मेरे महाराष्ट्र के हे चार खासदार होणे सधन में जो मुद्दे उठाया है सब सहित है लेकिन ज्यादा प्रभावित करने वाला भाषण श्री अमोल कोल्हे खासदार साहेब किसानो के बारे मे जो मुद्दा उठाया मुझे वो सबसे अच्छा लगा
प्रशांत कदम जी आपण विषय चांगले घेऊन येता. सर्व खाजदरांची भाषणे धडाके बाज झाली. महाराष्ट्र नेहमीच संतांची भूमि आणि महामानवांची भूमी म्हणून ओळखली जाते. देशाला नेहमीच महाराष्ट्राने योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.
प्रशांत कदम एकदम झाकलेल्या कोपऱ्यात अंधारी गोष्ट उघडी करून व्यवस्थितरीत्या दाखवता याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही खरच कष्ट घेत आहात हे दिसून येते आहे. 👌🏻👍🏻
नारायण राणे सारखे खासदार संसदेत पाठविलें आहेत असली खोगीर भरती काय कामाची? मतदार बांधवानो आता निदान महाराष्ट्राच्या विधानसभेत तरी हाजी उमेदवारांना निवडून देऊं नये.
02:28 राष्ट्रपतींनी स्वतःच्या अभिभाषणात आणीबाणीचा जाणीवपूर्वक उल्लेख केला तसा त्यांनी फसलेली नोटबंदी इ. घटनांचा पण उल्लेख केला पाहिजे होता. त्यासाठी खरं तर स्वतः राष्ट्रपती निष्पक्ष असले पाहिजे.
प्रशांत सरअतिशय शांतपणे महत्वाचे विषय घेऊन येतात.निखील वागले सारखा फार ज़हरी टिका नसते.आकृस्तालपणा नसतो.परंतु ज़नतेचे महत्वाचे मुद्दे खंबिरपणे मांडतात.खुप खुप धन्यवाद सर.
निखिल वागळे, एक वरिष्ठ पत्रकार आहेत. ते विचित्र राजकीय परिस्थिती मुळे मनापासून चिडून बोलतात खास करून महाराष्ट्राविषयी. त्याला तुम्ही आक्रस्ताळेपणा म्हणू शकत नाही, ती एक त्यांची शैली आहे. त्यांचा हेतू लक्षात घ्या.
*वर्षाताई गायकवाड यांचे पहिलेच भाषण सर्व विषयांना कव्हर करणारे होते, लाजवाब भाषण केले वर्षाताई यांनी! आणि बाकीच्याच्याही खासदारांचे ही भाषणे जे काही मुद्दे वर्षाताई यांना वेळेअभावी घेता आले नाहीत त्या विषयांना स्पर्श करणारे होते, संसदेने पाहिले महाविकास आघाडी एकसंघ आहे ते यावरून ध्यानात येत आहे! शाब्बास माहाविकास आघाडी!* ❤❤❤❤❤
अरविंद जी सावंत, अमोल कोल्हे, वर्षा गायकवाड, संजय राऊत जी यांच्या भाषणात दर्जा व प्रतिभावान ता दिसून येते.असे खासदार यांची खरी देशाला गरज आहे. मुद्दे सूद मांडणी करतायेत.
मान्यवर खासदारांनी अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे प्रभावी पणे मांडले त्या बद्दल मनपुर्वक अभिनंदन. परतु या पैकी एकाही खासदाराने समग्र जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, देशहितासाठी हे आवश्यक आहे अशा महत्वपूर्ण विषया बाबत या खासदारांनी एक शब्द ही काढला नाही याचे दुःख वाटते.
खासदार गल्ली बोळात काम करण्यास पाठवत नाही लोकसभेत देशांचे जनतेचे प्रसन्न प्रभावी पणे मांडण्यासाठी दिल्लीत पाठविलें जातात,नुसत गप्प बसुन चालत नाही त्याला महनतात खासदार इतिहासात अमोल कोल्हे सरस ठरले तर वर्षा ताई पहील्यांदाच आपली कामगिरी दाखवली आसे खासदार जया मतदारांनी पाठवले त्याचे अभिनंदन योग्य खासदार निवडून दिला
वर्षा गायकवाड ह्यांनी बऱ्यापैकी मुद्दे मांडले आणि त्यांचे हे पहिलंच लोकसभेतील भाषण त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक चे मार्क देतो. माझ्या मते ज्योतिबा सावित्री फुले भारत रत्न, आणि निवडणूक आयोग चे पक्षदोडीचे कारनामे आणि सध्याचे बेकायदेशीर सरकार हे मुद्दे यायला हवे होते
सभापती पदावर नियुक्ती ही जनतेने मतदानातून होणे आवश्यक वाटते तरच पक्षपातीपणा राहणार नाही. महाराष्ट्रातील खासदारांची भाषणे बहुतांश मुद्दे छा समावेश झालेला असला तरी महाराष्ट् कर्नाटक सीमावाद बाबत उल्लेख n झाल्यामुळे खंत वाटत आहे.
प्रशांत साहेब तुमचे पहिले धन्यवाद तुम्ही असे व्हिडिओ तयार करता आणि जनतेसाठी पाठवता हीच आमच्यावर कृपा आहे खेड्यापाड्यात असे व्हिडिओ दाखवा दाखवतात पत्रकार परिषदेत पत्रकार साहेब दाखवत नाही तसं पाहायला गेलं तर चारही लोकांनी भाषण हे जोरदार केलं आहे आणि भाजप वाल्याची कान उघडणे केली आहे धन्यवाद प्रशांत साहेब
वर्षा गायकवाड यांची एनर्जी चांगली आहे. भाषणात “सन्माननीय अध्यक्ष महोदय” पुन्हा पुन्हा म्हटल्याने फार वेळ वाया जातो. त्याच वेळात शॉर्ट टू द पॉइंट बोलून अजून ४-५ मुद्दे उचलले तर भाषण अजून प्रभावी होईल. मतदारसंघ बघत असतो खासदार कसे बोलतात लोकसभेत जाऊन.
सर आपण दिल्लीत भरपूर काम केले आहे खासदार मग तो कोणीही असो कुठल्याही पक्षाचा असो अपेक्षा काय असतात म्हणजे वागणूक,आणि इतर हेही सांगावे आणि नवीन मध्ये वर्षा ताई छान बोलल्या
माननीय संसद वर्षा गायकवाड़ सबसे अच्छी बात रखी और हमें आप से उम्मीद है कि आप बहुजन समाज के हितों की बात रखोगे आप को आगे के लिए बहुत बहुत धन्यावाद देते हैं शुभकामनाएं
Smt. Varshaji,s first speech in Parlament was excellent.We observed her comond on Hindi was notified.She have put the all points effectively. Nice speech. She raised burning points of Manipur and women athletics and wrestlers in parliament . Dr. Amol Kolhes term is 2 nd. We saw confidence in his speech and also he raised burning points of farmers .No doubt his speech is excellent . We see ,, MARATHI BANA,, in Dr Amol Kolhe. Hon. Sanjay Raut is ,,LION,, of Shivsena and his speech is like lion in Parliament . He fired against BJPs agenda and Modis niti. Excellent MP and SUPUTRA,, of Maharashtra. He is ,,Tanaji Malusare ,, of Hon. Udhavji.
मुंबई च्या लोकल train मध्ये परप्रांतीयांच्या मुळे होणाऱ्या गर्दी मुळे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते..महाविकास आघाडीच्या कोणत्या तरी खासदाराने ह्या बद्दल बोलावे..
वर्षा गायकवाड मॅडम खुपच सुंदर शब्दात व कमी वेळात बरेच मुद्दे विंश्र्लेसन करून महाराष्ट्रातील जनतेला लोकसभेत खासदार कोणचे मुद्दे मांडायचे आसतात हे जनतेसमोर दाखवून सुंदर भाषान केलात . व आशा प्रकारे नेहमीच मुद्दे मांडत जाल. अशी आशा व्यक्त करुन.तुमच मनभरून अभिनंदन. जयभिम जय महाराष्ट्र जय संविधान. 🎉🎉🎉🎉🎉
नुसतं संतांची भूमी, शिवरायांची भूमी म्हणून काही होत नसतं. ते पावित्र्य ना जनतेच्या मनात आहे ना शासनाच्या! नुसते पोकळ शब्द राहिले आहेत. सरकारी ऑफिसात पूर्वी काम करून घेण्यासाठी ज्या रकमा मागितल्या जायच्या त्यात कितीतरी पटीने वाढ झाली आहे. सर्वप्रकारचा भ्रष्टाचार दुणावला आहे.
शेकडो समस्या वर्षातली व कोल्हे सरानी मांडल्या त्या विरोधात सरकारकडे ऊत्तर नसलेमुळै फक्त पवार साहेबाचे जुने निर्णय दाखवून अमीत शहाने आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण टाकण्याचा मिष्कील प्रयत्न केला व स्वतःचे हासे करून घेतले. संसदेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे सुळेताई,वर्षाताई व कोल्हे सर धन्यवाद
Prashant sir your great journalist you show reality of maharastra situation .professor warsha Gaikwad Madam speech is excellent on current affairs as well as DR Amol kolhe Saheb speech is all round development of farmers market,..
सर्वांचीच भाषणे मुद्देसूद, अभ्यासपूर्ण, आणि उत्कृष्ट तर आहेतच पण त्यात चांगले कोणते ते सांगणे योग्य नाही. कारण प्रत्येकाचे विषय, मुद्दे वेगवेगळे होते व ते ते त्यांनी त्यांनी पुर्णपणे व्यवस्थितपणे उस्फुर्तपणे मांडले.
प्रशांत साहेब तुम्ही जनतेला जागरूक करत आहे खूप खूप धन्यवाद तुमचे जय महाराष्ट्र🙏
सर्व मित्रांना जय महाराष्ट्र 🙏
मेरे महाराष्ट्र के हे चार खासदार होणे सधन में जो मुद्दे उठाया है सब सहित है लेकिन ज्यादा प्रभावित करने वाला भाषण श्री अमोल कोल्हे खासदार साहेब किसानो के बारे मे जो मुद्दा उठाया मुझे वो सबसे अच्छा लगा
प्रथमच लोकसभेत आलेल्या वर्षा गायकवाड यांनी खुप प्रभावी मुद्दे मांडले. अमोलजी कोल्हे नेहमीप्रमाणे ग्रेट.
प्रशांत कदम जी आपण विषय चांगले घेऊन येता. सर्व खाजदरांची भाषणे धडाके बाज झाली. महाराष्ट्र नेहमीच संतांची भूमि आणि महामानवांची भूमी म्हणून ओळखली जाते.
देशाला नेहमीच महाराष्ट्राने योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.
अमोल कोल्हे यांचे भाषण खूपच वास्तववाडी आणि सत्ताधाऱ्यांचे कान टोचणारे आहे... 👍👍
छान
ळं . . ौ . . .. त . त . . त ... नं न नं िििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििििें@@dilipjadhav3952
❤❤❤❤❤❤❤
संसदे मध्ये पहिल्यांदा च निर्वाचित झालेले सदस्य व जुने सदस्य या सर्वच प्रतिनिधींनी उत्तम मत व्यक्त केले आहे. सर्वांचे अभिनंदन💐👍
प्रशांत कदम एकदम झाकलेल्या कोपऱ्यात अंधारी गोष्ट उघडी करून व्यवस्थितरीत्या दाखवता याबद्दल तुमचे मनापासून आभार.
तुम्ही खरच कष्ट घेत आहात हे दिसून येते आहे.
👌🏻👍🏻
काँग्रेसचा बुलंद आवाज वर्षाताई खुपच छान भाषण.. अरविंद सावंत ,संजय राऊत , सुप्रीयाताई, अमोल कोल्हें , वर्षाताईं सारखे खासदार महाराष्ट्रातुन संसदेत पाठविले पाहिजे... होयबा खासदार नकोत..
इतर चुप बसलेले असतात.
नारायण राणे सारखे खासदार संसदेत पाठविलें आहेत असली खोगीर भरती काय कामाची? मतदार बांधवानो आता निदान महाराष्ट्राच्या विधानसभेत तरी हाजी उमेदवारांना निवडून देऊं नये.
सर्वांचे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत अगदी योग्य शब्दात महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत पोचला. ग्रेट जय महाराष्ट्र
एकदम जबरदस्त.
सरकारच्या डोळ्यात अंजन घातले चारही महाराष्ट्राच्या खासदारांनी
खा.वर्षाताई गायकवाड आणि खा.अमोलजी कोल्हे यांचे खूप अभ्यासपूर्ण भाषण.
प्रशांतजी असेच चांगले विषय मांडत राहा.
प्रत्येकाने आपापल्या परीने खूपचं छान भाषणं केली आहेत
चारही खासदारांचं खुप खुप अभिनंदन जय महाराष्ट्र 🚩🚩
सर्वच भाषणं दर्जेदार आहेत, जय महाराष्ट्र! जय भारत!!
प्रशांतजी कॅमेरा कॉलिटी हवी आहे, मधुर वाणी सोबत सुंदर चित्रीकरण हवय.
02:28 राष्ट्रपतींनी स्वतःच्या अभिभाषणात आणीबाणीचा जाणीवपूर्वक उल्लेख केला तसा त्यांनी फसलेली नोटबंदी इ. घटनांचा पण उल्लेख केला पाहिजे होता. त्यासाठी खरं तर स्वतः राष्ट्रपती निष्पक्ष असले पाहिजे.
प्रशांत सर आपले अगदी निःपक्षपाती मुद्दे मांडतात व चांगल्या व योग्य गोष्टी मांडतात याचा आंम्हा महाराष्ट्राला अभिमान वाटतो...खूपच छान कार्य
12:05 धन्यवाद वर्षा गायवाड की तुम्ही मुंबई रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला.
15:40 Correct point 💯
अमोल कोल्हे सर सगळे मुद्दे उत्तम होते... impressive 🔥
सर्व खासदार प्रभावी भाषण अमोल कोल्हे यांनी अतिशय सुरेख मुद्दे मांडली जय महाराष्ट्र
संजय राऊत...चांगलं भाषण झालं प्रियंका चतुर्थी यांचे भाषण नंबर
विकास व सामाजिक न्याय याला महत्व दिले. खूप छान. 🙏🏻
प्रशांत सरअतिशय शांतपणे महत्वाचे विषय घेऊन येतात.निखील वागले सारखा फार ज़हरी टिका नसते.आकृस्तालपणा नसतो.परंतु ज़नतेचे महत्वाचे मुद्दे खंबिरपणे मांडतात.खुप खुप धन्यवाद सर.
अगदी योग्य कमेंट
निखिल वागळे, एक वरिष्ठ पत्रकार आहेत. ते विचित्र राजकीय परिस्थिती मुळे मनापासून चिडून बोलतात खास करून महाराष्ट्राविषयी. त्याला तुम्ही आक्रस्ताळेपणा म्हणू शकत नाही, ती एक त्यांची शैली आहे. त्यांचा हेतू लक्षात घ्या.
महाराष्ट्रातील चार वाघांनी सत्ताधा-यांना सळो की पळो करून सोडलंय यांची चर्चा सर्व देशभर होतेय
I
प्रियांका चतुर्वेदी.. ग्रेट
*वर्षाताई गायकवाड यांचे पहिलेच भाषण सर्व विषयांना कव्हर करणारे होते, लाजवाब भाषण केले वर्षाताई यांनी! आणि बाकीच्याच्याही खासदारांचे ही भाषणे जे काही मुद्दे वर्षाताई यांना वेळेअभावी घेता आले नाहीत त्या विषयांना स्पर्श करणारे होते, संसदेने पाहिले महाविकास आघाडी एकसंघ आहे ते यावरून ध्यानात येत आहे! शाब्बास माहाविकास आघाडी!* ❤❤❤❤❤
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे भाषण खुपच वास्तववादी आणी सत्ताधाऱ्यांचे कान टोचणारे आहे...
😅😊😊😊😊😊 13:58 😊
मा. वर्षा गायकवाड यांचे भाषण अत्यंत प्रभावी दर्जेदार वाटते.
❤
@@GajananJadhav-pz9nu33:23
6:02
ग@@Prashik-dn1eb
कदम सर महाराष्ट्र मधील bjp खासदार बोलत नाही आहे....महाराष्ट्र मधील एक सुद्धा प्रश्न मांडत नाही आहे....
अरविंद जी सावंत, अमोल कोल्हे, वर्षा गायकवाड, संजय राऊत जी यांच्या भाषणात दर्जा व प्रतिभावान ता दिसून येते.असे खासदार यांची खरी देशाला गरज आहे. मुद्दे सूद मांडणी करतायेत.
वावा, अमोल को्लहे भाऊसाहेब, आपनयोगयपर्करे मुधेमाडले लोकसभेत्, धनयवाद.
कदम साहेब या संसदीय अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदारांनी चोख भूमिका पार पाडली.
महाराष्ट्र चा आवाज (म्हणणे) चांगल्याप्रकारे मांडले आहेत परंतु पक्षपाती वागणूक मिळत आहे
मान्यवर खासदारांनी अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे प्रभावी पणे मांडले त्या बद्दल मनपुर्वक अभिनंदन. परतु या पैकी एकाही खासदाराने समग्र जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, देशहितासाठी हे आवश्यक आहे अशा महत्वपूर्ण विषया बाबत या खासदारांनी एक शब्द ही काढला नाही याचे दुःख वाटते.
जय महाराष्ट्र आणि,4 भाषणे खूप जोरदार
वर्षा ताई 1 नंबर
असे अभ्यासु खासदार असतील तर महाराष्ट्रची उत्तम प्रगती होणार❤❤❤❤
ग्रेट वर्षाताई गायकवाड
राष्ट्रपतीपद हे लोकांमधूनच निवडून दिलं पाहिजे. ही अशी कटपुतली काय कामाची
अगदी बरोबर...
मग पंतप्रधानचं काहीचं ऐकणार नाही मग
बरोबर
चांगले भाषण - वर्षा गायकवाड
Amit Kolhe... wonderfully covered the burning issues...
जय महाराष्ट्र कदम साहेब 🙏🙏🚩🚩
वर्षा गायकवाड आणि अमोल कोल्हे खूपच भारी बोलले.
वर्षाताई छान मांडला
कदम साहेब, तुमच काम खरच छान आहे, काही आंधळे बाप गेल्यावर बोंब ठोकणार नाहीत पण इथं ठो ठो करताहेत.
तुम्ही राजकीय साक्षरता करीत आहात,धन्यवाद!!!
कदम सर, संसदेतील भाषण जनतेसमोर आणल्याबद्दल तुम्हालाच धन्यवाद
खासदार गल्ली बोळात काम करण्यास पाठवत नाही लोकसभेत देशांचे जनतेचे प्रसन्न प्रभावी पणे मांडण्यासाठी दिल्लीत पाठविलें जातात,नुसत गप्प बसुन चालत नाही त्याला महनतात खासदार
इतिहासात अमोल कोल्हे सरस ठरले तर वर्षा ताई पहील्यांदाच आपली कामगिरी दाखवली आसे खासदार जया मतदारांनी पाठवले त्याचे अभिनंदन योग्य खासदार निवडून दिला
वर्षा ताई छान विश्लेषण.... जय जिजाऊ ,जय शिवराय जय भिम 🙏🙏🙏
मा. श्री. अरविंद सावंत यांचे भाषण देखील अतिशय मुद्देसूद आणि छान होते.
वर्षा गायकवाड यांचे लोकसभेतील पहिले भाषण असून पण छान होते
पहिल्यांदाच संसदेत केलेल्या भाषणात वर्षा गायकवाड यांनी जास्तीत जास्त मुद्दे मांडले 👌🏻इतर सर्वांनी पण सरकारच्या डोळ्यात झणझनीत अंजन घातलं आहे 👏🏻👏🏻
पहिल्यांदा खासदार येऊन जास्तीत जास्त विषय कव्हर केल्या मुळे वर्षा गायकवाड.
वर्षा गायकवाड ह्यांनी बऱ्यापैकी मुद्दे मांडले आणि त्यांचे हे पहिलंच लोकसभेतील भाषण त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक चे मार्क देतो. माझ्या मते ज्योतिबा सावित्री फुले भारत रत्न, आणि निवडणूक आयोग चे पक्षदोडीचे कारनामे आणि सध्याचे बेकायदेशीर सरकार हे मुद्दे यायला हवे होते
महाराष्ट्रातील येणाऱ्या विधान सभा निवडणुकीची तयारी आहे हीं.
वा, पिरयनका चतूरवेदिताई, आपन महतवाचे मूधे, ससदेत
माडलेत. धनयवाद,
सभापती पदावर नियुक्ती ही जनतेने मतदानातून होणे आवश्यक वाटते तरच पक्षपातीपणा राहणार नाही.
महाराष्ट्रातील खासदारांची भाषणे बहुतांश मुद्दे छा समावेश झालेला असला तरी महाराष्ट् कर्नाटक सीमावाद बाबत उल्लेख n झाल्यामुळे खंत वाटत आहे.
सर्व भाषण चांगली होती... पण i miss supriya tai
प्रशांत साहेब तुमचे पहिले धन्यवाद तुम्ही असे व्हिडिओ तयार करता आणि जनतेसाठी पाठवता हीच आमच्यावर कृपा आहे खेड्यापाड्यात असे व्हिडिओ दाखवा दाखवतात पत्रकार परिषदेत पत्रकार साहेब दाखवत नाही तसं पाहायला गेलं तर चारही लोकांनी भाषण हे जोरदार केलं आहे आणि भाजप वाल्याची कान उघडणे केली आहे धन्यवाद प्रशांत साहेब
वर्षा गायकवाड यांची एनर्जी चांगली आहे. भाषणात “सन्माननीय अध्यक्ष महोदय” पुन्हा पुन्हा म्हटल्याने फार वेळ वाया जातो. त्याच वेळात शॉर्ट टू द पॉइंट बोलून अजून ४-५ मुद्दे उचलले तर भाषण अजून प्रभावी होईल. मतदारसंघ बघत असतो खासदार कसे बोलतात लोकसभेत जाऊन.
शिरुर मतदारांचे अभिनंदन.. अत्यंत हुशार माणूस निवडून दिला... 🙏🙏
वर्षा गायकवाड यांनी मुद्दे प्रभावी पणे मांडले अभिनंदन तसेज अरविंद सावंत, संजय राऊत, अमोल कोल्हे यांचे पण प्रभावी भाषणं होते
संजय राऊत यांना फक्त ३ मिनिटांचाच वेळ दिला व त्यात पण त्यांना त्यांची बाजू योग्य रित्या मांडू दिली नाही.
बहुत खूब गायकवाड़ मेडम बहुत अच्छे तरह से अपने बात को रखा है, मुबारक बाद और धन्यवाद देता हूं,
सर आपण दिल्लीत भरपूर काम केले आहे खासदार मग तो कोणीही असो कुठल्याही पक्षाचा असो अपेक्षा काय असतात म्हणजे वागणूक,आणि इतर हेही सांगावे आणि नवीन मध्ये वर्षा ताई छान बोलल्या
प्रशांत साहेब, सर्वात प्रथम तुमचे आभार मानतो की अशाप्रकारे तुम्ही व्हिडिओ तयार करून प्रसारित केला.
Amol Kolhe very good speech
चारही जनानी महाराष्ट्राच्या हीताचि भाषण केली म्हणून आम्ही यांचे आभारी आहोत 🙏🙏👌👌
माननीय संसद वर्षा गायकवाड़ सबसे अच्छी बात रखी और हमें आप से उम्मीद है कि आप बहुजन समाज के हितों की बात रखोगे आप को आगे के लिए बहुत बहुत धन्यावाद देते हैं शुभकामनाएं
Smt. Varshaji,s first speech in Parlament was excellent.We observed her comond on Hindi was notified.She have put the all points effectively. Nice speech. She raised burning points of Manipur and women athletics and wrestlers in parliament . Dr. Amol Kolhes term is 2 nd. We saw confidence in his speech and also he raised burning points of farmers .No doubt his speech is excellent . We see ,, MARATHI BANA,, in Dr Amol Kolhe. Hon. Sanjay Raut is ,,LION,, of Shivsena and his speech is like lion in Parliament . He fired against BJPs agenda and Modis niti. Excellent MP and SUPUTRA,, of Maharashtra. He is ,,Tanaji Malusare ,, of Hon. Udhavji.
Sanjay Raut also can take 50 khoka but he is real Shiledar of Hon. Udhavji instead of that he sacred for Udhanji.
सांसद मुंबई,वर्षा गायकवाड जी का अभिभाषण सबसे प्रभावित रहा है। धन्यवाद । प्रो डॉ प्रदीपकुमार चौदंते। जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत। 🙏🙏🥀🌹🌷
कुठे काळवांडलेले निकंमे,कुठे ठीगळराव,आणि कुठे हे.....
Dr Amol very good speech. Realistic, mind blowing ❤
Varshatai Gaikavad 's speech very true and nice 👍👍👍
सन्माननीय महोदय वर्षा गायकवाड जी यही खासदार जी ने महाराष्ट्र और भारत देश की समस्या येसंसद पटन पर अच्छी तरह रखी हुई है!!
Varsha ma'am.....ek no speech 😊😊
सन्माननीय वर्षा गायकवाड यांनी संसदेत जे केले.ते उज्वल निकम याला जमलच नसत.त्या संसदेत वर्षा गायकवाड नाही,तर महाराष्ट्राची वाघीण आहे.
मुंबई च्या लोकल train मध्ये परप्रांतीयांच्या मुळे होणाऱ्या गर्दी मुळे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते..महाविकास आघाडीच्या कोणत्या तरी खासदाराने ह्या बद्दल बोलावे..
वर्षा गायकवाड 👍👍
महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी खूप छान बोलले आम्हाला त्यांचा अभिमान आहे
वर्षा गायकवाड मॅडम खुपच सुंदर शब्दात व कमी वेळात बरेच मुद्दे विंश्र्लेसन करून महाराष्ट्रातील जनतेला लोकसभेत खासदार कोणचे मुद्दे मांडायचे आसतात हे जनतेसमोर दाखवून सुंदर भाषान केलात .
व आशा प्रकारे नेहमीच मुद्दे मांडत जाल. अशी आशा व्यक्त करुन.तुमच मनभरून अभिनंदन.
जयभिम जय महाराष्ट्र जय संविधान. 🎉🎉🎉🎉🎉
नुसतं संतांची भूमी, शिवरायांची भूमी म्हणून काही होत नसतं. ते पावित्र्य ना जनतेच्या मनात आहे ना शासनाच्या! नुसते पोकळ शब्द राहिले आहेत. सरकारी ऑफिसात पूर्वी काम करून घेण्यासाठी ज्या रकमा मागितल्या जायच्या त्यात कितीतरी पटीने वाढ झाली आहे. सर्वप्रकारचा भ्रष्टाचार दुणावला आहे.
Firangi avaidh uttpati tya tya dna chya deshat , sadaivsathi "vyajavarchya vyajavar,ashya parakare chakravadh vyajane vadhalelya mule,natvande,patvande , yansah parat pathava,ki mulnivasiy desh parat sammrudh karatil ! Gorya gharpatanchi lalasa sodun dya,ya sonyasarakhya bharatboomisathi !
शेकडो समस्या वर्षातली व कोल्हे सरानी मांडल्या त्या विरोधात सरकारकडे ऊत्तर नसलेमुळै फक्त पवार साहेबाचे जुने निर्णय दाखवून अमीत शहाने आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण टाकण्याचा मिष्कील प्रयत्न केला व स्वतःचे हासे करून घेतले.
संसदेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे सुळेताई,वर्षाताई व कोल्हे सर धन्यवाद
Prashant sir your great journalist you show reality of maharastra situation .professor warsha Gaikwad Madam speech is excellent on current affairs as well as DR Amol kolhe Saheb speech is all round development of farmers market,..
अमोल कोहळे ससडे उत्कृष्ट बोलले. दनेवाद 🌹🌹🌹🌹🌹
Amol kolhe is a great leader plus great speaker 💯
सर्वांचीच छान भाषणे केली आहेत, विशेषता वर्षा गायकवाड प्रथमच mp असूनही सर्वच विषयाला न्याय दिला आहे. धन्यवाद 🙏🏻
Jey Maharashtra kadam sir
सर्व खासदारांसह प्रशांत सर आपलं अभिनंदन
मी आपल्या मताशी सहमत आहे। जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत।
राष्ट्रपतींच हे वागणं बरं न्हवं
Honorable M.p. mrs varshaji Gaikwad,one of the best maiden speech in the parliament.jai bhim jai savidhan, Jai bharat.
अमोल सर खूप छान congratulations
वर्षा mam अध्यक्ष महोदय खूप वेळा झालं.. त्यांना इतका आदर देण्याचं कारण नाही.. एकदा बोललं बस होतं...
सगळ्यांनी महाराष्ट्राची शान राखली आहे
अभिमान वाटावा अशीच भाषणे झाली .वर्षाताई ,आणि कोल्हे यांची भाषणे .चांगली झाली .
महाराष्ट्राची सर्व वाघ आहेत धन्यवाद...!!!
❤❤❤
सर्वांचीच भाषणे मुद्देसूद, अभ्यासपूर्ण, आणि उत्कृष्ट तर आहेतच पण त्यात चांगले कोणते ते सांगणे योग्य नाही.
कारण प्रत्येकाचे विषय, मुद्दे वेगवेगळे होते व ते ते त्यांनी त्यांनी पुर्णपणे व्यवस्थितपणे उस्फुर्तपणे मांडले.
ठिक आहे नवीन खासदार प्रश्न मांडत आहे
Sahi amol kolhe👍🏻👌👌🙏
Raut Saheb 💯
चारही भाषणे छान झाली परंतु श्रीमती वर्षा गायकवाड व श्री अमोल कोल्हे ह्यांची भाषणे दर्जेदार झालीत. 🙏🏼
जय भीम सर