शेतकरी 5000 हेक्टरी पंधरा हजार रुपये मदत पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्याचा क्विंटल मांग हजार रुपये नुकसान झालं त्यानुसार हेक्टरी 15,000 पाहिजे मदत घ्यायला पाहिजे शेतकरी बांधवांना एकत्र या आवाज उठला संघटित व्हा नाहीतर शेतकरी शेतकऱ्यांना सरकार विकून टाकत एकत्र व्हा एकत्र होऊन लढा द्या आपल्या हक्काचा भाव सांगा शेतकऱ्यांना जागृत व्हावा फक्त शेतकरी संघटित नाही आहे सर्व लोक संघटित आहेत संघटित व्हा आणि संघर्ष करा परत आपल्या शेतकऱ्यांचे भला आहे नाहीतर काही खरं नाही कर्मचारी सारखं संघटित व्हा कर्मचारी व सरकारला झाल्यावर धरतात त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा सरकारला झाल्यावर जायला पाहिजे कारण आपण आपल्या हक्काचे मागतो
आम्हाला लाडकी बहिण लाडका भाऊ योजने खाली भीक नको आम्हाला आमच्या शेतीमालाला भाव द्या आम्ही तुम्हाला पोसू... आम्हाला कोणता पक्ष नाहीतर आम्हाला फक्त विकास व शेतीमालाला भाव हवा
आता या सरकारला पाडून नवीन सरकार आणले पाहिजे मन्हजे सगळ्या समस्या सुटतील आरक्षण पण भेटेल आणि पिकांची भाव वाढले सोया 6000 होईल आणि कापुस 10000 😊 हात बदलेगा हालात 🕺🕺
खूप दुर्लक्ष करीत आहे सरकार वास्तव परिस्थिती पासुन दुर आहेत,पिक विमा देखील मिळत नाही ,दुष्काळग्रस्त घोषित करून मदत मिळत नाही,अतिवृष्टी अनुदान नाही,सोलर पंपचे पैसे भरुन घेतलेत पंप मिळत नाहीत, खरा प्रश्न शासन फक्त घोषणा करण्यात पुढे आहे
सरकार नुसत्या घोषणा करून शेतकरी ला फसवणूक करत आहे ,सरकार ने शेतकरी ला कर्ज माफी ही केली नाही सरकार नुसत्या घोषणा करून सरकार चा पण फायदा होणार नाही हे सरकार ने पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे😢😢
तुम्हीं पन्नास खोके घेऊन ओक्के झाले, समृद्धी आणि समुद्री महामार्ग खाऊन ओक्के झाले, आता भाड खाऊनो शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचे काही तरी वाटा..... गेले दहा वर्षे शेतमालाचे भाव कमी आहेत त्याची भरपाई करा......
सोयाबीन अनुदान हे आता पर्यंत शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होते सर
सरकार काहीच देणार नाही फक्त निवडणूक समोर आहे म्हणून घोषणाबाजी चालू आहे
धन्यवाद सर आपन हे सर्व बाजूंनी विचार करून व्यवस्थित समजून सांगितले
तुम्ही सरकारं विरोधात आवाज उठवा की .तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहे की.तुमचं काम आहे
शेतकऱ्यांना मदत द्यायची पण ती मविआ सरकारप्रमाणे निर्विवादपणे नाही तर अंशतः निकष, अटी आणि शर्ती,Kyc इत्यादी भानगडीत अडकवून.
दीशाभुल करतं आहे सरकार,
बरोबर बोललास भावा
सरकार काहीच करत नाही बोलाची कढी आणि बोलाचा भात करत आहे😂😂😂😂
अनिल भाऊसाहेब आभारी आहे धन्यवाद
ना लाडकी बहीण ना लाडका भाऊ . ओन्ली ऑन कर्ज माफी.बहीण चा आणि भावा चा बाप जगला पाहिजे.
शेतकर्याच्या मनातलं बोललात
कितीही योजना जाहीर करा मराठा आरक्षण आणि कर्जमाफी भेटली तरच मतदान मिळणार नाही तर टांगा पलटी
मेन मुद्दा शेतकऱ्याचा आहे धुळीस मिळालेल्या शेतकऱ्याची कुणालाच आठवण होईल नाही तुम्ही वेळोवेळी शेतकऱ्याची बाजू मांडतात धन्यवाद
सरकार ने सर्व प्रथम शेतकऱ्यांचा समस्या सोडविल्या पाहिजे . सोयाबीन व कापूस यांचे हेक्टरी अनुदान , थकित वीज बिल माफी व शेतकऱ्यांना मोफत विज.
असेच प्रश्न विचारणारे नेते पाहिजे अग्रोवन ने प्रश्न विचारले आहे त्यांना धन्यवाद देतो
केंद्र व राज्य सरकारने दोघ मिळून 2014पासून कर्ज माफी देऊन 7/12 कोरा करावा
हेक्टरी 13500 रुपये देणार होते पण सरकार
ने फक्त 8500 रुपये दिले आता राहिले ले 5000 देनार आहे
रक्कम तिच फक्त घोषणा दोन करुन बनवाबनवी सुरू आहे
ने
बरोबर आहे भाऊ
गाजर.दागवत.हायते.शेतकरि.
येत्या.निवडुनिकित.त्याना.
पाणि.पाजल्या.शिवाय.गप.बसनार.
नाहित.जय.जवान.जय.किसान.
जय.महराष्ट्र
लोकांना गुंतवुण ठेवत आहे सरकार.तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे .
शेतकरी 5000 हेक्टरी पंधरा हजार रुपये मदत पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्याचा क्विंटल मांग हजार रुपये नुकसान झालं त्यानुसार हेक्टरी 15,000 पाहिजे मदत घ्यायला पाहिजे शेतकरी बांधवांना एकत्र या आवाज उठला संघटित व्हा नाहीतर शेतकरी शेतकऱ्यांना सरकार विकून टाकत एकत्र व्हा एकत्र होऊन लढा द्या आपल्या हक्काचा भाव सांगा शेतकऱ्यांना जागृत व्हावा फक्त शेतकरी संघटित नाही आहे सर्व लोक संघटित आहेत संघटित व्हा आणि संघर्ष करा परत आपल्या शेतकऱ्यांचे भला आहे नाहीतर काही खरं नाही कर्मचारी सारखं संघटित व्हा कर्मचारी व सरकारला झाल्यावर धरतात त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा सरकारला झाल्यावर जायला पाहिजे कारण आपण आपल्या हक्काचे मागतो
Right analysis sarkarchya dhornabddal
पुर्ण होत असेल तरच घोषणा कराव्यात नाही तर शेतकर्याचा रोष ओढवून घेऊ नये.😢😢
आम्हाला लाडकी बहिण लाडका भाऊ योजने खाली भीक नको आम्हाला आमच्या शेतीमालाला भाव द्या आम्ही तुम्हाला पोसू... आम्हाला कोणता पक्ष नाहीतर आम्हाला फक्त विकास व शेतीमालाला भाव हवा
खर
विरोधी पक्ष नेते काय करतोय
My subcidi for sprinkler not yet received. Even after completing all formalities.
अगदी बरोबर आहे
लाडकी बहीण अणि लाडका भाऊ
हे सध्याचे निवडणुकी साठी चे गाजर आहे
सोयाबीन / कापूस पण तसेच. 🎉🎉 आहे
राहिलेले कांदा अनुदानासाठी प्रयत्न करा सर
लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरते चाकले
या सरकारला आम्ही मतदान करणार नाही
किती घोषणा आहेत पण शेती कर्ज माफी विषयी एक शब्द पण बोलणार नाही
आमचे कांदा अनुदान मिळाले नाही कधी मिळेल
बरोबर बोललात सर
Harmi sarkar aahe 😡 soybean kapuas jewari gahu harbra la bhav naahi 😡 Gas ⛽ petrol diesel khaat rasainik kitak all 4 pat bhav waad aahe 😡
सर्व शेतकऱ्या ना कापूस सोयाबीन करिता हेक्टरी 5000 रुपये मदत दहा दिवसात देण्यात यावी
आता या सरकारला पाडून नवीन सरकार आणले पाहिजे मन्हजे सगळ्या समस्या सुटतील आरक्षण पण भेटेल आणि पिकांची भाव वाढले सोया 6000 होईल आणि कापुस 10000 😊 हात बदलेगा हालात 🕺🕺
माझ्या भावा शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न कर रे दादा
बराबर आहे तूमच
सरकार शेतकऱ्यांना 🥕 गाजर दाखवत आहे शेतकऱ्यांचा झटका बसल्या शिवाय सरकार जागं होणार नाही जय जवान जय किसान 😂❤😂
फोर्म भरायची शेवटी तारीख किती आहे साहेब 🙏
सरकार अजून भाव पडणार आहे 3500
अनिल दादा सरकार काहीच देणार नाही शेतकऱ्यांना
सर नमस्कार..हरबरा भाव वाढतील का नाही ..व्हिडिओ बनवा please
सरकार गऻड आहे 💯❤
खूप दुर्लक्ष करीत आहे सरकार वास्तव परिस्थिती पासुन दुर आहेत,पिक विमा देखील मिळत नाही ,दुष्काळग्रस्त घोषित करून मदत मिळत नाही,अतिवृष्टी अनुदान नाही,सोलर पंपचे पैसे भरुन घेतलेत पंप मिळत नाहीत, खरा प्रश्न शासन फक्त घोषणा करण्यात पुढे आहे
देवेंद्र फडणवीस च हे सरकार म्हणजे शेतकरी विरोधी सरकार हे सर्वाना माहितीय म्हणून येणाऱ्या विधानसभेला सगळं सुफडा साफ होईल यात शंका नाही
Yadi Kashi pahyachi
कापसी चे भाव वाढतील का
आम्हाला पैसे आले की रे बाबा🎉🎉🎉🎉
कधी मिळणार आहेत आणि सर्व शेतकर्यांना मिळणार आहे का
Sr bik nako vat baghayla nako setkarycha malala bava davy setkarayla vedayt krupakarun kadu naka
सरकार नुसत्या घोषणा करून शेतकरी ला फसवणूक करत आहे ,सरकार ने शेतकरी ला कर्ज माफी ही केली नाही सरकार नुसत्या घोषणा करून सरकार चा पण फायदा होणार नाही हे सरकार ने पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे😢😢
Dada Akola district madhe kadhi milnar peek vima rabbi aani kharip😢
सर 8 ते 9 महिन्या पासून ठिबक सिंचनाच्या अनुदानाचे पैसे आलेले नाही ही बातमी कृषी मंत्र्यांना द्यावी ही आपल्याला विनंती
आता.बी.जे.पी.सरकारला..कसलेही.मतदान.करणार.नाही.सर
लवकर 5000 द्यायला पाहिजेत नाही तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील
रब्बी पिक विम्याचे काय झाले
कजेमाफी भेटली तरच मतदान मिऴणार नाही तर टागा पलटी
Sir latur babhalgav pik vima kadi milnar
कीतीही योजना जाहीर करा पन कर्ज माफी शिवाय पर्याय नाही
जो पर्यन्त टरबूज आहे तोपर्यंत शेतकरी मरणार.....
सरकारने वैक्तीक लाभ दीला तरी लोक मतदान करीत नाहीत लोकसभेतून पाहले आहे
शेतकरी चिंताग्रस्त आहे पश्चिम विदर्भातील
आपल्या कृषिमंत्र्यांना 15 ते 20 तारखेपर्यंत 75% विमा व अनुदान मिळेल अशी घोषणा केली होती परंतु काहीच मिळालं नाही😂😂
ई पिक पहाणी केलेली आसुन देखील यादीत नाव नाही सरकारची दिशाभुल करणारी यौजना
शेतकऱ्यांच्या हातात वागू विधानसभा त जागा दाखवा
हे सरकार काहीच देत नाही शेतक-याला
सर हे सरकाच चाकलेट आहे करन नमोचाहपताचा तारका देतात यावरुन वीचार करा सर
शिंदे अजित पवार यांच्या हातात काही नाही नुसत्या घोषणांचा पाऊस 😢बुजगावणे
तुम्हीं पन्नास खोके घेऊन ओक्के झाले, समृद्धी आणि समुद्री महामार्ग खाऊन ओक्के झाले, आता भाड खाऊनो शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचे काही तरी वाटा.....
गेले दहा वर्षे शेतमालाचे भाव कमी आहेत त्याची भरपाई करा......
फक्त घोषणांचा पाऊस धो धो पडत आहे लाडक्या खुर्ची साठी 😂😂😂
एनडीआरएफ मधील 13,500 मधले उरलेले
सौर ऊर्जा चे रूपये भरून 4महीने झाले तरी सौरपंप मीळाला नाही सार्वजनिक विकास करा
है सरकार खैटे लेक आहै
लाबाडाच जेवण जेवल्याशिवय खर नाही.
सर सरकार कोणाला मानायचे पुढारी कि अधिकारी
जाधव साहेब शेतकऱ्यासाठी काहीच नाही हो
नुसते सरकार प्रत्येकाला गाजर दाखवते
लाडकी बहीण लाडका भाऊ जनतेला फुलवत ठेऊन कगदे गोळा करण्यात वेस्त केले
घाटंजी तालुक्यात अजूनही 13600 ची मदत मिळाली नाही
या -या सर्व घोषणाया सर्व घोषणाम्हणजेभूलथापा आहेत
दिशा भूल करणाचे काम करत आहे सरकार
निवडणूक पूर्वी शेतकरा ची मत घेणासाठी
आदी पीक विमा का देतना ही घोटाले सरकार
5000 तेच आहेत
चूनावी जुमला
वाटते.राव ह्या.घोषणा
अनिल जाधव 🫡💯👌
हे सरकार सेतकर्याला काहीच देनार नाही द्यायचं असल तर आयात करुन मालाचे भाव पाडले नसते
Shetakaryana karaj dyavi
बी जपी शेतकरी विरोधी
अनुदान देऊ नका बाजार भाव दया
सातबारा कोरा करा नाही तर
मोदी सरकार ला मतदान करू नका शेतकऱ्यानी
20 जुलै पर्यंत देनार अस सांगण्यात आले होते
पैसे नाहीत म्हणून काय करावे
2023 चा पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई
घोषणांचा पाऊस नुसता
हे लोक शेतकऱ्याला पागल समजत आहेत
सरकार काही करणार नाही ते जाणार आहे आता
दयाचीच नाही य
Bau tumi sagun soya bin ten ahe kadi vadanar ahe