रामदास कदम ना कुणी विचारत नाही,ते थकले आहेत, मुलाला खासदार बनवले, तरी हाव सुटत नाही खुर्चीची. Ubaatha मध्ये स्कोप नव्हता,म्हणून शिंदे मंत्री बनवतील म्हणून शिंदे ना मिळाले. पण शिंदे नी बिलकूल महत्व दिले नाही....मग प्रसिध्दी करता काहीही बडबड चालू आहे
आपले नेते हिंदूंमध्येच आग लावणारे मराठा व ओबीसी मध्ये आग लावत आहेत.जरांगे हा बुजगावणं जराही अक्कल नसलेले. अजित पवार एवढ्या जागा मागत आहेत पण युतीला फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.
जागा कमी का झाल्या याची कारणे बरीच आहेत् त्यात्, BJP, आणि सहकारी पक्षाचे over confidence आणि बेरकी काका ना सहज पणे घेणे आणि त्यात फडणवीस यानी डोक् गहाण ठे व ने, थोडक्यात शिकारी कुत्र्या ना गावठी कुत्री समजून चु कीं चे निर्णय घेणे
राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्यामुळेच NDA च्या जागा महाराष्ट्रात कमी आल्या आहेत तरी बिजीपी ने गंभीरपणे विचारात घेऊन निर्णय घ्या वा ज्यांना असे वाट ते य त्यांनी जरुर लाईक करा
कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे. म्हणून कमळाबाई ला महाराष्ट्रात जास्त जागा मिळत होत्या पण आता 😂😂😂😂 चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यही सच हैं अंधभक्त जनाब
प्रभाकर भाऊ सादर प्रणाम.तुमची तगमग आमच्या सारख्या सर्वसामान्य हिंदुत्ववाद्यांच्या हृदययात जाऊन भिडते. विधानसभा जिंकणं महायुतीच्या आवाक्यात राहिलेलं नाही हि खुप खुप दुःख दायक बाब आहे.
फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आम्ही सोडणार नाही असे राष्ट्रवादी अजित पवार सहज सगळेच नेते म्हणून भाजपला प्रतिगामी ठरवत आहेत ते केव्हाही भाजपला सोडून सत्तेसाठी इतरत्र जाऊ शकतात त्यांच्यापासून भाजपने सावधान राहावं
भारत माता की जय. जय श्री राम. आरक्षण संघर्ष निर्माण करणारा (1994 चा GR ) मजा घेत आहे. लोकांनी यांकडे लक्ष देऊ नये यांना काहीही करून जनतेचे सरकार पाडुन भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करायचे आहे. बाकी जनतेची सेवा हे काहीही नाही.
BJP unnecessarily involved in selecting Sena candidates and delayed the election campaign…. But no delay in BJP candidates declared 20 seats in one go….😡 This should not be repeated in assembly election
भाजपाने स्वताच्या चिन्हावर २८८ जागा लढविल्या पाहिजे. भाजपाला चांगले उमेदवार मिळतील. निवडणूकी नंतर शिदें शिवसेनाची आघाडी करावी अजित पवार यानां दुर करावे अन्यथा भाजपाला धोकादायक ठरेल. लोकसभा निवडणुकांमध्ये शिदें, देवेंद्र यांनी केलेला चुका केल्या आहेत. कार्यकर्तानी कामे केली नाही.
प्रा सुर्यवंशी सर जोपर्यंत आरक्षण मुद्दा हा अगदी कुणालाही न दुखवता (मराठा व नव्याने चालु झालेला ओबीसी) यशस्वी पणे जरी सोडवला तरी दोन्ही समाजातील मतदार आणि मुस्लिम समाज ला गृहीत धरून भाजप जिंकून येऊ शकत नाही हे माझे मत आहे अतिशय कौशल्याने निर्णय आवश्यक आहे ते भाजप साठी कठीण
एकूणच सर्वांना भाजपा बद्दल चिंता वाटत आहे कारण लोकसभेच्या निकालानंतर खूप काही बदलले आहे. माविआचा उत्साह वाढला आहे.विधानसभेवर जर हे आले तर काय वाट लागेल याचा विचार न केलेला बरा. भाजपाने भलत्या भ्रमात राहू नका. विवेचन खूप छान होते. तुमच्या सर्वांच्या तळमळीची भाजपावाल्यांनी दखल घ्यावी ही विनंती
भाजपने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ठणकावून सरळ सरळ सांगावे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला मनमानी करु दिली आता नाही, युतीमध्ये प्रत्येक पक्षाला साधारण पणे आहेत त्या जागेच्या अर्धा पट अधिक म्हणजे जास्तीत जास्त साधारण दिड चया हिशोबाने जागा मिळतील पटतंय तर रहा नाही तर आपला मार्ग शोधा
या वेळी पुन्हा जरांगे bjp ला फटका देणार अटन105 आहे त्या 35 वर येणार हे नक्की.. पण काँग्रेस ला फायदा होतोय ..बाकी सेना न राष्ट्रवादी श.पवार माग राहतील.😂😂😂😂
दिसायला तरी तसंच आहे,पण केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांचे पंख छाटत आहे,एकटे फडणवीस तोडफोड करु शकत नाही, केंद्रातूनच फडणवीस यांना बळीचा बकरा बनवित आहेत, महाराष्ट्रातील बहुतेक उमेदवार हे विनोद तावडे यांनी तिकीट मिळवून दिलेले होते,उदा.पंकजा मुंडे,रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात विनोद तावडे यांनीच ताकद लावली होती.
Looks like BJP should dissolve the Maharashtra unit and allocate 140-140 seats to Eknath Shinde and Ajit Pawar... Only top 8 BJP leaders like Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Pankaja Munde, Ashish Shelar, Girish Mahajan should contest on Bow and Arrow or clock symbol.... Anyways I don't see any plans for BJP chief minister in Maharashtra anytime soon 😂😂😂
सुर्यवंशी जी, विजयाचे बाप हजार, पराभवाला कोणी नाही. तुमचे हे विश्लेषण पराभव झाल्यामुळे आहे. शिंदे साहेबानी ज्या खासदारां ना बरोबर घेतले त्याची tickets कापून भाजप लडनार होती का?
मला असे वैयक्तिक असे म्हणणे आहे की अजित दादा चा काही फायदा झाला नाही छगन भुजबळ ..नरहरी झीरवाळ बाळासाहेब आजबे असे बरेच आमदार आहेत की जांनी महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यामुळे दादाना सोडून दिले तर बरं होईल
राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता शरद पवारांना जोडलेली आहेत अजित पवारांपेक्षा कारण बऱ्याच अंशी लोकसभा निवडणुकीत तुतरीचा प्रचार करताना आढळला. नगरची जागा निलेश लंके निवडून येणे म्हणजे मोठा विनोद आहे.
सर, भाजपचा मुख्यमंत्री बनेल असं आता 5 वर्ष तरी शक्य वाटत नाही...कारण भाजपची परिस्थीती महाराष्ट्रात वाईट आहे. आणि शिंदे गटाचे कमी आमदार आले तरी ते मुख्यमंत्रीपद मागतील कारण भाजपने त्यांना वाईट सवय लावून ठेवलीये . भाजप च सरकार बनेल का हे पण आता अवघड वाटत आहे... मोदी ब्रँड पण आता तितका प्रभावी राहीला नाहीये...आजकाल कोणी पण twitter वर त्यांना criticize करत असतात. जे लोक neutral आहे असे!
आता आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी समसमान जागा लढवून कमीत कमी 150 + जागा जिंकतील. महायुतीचा जागांचा तिढा शेवटपर्यंत सुटणार नाही. मित्रपक्ष BJP ला जास्तीत जास्त जागा मागून BJP ची कोंडी करणार.. आणि यातच BJP ची डोकेदुखी जास्त वाढण्याची शक्यता आहे.
सध्याचे संख्या बळ 👇 भाजप -१०५ शिवसेना - ४५ अजीत दादा -४० ईतर मित्र - १८ २०८ एकुण झाल्या उरल्या फक्त ८० त्या जर ४० अजीत दादा व ४० शिवसेना घेणार असेल तर भाजप नी पिपाणी वाजवावी।
प्रभाकर जी, ओबीसी आरक्षण आंदोलनं आणि मराठा आंदोलन यावर व्हिडिओ बनवा...दोन्ही आंदोलकांचा मागण्या आणि त्यापाठीमागचे विचार यावर... किंवा भाऊ तोरसेकर ना सुचवा
उद्धव ठाकरे यांचे 110 आमदार निवडून येणार त्यांनी लाईक करा.
रामदास भाई बरोबर तर बोललेत राष्ट्रवादीची गरज नसताना पण सोबत घेतलं आणि त्या मुळेच bjp च्या जागा कमी झाल्या हे 10001%सत्य आहे
रामदास कदम ना कुणी विचारत नाही,ते थकले आहेत, मुलाला खासदार बनवले, तरी हाव सुटत नाही खुर्चीची. Ubaatha मध्ये स्कोप नव्हता,म्हणून शिंदे मंत्री बनवतील म्हणून शिंदे ना मिळाले. पण शिंदे नी बिलकूल महत्व दिले नाही....मग प्रसिध्दी करता काहीही बडबड चालू आहे
Modi la PM banvayacha hota na?Tya sathi dileli kimmat ahe ti!!!Tya Fadanvis chya credibility la tar ghodach laglay!!!
sadhyachya bjp chya strik rate ne tya 4 paiki ekach ali asati
हिंदू एकत्र आले तर ते सुध्दा होऊ शकत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आठवावा आणि भगवा फडकवण्यासाठी एकत्र यावे बस महाराष्ट्र भगवामय.
मराठा ओबीसी विसरले पाहिजे तरच शक्य आहे
@@chitrarekhadandekar9703yes
काय संबंध....😂😂😂
आपले नेते हिंदूंमध्येच आग लावणारे मराठा व ओबीसी मध्ये आग लावत आहेत.जरांगे हा बुजगावणं जराही अक्कल नसलेले. अजित पवार एवढ्या जागा मागत आहेत पण युतीला फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.
abe kelya hya sarkar ne waqf board la 12 CR dilet tyanna sang adhi😅😂
राष्ट्रवादी शी युती मान्य नाही असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी लाईक करा
काकांनी खूप लोकांचे घर आणि पक्ष फोडले त्या करता करणे हे अगदी बरोबर होतं.. दादांबरोबर आलेले नेते यांची निष्ठा फक्त सत्ते करिता व काकांच्या पायाशी
युती मान्य नाही हा विषय नाही, परंतु युती करून देखील काही उपयोग झाला नाही असं झालंय
जागा कमी का झाल्या याची कारणे बरीच आहेत् त्यात्, BJP, आणि सहकारी पक्षाचे over confidence आणि बेरकी काका ना सहज पणे घेणे आणि त्यात फडणवीस यानी डोक् गहाण ठे व ने, थोडक्यात शिकारी कुत्र्या ना गावठी कुत्री समजून चु कीं चे निर्णय घेणे
पवारांनी इतरांचे पक्ष फोडून स्वतःचा फायदा करून घेतला. भाजपने पवारांचा पक्ष फोडून स्वतः चें नुकसान करून घेतले 😂😂😂😂😂😂😂
राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्यामुळेच NDA च्या जागा महाराष्ट्रात कमी आल्या आहेत तरी बिजीपी ने गंभीरपणे विचारात घेऊन निर्णय घ्या वा ज्यांना असे वाट ते य त्यांनी जरुर लाईक करा
कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे.
म्हणून कमळाबाई ला महाराष्ट्रात जास्त जागा मिळत होत्या पण आता 😂😂😂😂
चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी
अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यही सच हैं अंधभक्त जनाब
अगदी बरोबर 👍👍👍👍👍
😊😊😊😊😊😊
जर NCP एकसंध असती तर महायुतीची यापेक्षा बेकार अवस्था झाली असती...
@@Vaibhavd416असं,हेक्कडतोंड्या कायम "भावी"चं राहणार आहे काहीही झाले तरी!😢😢😢
महाराष्ट्रात बिजेपीने चुकीचा मार्ग निवडला आहे, ते वारंवार चुका करीत रहातील आणी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार नाही.
मुळातच राष्ट्रवादी पक्षाला सत्तेत घ्यायलाच नको होते. ऐतेच सत्तेत आले.
नुसते सत्तेत आले नाही तर भरमसाट मंत्रीपदे दिली आहे.
दादांना नारळ द्यावा त्यांचा युतीला फायदा होत नाही.त्यांना देणार्या जागांचे अपयश तरी वाचेल.
प्रभाकर भाऊ सादर प्रणाम.तुमची तगमग आमच्या सारख्या सर्वसामान्य हिंदुत्ववाद्यांच्या हृदययात जाऊन भिडते. विधानसभा जिंकणं महायुतीच्या आवाक्यात राहिलेलं नाही हि खुप खुप दुःख दायक बाब आहे.
100% परफेक्ट अंदाज..... 👍🏻
रामटेक ,वाशिम , बद्दल आपन जे बोलले ते खर आहे
बरोबर
प्रभाकर जी
अतिशय स्पष्ट, पण आवश्यक होते तेच तुम्ही बोलला आहात. असेच चालू ठेवा.
युती ची परिस्थिती आताशा आघाडी सारखी झाली आहे, ३ चाकी रिक्षा 😀
तुमचं विवेचन रंगात आल्या आल्या तुम्ही तूर्तास थांबतो वर ठेपता असं वाटतं. अर्थातच विवेचन आकर्षक आणि उत्तम होतं, अभिनंदन !
उत्तम......हा एकच शब्द..... होप सो महायुती याची वेळीच दाखल घेईल....
जय हिंद....
फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आम्ही सोडणार नाही असे राष्ट्रवादी अजित पवार सहज सगळेच नेते म्हणून भाजपला प्रतिगामी ठरवत आहेत ते केव्हाही भाजपला सोडून सत्तेसाठी इतरत्र जाऊ शकतात त्यांच्यापासून भाजपने सावधान राहावं
गेलेच पाहिजेत.
सुंठीवाचून खोकला जाईल!
September नंतर जातील तुतारी वाजवायला
अगदी खरंय सर
अप्रतिम सादरीकरण,....,.....
प्रभाकर जी तुम्ही सांगितलेल्या बाबी अगदी बरोबर आहेत
Khup chan 👌
छान विश्लेषण
महाराष्ट्रात बीजेपी नेतृत्व कमालीचे बावळट आहे. आणि सगळ्या bavlatancha राजा म्हणजे फडणवीस. बीजेपी ने महाराष्ट्र विसरावे.
महायुतीची खरच वाट खूप बिकट आहे …पभ्या
प्रत्येकाने वेगवेगळे लढावे
भारत माता की जय. जय श्री राम.
आरक्षण संघर्ष निर्माण करणारा (1994 चा GR ) मजा घेत आहे.
लोकांनी यांकडे लक्ष देऊ नये
यांना काहीही करून जनतेचे सरकार पाडुन भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करायचे आहे.
बाकी जनतेची सेवा हे काहीही नाही.
💯✔️
लोकांना हे कळत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव
@@swapnapandit478 जात प्रबळ ठरते आणि वर खिरापत आहेच!
YES
भाजप चे शांत रहाणे नंतर आपला उमेदवार ठरवणे... याचाच फटका बसलाय् लोकसभेत👎👎👎
25 वर्ष भाजप आणि शिवसेना छान जोडी होती मग देवेंद्रजी ना घाण जमा करायची गरज काय होती 🙏🏼🙏🏼💐
saheb barobar ballat
प्रत्येकाने वेगवेगळं लढावं
आता पण जाती वर मतदान् होणार.. अन तुतारी पंजा अन उबाटा ला फायदा होणार.
उबाटा नावाचे गाढव 😂😂😂😂😂
Perfect. 👍👍
महाराष्ट्रात महायुतीला विधानसभेत १०० आमदार निवडून येणार नाहीत अशी स्थिती आहे
कृपा करून अजित पवारांबरोबरची युती ताबडतोब संपवा.
देवा भाऊ भाजपा झोपवल्या शिवाय शांत बसणार नाही
If BJP continues with NCP AP
then 0.1% chance of winning.
RSS and Nitin Gadkari are the only keys to win.
तावडे आणि खडसे यांनी पुढाकार घेवून एकट्या bjp ने विधानसभा लढवली पाहिजे
तिघे एकत्र येणार नाहीत, केंद्रीय नेते फारसे लक्ष घालणार नाहीत
Khadse nakot...
महायुती तुटायलाच पाहीजे तरच बीजेपीला काहीतरी भविष्य आहे.... 😮😢😮
हरण्याचे एक मेव कारण दुबळा गृहमंत्री.
गेले महाराष्ट्र हातातून भाजप...
अहो त्या दादाला सोबत घ्यायची घाई अन् गरजच काय ? स्वतःची काही तत्व विचार असतात की नाही
🙏🙏🙏
BJP unnecessarily involved in selecting Sena candidates and delayed the election campaign….
But no delay in BJP candidates declared 20 seats in one go….😡
This should not be repeated in assembly election
जय श्रीराम 🙏🙏🚩🚩
भाजपाने विधानसभा स्वतंत्र निवडणूक लढवावी .
देवेंद्र फडणवीस सोडून दुसरा मुख्यमंत्री नाव जाहीर करावे
मग उबाटा शेना + शिंदे शेना + मनसे + BJP अशे केले तर
बाकिच्यांचा सुफडा साफ होइल
आता कितीही लढा.. जर मराठी मीडियाला फडणवीस रोखू शकत नाही तर 50 पुढे नक्कीच नाही...
60 जागा येतील भारतीय जुमला पार्टीच्या
NCP& shivena Eknath shinde should be get out from BJP..
पालघर साधु हत्याकांडाचा तपास कच-याच्या टोपलीत फेकला.....त्याचेही परिणाम झाले असतील!!!
तपास पुन्हा उकरून काढून सत्य जगासमोर यायला पाहिजे.
तुमच्या मताशी सहमत
भाजपाने स्वताच्या चिन्हावर २८८ जागा लढविल्या पाहिजे. भाजपाला चांगले उमेदवार मिळतील. निवडणूकी नंतर शिदें शिवसेनाची आघाडी करावी अजित पवार यानां दुर करावे अन्यथा भाजपाला धोकादायक ठरेल. लोकसभा निवडणुकांमध्ये शिदें, देवेंद्र यांनी केलेला चुका केल्या आहेत. कार्यकर्तानी कामे केली नाही.
त्याचवेळी LS गोरेगांव येथील गजानन किर्तीकर यांचा पी ए फोन करून रायकरंच्या विरुद्ध त्याच्या किर्तीकर यांच्या मुलाला मत द्या असे सांगत होता
Shivsena Eknath Shinde nchya netrutvat 70+ aamdar nivdun aantil 🚩🏹💪✌️❤️
यांचा सल्ला घेऊनच फडणवीस बरबाद झाले
भुजबळ साहेब यांनी नगर दक्षिण मध्ये पण घोळ केला आहे.
अजित दादाच पण जरा चुकलय स्वतःच्या चार जागाचे इलेक्शन झाल की कुठ लपून बसले😂 मुंबईत प्रचार केला असता तर अल्पसंख्या काची सर्व मते उबाठा कडे गेली नसती
VOHRA COMMITTEE REPORT मध्ये एक जण लपून बसलाय.
कोण आहे तो ?????😂😂😂😂😂
तोर्सेकर च विधानसभा मधे अश्वमेध २०० पार पुस्तक कधी येणार..तुमच्या तोरसेकर च मुलाखती कधी सुरू होणार...अनय सोबत तुमचं कधी मिटणार...
प्रा सुर्यवंशी सर
जोपर्यंत आरक्षण मुद्दा हा अगदी कुणालाही न दुखवता (मराठा व नव्याने चालु झालेला ओबीसी) यशस्वी पणे जरी सोडवला तरी दोन्ही समाजातील मतदार आणि मुस्लिम समाज ला गृहीत धरून भाजप जिंकून येऊ शकत नाही हे माझे मत आहे अतिशय कौशल्याने निर्णय आवश्यक आहे ते भाजप साठी कठीण
सगळ्यांनी एकट लढा.. कळू द्या जनतेला कोणाच्या गाडीत किती दम आहे ते 🤔🤣🚩
आता 10 वर्षे महायुती सत्तेत येत नसते स्वप्न बघा
भाजपा 160 सेना 80 ncp 48
भाऊ च दुःख काय जाईना 😂
अहो अजून विधानसभेला रडायचं आहे
तयारी करून ठेवा आता पासूनच
सगळे पक्ष स्वबळावर लढले तर.. 😊
पूर्वी एक सूर्याजी पिसाळ होऊन गेला , त्याची अवलाद अजून आहे
मिंधे & अजित पवारचे नेते एकमेकांची कपडे फडणार आहेत😂😂
उबाटा गाढव
You are absolutely right.Why Phadnavis so Blackfoot on Ajit pawar and Shinde .. BJP will finsh in Maharashtra.
Jay Shri Ram
मुस्लिम मतदारांनी ठरवून मतदान केले
येणाऱ्या निवडणुकीत हिंदू मतदारांनी ठरवून मतदान केले पाहिजे व मताची टक्केवारी वाढवाली पाहिजे
मुस्लिम मतदारांनी हे लक्षात घ्यावे की उबाठा हि स्वार्थी पक्ष आहे उध्दव ठाकरे फक्त स्वतः चे स्वार्थ जपतात. 😊
😂
एकूणच सर्वांना भाजपा बद्दल चिंता वाटत आहे कारण लोकसभेच्या निकालानंतर खूप काही बदलले आहे. माविआचा उत्साह वाढला आहे.विधानसभेवर जर हे आले तर काय वाट लागेल याचा विचार न केलेला बरा. भाजपाने भलत्या भ्रमात राहू नका. विवेचन खूप छान होते. तुमच्या सर्वांच्या तळमळीची भाजपावाल्यांनी दखल घ्यावी ही विनंती
भाजपने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ठणकावून सरळ सरळ सांगावे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला मनमानी करु दिली आता नाही, युतीमध्ये प्रत्येक पक्षाला साधारण पणे आहेत त्या जागेच्या अर्धा पट अधिक म्हणजे जास्तीत जास्त साधारण दिड चया हिशोबाने जागा मिळतील पटतंय तर रहा नाही तर आपला मार्ग शोधा
🌹🙏🏿🇮🇳🙏🏿🌹राष्ट्रवादी वाचून काय अडले होते. शेवटी तेच BJP ला नडले. 😭😭😭
स्वबळावर भाजपाने निवडणूक लढवावी.
या वेळी पुन्हा जरांगे bjp ला फटका देणार अटन105 आहे त्या 35 वर येणार हे नक्की..
पण काँग्रेस ला फायदा होतोय ..बाकी सेना न राष्ट्रवादी श.पवार माग राहतील.😂😂😂😂
केळ घे 😂😂😂
ठाकरेना विसरू नका. नाहीतर तुमचा चॅनेल चालणार नाही.
महाराष्ट्रात भाजप च्या अधोगतीला लावण्याचे काम फडणवीस साहेब यांनी केले .
दिसायला तरी तसंच आहे,पण केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांचे पंख छाटत आहे,एकटे फडणवीस तोडफोड करु शकत नाही, केंद्रातूनच फडणवीस यांना बळीचा बकरा बनवित आहेत, महाराष्ट्रातील बहुतेक उमेदवार हे विनोद तावडे यांनी तिकीट मिळवून दिलेले होते,उदा.पंकजा मुंडे,रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात विनोद तावडे यांनीच ताकद लावली होती.
तुमचं मत बरोबर आहे
BJP..... फक्त 35 येतील...
दोन्ही राहष्ट्रवादी एक होणार ...बसा बोंबलत
३५ तरी येतील का....
काकांनी दरवाजे खरेच बंद केलेत ना?
बीजेपी नें स्वतंत्र लढावे.... शिंदेशिवसेना आणि मनसेने एकत्र लढावे
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂
Looks like BJP should dissolve the Maharashtra unit and allocate 140-140 seats to Eknath Shinde and Ajit Pawar...
Only top 8 BJP leaders like Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Pankaja Munde, Ashish Shelar, Girish Mahajan should contest on Bow and Arrow or clock symbol....
Anyways I don't see any plans for BJP chief minister in Maharashtra anytime soon 😂😂😂
सुर्यवंशी जी,
विजयाचे बाप हजार, पराभवाला कोणी नाही. तुमचे हे विश्लेषण पराभव झाल्यामुळे आहे. शिंदे साहेबानी ज्या खासदारां ना बरोबर घेतले त्याची tickets कापून भाजप लडनार होती का?
After thought is always Good
अरे बाबा भाजपने आपल्या मित्र पष्याची किती वूमेडवर पडले ते सागा ना
भेलपुरी
Coalition with NCP means like Rahul in BJP coalition
भाजप ने राष्ट्रवादी अजित पवार ला बाजूला करावे.
BJP ही एनसीपी बरोबर गेल्याने सामान्य मतदार गोंधळात आहे.
भाजप ची खुप काळजी करतो हा बोलनारा..
भाजपा ने आपल्या अंगावर घेतलेली बांडगुळे काढून टाकावी त्यात त्यांचे भले आहे.
भाजप च बांडगुळ आहे
मला असे वैयक्तिक असे म्हणणे आहे की अजित दादा चा काही फायदा झाला नाही छगन
भुजबळ ..नरहरी झीरवाळ बाळासाहेब आजबे
असे बरेच आमदार आहेत की जांनी महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भरपूर
प्रयत्न केले त्यामुळे दादाना सोडून दिले तर बरं
होईल
राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता शरद पवारांना जोडलेली आहेत अजित पवारांपेक्षा कारण बऱ्याच अंशी लोकसभा निवडणुकीत तुतरीचा प्रचार करताना आढळला. नगरची जागा निलेश लंके निवडून येणे म्हणजे मोठा विनोद आहे.
Only BJP
सर, भाजपचा मुख्यमंत्री बनेल असं आता 5 वर्ष तरी शक्य वाटत नाही...कारण भाजपची परिस्थीती महाराष्ट्रात वाईट आहे. आणि शिंदे गटाचे कमी आमदार आले तरी ते मुख्यमंत्रीपद मागतील कारण भाजपने त्यांना वाईट सवय लावून ठेवलीये . भाजप च सरकार बनेल का हे पण आता अवघड वाटत आहे... मोदी ब्रँड पण आता तितका प्रभावी राहीला नाहीये...आजकाल कोणी पण twitter वर त्यांना criticize करत असतात. जे लोक neutral आहे असे!
आता आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी समसमान जागा लढवून कमीत कमी 150 + जागा जिंकतील. महायुतीचा जागांचा तिढा शेवटपर्यंत सुटणार नाही. मित्रपक्ष BJP ला जास्तीत जास्त जागा मागून BJP ची कोंडी करणार.. आणि यातच BJP ची डोकेदुखी जास्त वाढण्याची शक्यता आहे.
सध्याचे संख्या बळ 👇
भाजप -१०५
शिवसेना - ४५
अजीत दादा -४०
ईतर मित्र - १८
२०८ एकुण झाल्या उरल्या फक्त ८० त्या जर ४० अजीत दादा व ४० शिवसेना घेणार असेल तर भाजप नी पिपाणी वाजवावी।
हम तो dubege सनम तुमको भी साथ लेके dubege
rane CM kel pahije
प्रभाकर जी, ओबीसी आरक्षण आंदोलनं आणि मराठा आंदोलन यावर व्हिडिओ बनवा...दोन्ही आंदोलकांचा मागण्या आणि त्यापाठीमागचे विचार यावर... किंवा भाऊ तोरसेकर ना सुचवा
किती आरक्षण मागतात?
OBC 25%
मराठा 25%
SC ST NT 17%
खाली काय राहणार ?
घंटा?