !!विजय ओन्लीउद्धव बाळासाहेबठाकरे ठाकरे🎉🎉❤❤❤❤❤
नोकरी भरती केली नाही:-बेरोजगार झाली मूले:-
abe.tyjqb
बेरोजगारी हे बुजगावणे आहे भाऊ ! नोकऱ्या उपलब्ध पण मुले नाहीत !
हो काँग्रेस च्या काळात तुझा बाप आईला हात धरून नोकरीला लावले होते ना पिंपळगाव च्या कांद्या पिंपळगाव मधे गाड्या भरणारया हमाल
Shikshan ghya mag rojgar milel..
Education is very imp
गोधाडे घेऊन महाराष्ट्र त आलाय शेतकरी वर बोलतोय कांदा निर्यातबंदी लक्षात आसु द्या
पाकिस्तानात हिंदुचं काय हालत केलेत हे लक्षात ठेवावेत.
हिंदू धर्म नाही राहिला तर कांदा काय करता
@@shankarjahagirdar688पाकिस्तानचे हिंदू व इंडियात घेऊन ये
❤Future of your family's 'sanatan sevak ❤Shri Modiji ❤
Jai Shriram
आरे देवा एक महिन्यात पुरे गाल बसून गेले खोटं बोलून बोलून😂ह्या वेळेस मोदींचे हाल बगवत नहीं
नुसता दुष्काळ जाहीर केला गुरूंना चारा नाही पाणी नाही छावणी नाही सर्वजण इलेक्शनमध्ये मग्न आहेत
छत्रपती शिवाजी महाराज
आमचे दैवत आहे.
आशीर्वाद नाही पण शेतकर्यांचा तळतळाट मात्र नक्कीच लागणार.......
आधी शरद पवार कृषी मंत्री असताना किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या पण आता तसे काही होत नाही याचा अर्थ शेतकऱ्यांना या सरकारकडून थोडी तरी आणि योग्य मदत नक्कीच होत आहे .
अगदी बरोबर @@seemamondkar4737
Shramik ana,,,shrmikancha taltalaat nasto laagat
Tula laganar agodar😂😂
अगदी बरोबर
माऊशी ने कटिंग करून नरडे कोरड होई पर्यंत सूत्र संचालन केल्या बद्दल पार्टी आभारी आहे.
छान बोलली ताई शुद्ध मराठी भाषा होती जोषपूर्ण होती
😂😂😂😂 mawashi chi cutting 😂😂
😂😅😅😅
शिव 🔱 छत्रपती / छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जवान जय किसान जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩🙏 थँक्यू
जय श्री राम जय जय श्री सीताराम वंदे मातरम् भारत माता कि जय
२०२४ नंतर चा पुर्ण काळ हिंदूस्थानचा असेल
आगोदर चा नव्हता आस म्हणायच का
@@user-io4pz4kt6p tu andhbhakt ahe
@@user-io4pz4kt6pकांग्रेस काळात नव्हताच
daru pi ani zop tuzya feku sobat
vaat lawli deshachi hya fekune
पहिल्यांदा फडणवीस यांना प्रश्न विचारा की तुम्ही बोलले होते की मी आज पासून नाशिक दत्तक घेतो त्याचे काय झाले की इथेपन जुमले सोडले
वा काय ऍक्टिंग करायला, एक्टर,
🥰❤️🙏जय माता सप्तश्रुंगी सत्य सनातन हिंदू धर्माचा विजय असो भारत माता की जय हरहर महादेव जय श्रीराम 🌹🌹☘️☘️🌍🚩🇮🇳👍👍🙏❤️🥰
छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले असते तर बर झालं असतं
भारताचा विसाव्या शतकातला नवीन औरंगजेब आहे तो मोदी...
Gyani baba aahet tumhi😂
जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय
मोदीला पाठिंबा नाही
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोबत तुमच्या बरोबर होती म्हणून तुमचं एवढा मोठा वटवृक्ष झाला आहे महायुतीच्या एवढ्या जागा येऊ शकत नाही
सोयाबीन उत्पादक किसानों को मिट्टी में मिला दिया मोदीजी यानी
अनाउन्सर ताई, थोडं हळू ओरड की ,नरडं फुटेल ना.
मोदी चाट मारत आहे महा विकास आघाडी ३५ते ३६जागा निवडून आणत आहेत
तिला १ डझन ग्यास सिलेंडर दिले असतील
ताई अनऊंसर खूपच छान जोश पूर्ण होत विराट सभा होती सभा गाजवली ताई नी
😂😂😂😂😂@@gulabdhumal317
Paise pahije tevdhe mialale aasel mhnun anandat hot aas kadhi kadhi 😅😅
फक्त तुतारी. एक सामान्य माणूस भगरे सर यांना पाडण्यासाठी किती ताकद लावणार
Prachar chaluye...bjp konalahi kami samajat nahi
Modi
पवारला नागडा केला
तू ता री बंद पडनार
Modi
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा नरेंद्र
🚩🚩 जय शिवराय , जय श्रीराम
कॉंग्रेस ला आम्ही पाडले तूम्ही आच्छे दिन आणचाल म्हणून तुम्ही कॉंग्रेस वर फक्त टिका करण्यात 10 वर्ष गेली मोदी साहेब तुम्ही आपल काम दावा
डोळे फुटलेका रस्ते,रेल्वेमार्ग विमानतळ तुम्हा पुर्ण वेळ लाईट दिली ते काग्रेस ने दिली होती का
भर संसदेत मोदींनी आपल्या केले ल्या कामाची श्वेत पत्रिका मांडली आहे.आपण त्यांनी केलेली कामे संसदेच्या वेब साईटवर केव्हाही पाहू शकता,वा माहिती अधिकारात ते मिळवू शकता,वा आपल्या भागाच्या खासदाराकडूनही मिळवू शकता.उगीच काम दाखवा म्हणून टिमकी नका वाजवत राहू तर केलेल्या कामाची माहिती मिळवा व अनुभवा. 36:00
आपल्याला आपलं घर चालवता येत नाही मोदी होन सोप नसत टीका करताना अभ्यास करावा
दलिंदर आहेत ज्यांनी नाशिक व भारताचा दहा विकास नाही दिसत।
@@ganeshlokhande6442 अंधभक्त शांत बसा मुर्ख समजु नका.
जय छत्रपती शिवाजी महाराज म्हण
आपण जय शिवाजी जय भवानी असंच म्हणतो ना.
Neet ek bhashan
@@kantatilke3832 right
शिवाजी हृदयात असतो जसे आपण रामाला राम म्हणतो जरी राम आमचा राजा होता ! राहुल गांधींनी तर महाराजांची मूर्ती हातात हि घेतली नाही !
अहिल्याबाई होळकर येळकोट येळकोट जय मल्हार
माननीय हिंदू हृदय सम्राट श्री सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हिंदुस्तान मध्ये हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यातील हिंदूची ज्योत ज्वलंत ठेवणारी
शेतकरी वेशभूषा याचा स्वीकार करताना खरं तर हा सन्मान करणारे आणि स्विकारणारे दोघांनाही थोडे तरी भान पाहिजे की आपण शेतकरी यांची काय अवस्था केली आहे. सत्तेसाठी आणि मतदानासाठी किती लाचार व्हावे याला काही मर्यादा आहे की नाही ?
तुम्ही कायदे उघडुन वाचलेत का ....sanga kay चुकीचे आहे आणि नुकसान आहे त्या कायद्यानं मधे.... मी वकील आहे त्या नवीन कायद्यांचा अभ्यास केलाय.... ते अत्यंत योग्य आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव देणारे आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट मार्केट मधे यायची मुभा आहे....उगीच हवेत नाईबोलयच काहीही
Tuza abhyasach nahi ,ugich bolu nako y....
Bhaskar bagare
@@devidaspithe1728 🙏🙏
शरद जोशी शेतकरी संघटना आंदोलन करत होते 40 वर्षे तेव्हा कुठे ++ घालत होता
५०० रूपये वाले जमा झाले आहे
अगदी बरोबर
तुम्हाला मिळाले की नाही
कांदा बाबतीत विचार करण्याची गरज निवडणूक लागल्या कांदा निर्यात करण्याचा निर्णय झाला तेही निवडणुकीचा आर्ध टप्पा झालं नंतर निर्यात बंदी उठवली गेली पाच वर्षे यांवर साधं शब्द देखील काढूं दिलेला नाही हे आढवण ठेवा
ज्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायची लाज वाटते फक्त शिवाजी महाराज शिवाजी महाराज कामाचं बोलावं साहेब
शेतकऱ्याचं खरं वस्त्र... हरण केलं हे लक्षात ठेवा
Very nice 👌
शेतकऱ्यांचं खर वस्त्रहरण तर बारामती पासून सुरू झालेलं आहे
तुझ्या घरात घुसून मुस्लिमांनी वस्त्र हरण केले ते वाचव पहिले
खरच काय बहुरुपी माणूस आहे राव.
छत्र पती शिवाजी महाराज की जय ❤ जय श्री राम ❤ जय श्री कृष्णा ❤ जय श्री राधे ❤
शेतकरी पीक भाव मिळाला पाहिजे बाकी सर्व ठीक आहे
काँग्रेस काळात भरपूर मिळाले आता काय गरज नाही😂😂😂
Baaki ky dagd thik aahe re ratalya
जय जवान जय किसान 🙏🙏मला तरी वाटते की होईल सगळं चांगलं,सगळ्याच गोष्टी एकदम नाही ना होऊ शकत आणखी एक संधी देऊया आपण.
साहेब 10 पासून तुम्ही काय केले हे सांगा
आंधळेपणाने सोंग घेतलेल्या व किवंडेपणाचे ढोंग करणार्यांना कोणी काहीही सांगू शकत नाही व त्याला कोण जमेतही धरत नाही.तो जमिनीला भारच असतो.
मोदी है तो गॅरंटी है मोदी लाट आली
Modi
भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव
पुढील नवीन पिढीच्या भविष्या करिता आमचे आयुष्य आपणास लाभो हीच त्र्यंबकेश्वर चरणी प्रार्थना! शुभेच्छुक-मातोश्री निवास शिवसेना चौक गणेश नगर येरवडा पुणे-६.जय श्रीराम! जय भवानी! जय शिवाजी! जय हिंद! जय महाराष्ट्र! जय संविधान!🎉❤🎉❤🎉❤
जय जय राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Ekadashila mutton khato watat tu
मोदी शिवाजी महाराज यांच्या पेक्षा मोठा झाला का जय शिवाजी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लाज वाटते का
त्याला माहीत नहीं.. महाराजांचा इतिहास....
हे मोदी चाट्याच्या लक्षात येत नाही
जय महाराष्ट्र🙏 कडवट शिवकन्या रेणुका खाडे हिंदुराष्ट्र मनसे सैनिक👍 जय जय श्रीराम राज बाळासाहेब ठाकरे
साथियो,
हमें भाजपा, कांग्रेस, आप, सपा, बसपा इत्यादि राजनैतिक दलों की बहस में नहीं उलझना।
मेल मिलाप हमें केवल उनसे ही करना है जो बडस एक्ट २०१९ पर हमारे साथ मिलकर पहले उसके पुर्ण सफलता के लिये काम करे। हमें न्याय दे !
कांग्रेस या कोई भी विपक्षी दल बडस एक्ट २०१९ पर बात ही नहीं करता तो उनका समर्थन क्यों और किसलिए करें ? ?
सत्ता में कौन आयेगा ? या कौन जायेगा ? यह हमारे लिए महत्वपूर्ण है ही नहीं ! हमारे लिए कुछ महत्वपूर्ण है, तो वह है .. केवल बडस एक्ट २०१९ जो प्रत्येक ठगी पीड़ित को भुगतान की गारन्टी देता है, जो भी दल या व्यक्ति इस कानून पर बात करेगा हम उसका सहयोग भी करेंगे और सम्मान भी करेंगे।🇮🇳☮️👩👧👧⚖️🙏🏻
जय श्री राम वंदे मातरम
शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.पेहराव घालून अडचणी समजतील का
MVA 35+ येणार
राहुल प्रधान मंत्री करण्यासाठी तुम्ही मत देणार आहात
Gap re 😂
@@minalpendkar8058 राहुल गांधी पंत प्रधान होनार नाही.तो गांधी बनणार आहे.
Pagal madhya tuch kar Rahul la vote
MVA पडणार फिक्स 💯
माझा माननीय श्री नरेंद्र मोदीजीं पूर्ण पाठिंबा आहे जय श्रीराम
महाविकास आघाड़ीचा विजय असो जय शिवराय जय महाराष्ट्र
Vande matram
डोक्यात टोपी आणि गळ्यात गमजा घालून शेतकरी होत नाही डोक्यात झिरो टू घालून शिवाजी महाराज होत नाही
Negative bolto y...
Tuzya jivavar ale y....
Rahul Gandhi la pan sang muslim topi ghalun muslim hot nahi😂😂😂😂
Pan maharaj anche vichar swikarta yetaat
ते काय घालून स्टेजवर आले नव्हते.घालणारे हे आपल्याच भागातील आहेत,ते कामाचे जाणीव ठेवणारे आहेत.आपणास नसेल जान वा मिळालेले धन घेऊनही नसेल काही वाटत तर तो दोष आपलाच ठरतो.
खूप मस्त लवकर च प्रभू श्रीराम या नाशिक मधून फक्त फक्त श्रीराम जयजयकार . अखंड भारतासाठी ललकार पण इथून च
हर घर जल व नळ देऊन उपयोग नाही त्या नळातून पाणी येत नाही साहेब त्यामुळे उत्तर महाराष्ट्र खान्देश चे हक्काचे पाणी नार पार प्रकल्प गिरणा तापी खोऱ्यात सोडून अपुरे काम पूर्ण करावे त्यामुळे आपली हर घरं जल, नल योजना पूर्ण होईल व माय मावली व शेतकरी चे आशिर्वाद मिळेल
फक्त नौटंकी
विचार रा हिंदू जन मानस हो शंभुराजे ना धोका देनारा हिंदू च होता
पश्चिम महाराष्ट्रच्या कांद्याला, ऊसाला., खान्देश च्या केळीला, कोकणातील शेतकर्यांच्या फळांना भाव नाही, विदर्भात तील पांढरे सोने काळवंडून गेले, . मराठवाड्याचं बोलूचं नका.आणि आता म्हणता टरबूज 🍉 ला भाव द्या गूजरात मध्ये टरबूज ला चांगली मागणी आहे.
महाराष्ट्रात फक्त जय शिवाजी म्हटल नाही जात, महाराष्ट्रात सर्व जण छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतात. मराठी माणसा जागा हो महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवून मतदान करा , शेतकऱ्यांना फक्त 24 तास वीज आणि पाणी तसेच खते, बियाणे आणि कीटक नाशक औषधे स्वस्त दरात मिळालं पाहिजे, सरकारच्या 2000/-₹ रुपयांनी काही होत नाही
मराठी बोलायचं आणि महाराष्ट्राची वाट लावायची
या सगळ्या बावळटांना महाराष्ट्राबद्दल अस्मिता नाही
जय शिवाजी म्हणाले आहे यांना जय शिवाजी महाराज म्हणायला बोबडी वळली आहे का
महाराष्ट्रामध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार भाजप पेक्षा जास्त निवडून येतील.
ओबीसी चा ढाण्या वाघ छगन भुजबळ
किंग महाराष्ट्र बहुजन समाजातील सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारे
🚩🙏🌷
कांद्याचा विषय महत्वाचा
जय श्री राम
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हाती १ नंबर नरेंद्र मोदी भाजप/ २ नंबर मा. हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेची शिवसेना/ ३ नंबर शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी आपलं मतं कुणाला आपणच ठरवणार एक मतं लाख मोलाचं 🙏🚩😂✅
जयश्रीराम जयहीन्द जय श्रीमोदीजी,भाजपा,कमळ 🪷 देशहीत, जनहीत, देशभक्तीसाठी/देशभक्तांसाठी
आज प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये भेसळ आहे, आजचा भारतीय व्यक्ती ७० वर्षे जिवंत राहिल याची गॅरंटी मोदी साहेब देतील काय?
भेसळ बंदी कायदा आपले कार्य करतच आला आहे म्हणूनतर राष्ट्रीय वयोमान सरासरी पंच्याहत्तरीचे वर झाले आहे.भेसळबंदी बाबत आपणासही जनतेनेही त्याविरोधात आवाज बुलंद केला पाहिजे.
Abe ky boltoy murkha
५५...६० मेलेच पाहीजे हिच मोदींचि गॅरंटी
@@user-xv5pi1cm7k tu vachla na fuktya coronat fukat vaccine gheun
कांदा चा वांदा केला
Fake user 🤬🤬
मोदी चोर हैं 😂😂@@nitinjarhad1893
Modiji 20000000 Nokrya Dilya Babat Dhyanyawad Modiji Zhut Kaise Bolna ye Aapse Shikhe!
फक्त मोदी आणि भुजबळ साहेब
फडणवीस नी हे सीट राष्ट्रावादी ⏰ ला दिले पाहिजे होते
खुप ठिकाणी मिथुन नी संडास खाली आहे
लोकांना गरज आहे फक्त बीजेपी आणि महायुती ला
किरीट सोमय्या ला का नाही आणला स्टेजवर
त्यांच्याकडून बदनाम होवून जेल रिटर्न झालेले नाराज झाले असते ना .
Tayla rep karayala pathavala aahe nerav modi barobar😂😂😂
कशाला पेहराव करतात उगाच.... मनात नाही भाव आणि देवा मला पाव
👌🙏✔
जो आमचा साउंड ला परवानगी देईल त्यांना वोट करणार
हम दो तो तुम्हारे भी दो हे होण्यासाठी उमेदवार कोणीही असो आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पाहिजे माननीय मोदीजींनी सुमारे 500 वर्षानंतर श्री प्रभू रामचंद्रांचे उभारण्यासाठी एवढे परिश्रम घेतले जय श्रीराम
छत्रपतींचा अपमान करतो टाळ्या वाजवतात लाज वाटायला पाहिजे.लोकाणा.शिवाजी.महनतो.मोदि.सबेत..लोक.लाज.वाटायला.पायेजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला.मोदी.
साहेब, त्या दोन्ही गर्जना वेगवेगळ्या आहेत ....
"छत्रपती शिवाजी महाराज की जय" ही घोषणा वेगळी.....
आणि
"जय भवानी जय शिवाजी" ही घोषणा वेगळी....आणि त्या पण आजच नाही खूप पहिल्यापासून आहे.
शेतकऱ्यांच खर वस्त्र पण कांदा हे खर अस्त्र तुमचा धुरूळा उडणार
अहो भारतात फक्त महाराष्ट्र राज्य नाही. बरीच राज्ये आहेत. भविष्यात काय वाढून ठेवलय याचा विचार करा. देश वाचला तर महाराष्ट्र राहिलं. कांदा बिंदा विधानसभे साठी राखून ठेवा भाऊ.
@@shashikanthajarnis1136अरे माणसं जगली तर देश
@@shashikanthajarnis1136 amhi pn bjp lach vote karato pn kandayt maral na bhau yami
@@shashikanthajarnis1136 निर्यात बंदी केंद्र सरकारं घालते आणि कांदा विधानसभेला ठेवू? इतर राज्यात काय चालू आहे मणिपूर, लडाख बघा काय चालू आहे?
गुजरात मध्ये प्रकल्प चालले आहेत.
चीन बरोबर १९६२ नंतर चे सर्वात मोठे युद्धजन्य परिस्थिती झाली आपले चाळीस लोकं गेले
ब्रुज भूषण सिंग प्रकरण
प्रज्वल रेवांना चा प्रचार करता स्वतः जाऊन मग स्कँडल झाले तर स्वतः प्रतिक्रिया का देत नाही.
यातल्या कोणत्याच गोष्टींवर मोदी बोलत नाहीत.
BJP जॉईन केली की ED CBI कारवाई का करत नाही?
Electoral bond घोटाळा
@@shashikanthajarnis1136 तुमच्या कमेंट बद्दल हसू येते 😂😂😂
श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणायच लक्षात ठेवा 🚩🚩 तुमच्या राजकारणात आमच्या राजांच नाव अपूर्ण घेता कामा नये.
महाराष्ट्रात ज्याने जागा दिले त्याला नकलि म्हणाऱ्या भाजपाला सगळ्यानी त्याची जागा दाखवा ❤ठाकरे सरकार❤
श्रीराम सर्वांच्या हृदयामध्ये आहे भावांनो हे लक्षात ठेवा आपल्या हाताला काम पाहिजेल श्रीराम म्हणून आपलं पोट भरणार नाही हे लक्षात ठेवा
?odi😊
दाता राम देता राम .... आत्मा राम परमात्मा राम 🚩 जय जय श्रीराम 🚩
Jay shree ram
म्हणूनच कांग्रेसने शेतकर्यांच्या मनातला,हृदयातल्या राम बाहेरच येऊ नये म्हणून कोर्टबाजीत वकिलांची फौज कामाला लावली होती.पण हाताला का पाहिजे म्हणणारे कामाअभावी हात चोळीतच बसले होते.शेतकर्यांना मोदी सरकारने काय काय योजना व सहाय्यधन,सबसिडी,विमा आरोग्य,हमीभाव,अनेक बाबींचा लाभ घेऊनही त्या आठवतही नाहीत.म्हणून कांग्रेस नीतीत तो शेतकरी खुष असतो.हे अधोरेखीत नका करू.ऐहसानफरामोर्श नका ठरू.
दुनिया मे गुजरात का प्याज जा रहा है बाहर भारत का खेती करने वाला फार्मर क्या पागल समझा है क्या आपने
Vote for Bjp🔥🔥
1)धारा 370 निरस्त
2) राम मंदिर
3) CAA जैसा कानून
4) देश में पहली बार स्वच्छ भारत मिशन
5) देश में स्मार्ट सिटी योजना
6) बड़ी संख्या में शौचालयों का निर्माण कराया गया
7) 80 करोड़ लोगों को मुफ्त राशन
8) भ्रष्टाचार पर अंकुश लगाया गया और सब बंद कर दिया गया।
9) 10 साल में देश में एक भी आतंकी हमला नहीं..
10) किसान को 4 महीने में 4000 रुपये सीधे बैंक खाते में जमा
11) देश के कोने-कोने में बड़े पैमाने पर हाईवे रोड का काम..
12) 2014 में पहले 50 हजार किमी हाईवे पूरा हुआ और आज 2024 में 1.5 लाख किमी हाईवे पूरा हुआ.
13) देश में 2014 के पहले 4 शहरों में मेट्रो, आज 45 शहरों में मेट्रो..
14) 2014 में देश में पहले 3 एम्स अस्पताल और आज 24 एम्स
15) 10 साल में देश में बना डबल कॉलेज..
16) 2014 में देश में पहले 320 मेडिकल कॉलेज, आज 2024 में 780 मेडिकल कॉलेज
17) 2014 से पहले देश में 13 आईआईटी बने थे लेकिन 5 अटल बिहारी वाजपेई के कार्यकाल में बीजेपी ने बनाए और आज 2024 में 23 आईआईटी कॉलेज हैं
18) आईआईएम का भी वही हाल आईआईटी जैसा
19) जब नई शिक्षा नीति आती है तो वह व्यवसाय का अनुसरण करती है।
20) मुद्रा योजना से पहली बार सबसे ज्यादा लोन
23) भारतीय सैन्य आधुनिक तकनीक को हथियारों से परिपूर्ण किया गया
24) भारत के इतिहास में पहली बार रक्षा सामग्री का निर्यात हुआ..पहले भारत खरीद रहा था
25) मेक इन इंडिया को सफल बनाना
26) 2014 में विदेशी मुद्रा भंडार 320 बिलियन डॉलर था और आज 640 बिलियन डॉलर है
27) देश की पहचान विश्व में भारत की प्रतिष्ठा पहले इतनी प्रतिष्ठित नहीं थी
28) विकसित देशों में भारत 2014 में 11वें नंबर पर 5वें नंबर पर था
29) 30 करोड़ लोगों के घर गैस कनेक्शन..
30) देश के हर गांव के लिए घरकुल योजना।
31) नल पानी योजना कई गांवों तक पहुंच चुकी है.
32) धार्मिक स्थलों का जीर्णोद्धार
33) जब देखा जाए तो प्लान जी 20
34) देश में सीमा सुरक्षा में बढ़ोतरी.
35) किसान का पैसा बीमा हो या मुआवजा, सारा पैसा खाते में जमा होता है।
36) 60 करोड़ लोगों को 5 लाख तक मुफ्त आयुष्मान भारत योजना के तहत मुफ्त इलाज।
37) भारतीय रक्षा बलों में राफेल जैसे 5वीं पीढ़ी के नए लड़ाकू विमानों को शामिल करना..पहले ऐसा कोई जेट नहीं था, अब इसे मेक इन इंडिया के जरिए भारत में बनाया जा रहा है।
38) लोगों को मुफ्त में दी गई कोरोना वैक्सीन..
39) देश की विदेश नीति दुनिया में सबसे अच्छी है।
40) 10 साल में पहली बार भारत के अमेरिका और रूस से अच्छे रिश्ते, अमेरिका का दबाव और भारत पर नियंत्रण..
41) सर्जिकल स्ट्रीक..
42) भारत का 5 ट्रिलियन डॉलर की ओर कदम..
43) 2 साल में भारत दुनिया की नंबर 3 अर्थव्यवस्था बन जाएगा..
44) इसरो जैसे संगठन के पास सबसे ज्यादा रिसर्च फंडिंग है.. इसलिए चद्रयान योजना 5 साल में 3 बार सफल रही..
45) पहली बार मंगलमिशन सफल
46) भारत में पहली बुलेट ट्रेन..
47) भारतीय रेलवे का 100% विद्युतीकरण
48) भारत सेमी हाई स्पीड वंदे भारत ट्रेन
49) भारतीय स्कूली किताबों में मुगल इतिहास को छोड़कर सच्चे क्रांतिकारियों और आदेशों को शामिल किया गया है।
50) देशों से 40करोड़ स्थानीय लोगों को गरीबी से बाहर निकाला गया.
51)देश में २०१४ के पहिले ७४ एयरपोर्ट थे आज २०२४ में १७२ एयरपोर्ट है।
52)देश में २०१४ के पहिले २० स्टार्टअप थे आज २०२४ में ७०,००० स्टार्टअप है।
53)देश में २०१४ के पहिले ३ यूनिकॉर्न कंपनी थी।आज २०२४ में ११२ यूनिकॉर्म कम्पनी है जैसे की byjuu,,sweeggy,,phonepay,,google pay,, ऐसे ८,२०० करोड़ वैल्यू है इसी यूनिकॉर्म याने १ बिलियन रूपी वाली कम्पनी,जिसमे लाखो लोगो को रोजगार मिला।
और भी बहुत कुछ है..लेकिन पढ़े-लिखे लोगों को ये बताने की जरूरत नहीं है और अनपढ़ लोगो को बताने का कोई फायदा नहीं है
Chal nigh..lawdya...tuza sarkhe mulle kiti aale gele.. Sharad Pawar cha chatya
Dilli me kitane kissan mar gaye...
विकास, महागाई, शेतकरी, कांदा प्रश्न यावर बोलण्याऐवजी हिंदू मुसलमान, कॉंग्रेस किंवा मंदीर हेच प्रचाराचे नेहमीचे मुद्दे. 😂😂
विकास कुठंय, कोणी पाहिलायं का?
सगळ्या पोस्ट विरोधी आहेत हे विचाराता घेतलेतर विरोधी वातवरण आहे....हे नक्कीच
Only Uddhavji ,Sharadji Pawar Saheb and Supriyatai !
Mashal हाथ and Tutari !
गंगा पुत्र तो kon re 😢😢 राडतो स्वतःसाठी
😂😂
Bijjaladeva - Sharad pawar
Bhallaldeva - udhav Thackeray
Bahubali - Raj Thackeray
Now Maharashtra politics roll name
काय पण विशेषन लावलय,,,,, विश्र्वात, लोकप्रिय,,,,,,, या वेळी हा पडणार आहे, लोकांना आता धर्माचं नाय कामाचं पडलंय,,,, किती लबाडी करावी,,,,,,
वल्लभभाई पटेल यांच्या नावाचं स्टेडियम यांनी त्याच्या नावावर करून घेतलय,,,,,,
कांदा तुमच्या डोळ्यात पाणी आणणार 😊
जय जय राम कृष्ण हरि ❤🎉
नाही नाही नाही... जय महाराष्ट्र फक्त उद्धव साहेब..
महागाई वर काही तरी बोला जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🚩
फक्त आणि फक्त खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
Thakare ni kay kel??
बघितलं नाहीस वाटत शरद पवार साहेब यांनी कस बाहेर काढले उद्धव खान ला 🤣🤣😂😂
@@santoshchalke5861 बाळासाहेबांचं नाव खराब केले त्या नालयकाने
खरी शिवसेना आणि चिन्ह मिंन्धेकडे.
आपल्याकडे शिवमुस्लीम सेना.
@@santoshchalke5861aho thakreyni kay kela kay vicharta? Aataapryant itar CM ne je kela naahi te thakrey karun dakhvala. GHARAT BASUN raahile.
पेहराव नेसून नाटक शेतकरी पेहराव करण्यापेक्षा शेतकऱ्यांना सोईसुविधा ,नोकऱ्या बद्दल बोला ,लोकांना उपाशी ठेवून श्रीराम पावणार नाही.
साहेब तुम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई ला विसरले वाटतंय खंत वाटते असंच एसटी कामगारांना सुध्दा विसरून गेले आहेत आपन खंत वाटते,,,,,,
गंगापुत्र फक्त एकच होऊन गेले पितामह भीष्म
हे भिष्म नाही च कारण गोदावरी तिरी कोरोणा काळात प्रेतं पाण्यात तरंगत होते
कोण मोदी,,,
भट भटणीला मारी...