Kiran Sanap On PM Modi : PM सांगतात मी देशाचा चौकीदार, मग आम्ही नोकरांना नाही तर कुणी प्रश्न करायचे?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2024
- #PMModi #KiranSanap #Nashik #MaharashtraTimes #Loksabha2024
नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार...
डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी एका शेतकऱ्यांने कांदा प्रश्नावर बोला, असे म्हणत मोदींच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
सदरील व्यक्तीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
नंतर या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आता हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या वेळी कांदा प्रश्नावर बोला, अशी घोषणाबाजी करणारा व्यक्ती हा...
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा काहींनी केला आहे.
त्यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली.
किरण सानप यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : maharashtratimes.com/
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
चांगला आरसा दाखविला मित्रा,बीजेपी आणि मोदी भक्तांना.
आरसा दाखवला मानतो सेमण्या तो कुठल्या पक्षाचा आहे तो बघ ... कुट आहे रे तुमची अक्कल
खरबोलनार आभेसपुर्णबोलतोवाटत
हा पवार , राहुल चा अंध भक्त
😂🤣😂🤣😂🤣😂😂
Yala Kanda niryati babat mahiti kmi aahe ......
किरणभाऊ आपल्या धैर्याला सलाम!
Narendra Modi Amit Shah ko Gaon Mein ghusne Nahin Dena chahie Gujarati unko
मानाचा मुजरा आहे भावा तुला. जय महाराष्ट्र. जय किसान.
किरण भाऊ च्या स्पष्ट बोलण्याला सलाम ग्रेट भावा .
Bhaiyo behno 2014 me petrol mhenga tha. Meri sarkar matlab modi sarkar ne sasta kiya. Abhi oil sasta hai, gas sasta hai. Sab jagah pine ka shuddha pani hai, banglore me nahi hai woh baat alag hai. Lekin baki jagah hai. Desh me koi Gareeb nahi hai. Woh baat alag hai koi videsh mantri aya toh mai jhoppad pati sab dhak deta hu. Desh me corruption nahi hai kyunki maine saare corrupt MLA ko meri party me liya hai. Desh ka mangal sutra bachana hai woh baat alag hai revanna, brunbhushan singh , sengar, bilkis bano case jaise rapist logo ko party se jodna hai. Humari party koi ghotala nahi karti isiliye humne electrol bond ko laya. Woh baat alag hai isme pata nahi chalta kisne paise diya. Jaise 400 crore beef exporter se aur pakistan se.
अभिमान वाटला ❤
किरण सानप तुला भावा कडक सैल्यूट
भाऊ चांगला शिक्षित माणूस दिसत आहे....सलाम तुमच्या धैर्याला...
अगदी बरोबर बोललात . आता नागरिक , आमचा अन्नदाता सुजाण व शिक्षित झाला आहे.
अगदी बरोबर आहे तुमचे आपण सर्वांनी एकत्र येऊन मोदी विरुद्ध जास्तीत जास्त मतदान करायचे आहे
Correct
@@santoshdhatrak9475राहुल तुझ्या आ.. चा ठोक्या आहे का
इतर शेतकऱ्यांनी त्यांची साथ द्यायला हवी होती...
मोदीन,शेतकराच,हाल,बेकार,केल
भाजप शेठजी आणि भटजी यांचा पक्ष आहे. भाजपला सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव नाही. आणि पंतप्रधान नीर्ल्लजपणे उत्तर न देता जय श्री राम च्या घोषणा देतात. यांना घटनेची गांभीर्य नाही हेच लक्षात येते.
हेच प्रश्न काका चे सरकार असतानी का नाही करत,,,
कारण ते जनतेच्या समस्यांनुसार राजकारण करतात.हिंदु मुस्लिम करून पोट नाही भरत. सर्वात मोठा प्रश्न पोटाच्या असतो मग तो कोणत्याही धर्माचा असो.आणि ते पोट भरण्यासाठी लोकांना रोजगार हवा.रोजगारासाठी नोकरी किंवा उद्योग व्यवसाय यांत भरभराट हवी. ज्यांना या गोष्टी नाही किंवा त्यात कमतरता आहे त्यांनाच या महागाईची जाणिव आहे. गलेलठ्ठ पगार असलेल्यांना याची झळ बसत नाही म्हणून जाणिव कशी राहणार ? मग त्यांच्या कडे एकच मुद्दा हिंदू मुस्लिम !
सामान्यांपुढे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत आधी ते महत्त्वाचे . त्यावर सरकार कडे एकही मुद्दा नाही म्हणून या सरकार ला रामराम 🙏@@Jh5ew
@@Jh5ew
म्हणजेच तुम्ही भा ज प च्या नाकर्ते पणाचं समर्थन करत आहात .....
केले तुम्ही तेव्हा कान आणि डोळे बंद केले होते.. तुमची सत्ता आली तेव्हा तुम्हला लगेंच मिर्ची लागायला लागली अंधभक्ता @@Jh5ew
2:33 2:33 😂
यांना यापुढे प्रत्येक सभेत प्रश्न हे विचारलेच पाहिजे....1 नंबर काम भाऊ❤
शेतकरी भावा तु बरोबर आहे तुझ्या पाठीशी सदैव राहिन कोल्हापूर कर जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत
खूप धाडस लागते अशा दडशाहीच्या राज्यात
landyako दडपशाही असती तर thumi भारतात nasta
सानप मानाचा मुजरा नागरिकानी याचा आर्दश घ्यावा
Tu obc asun Tula salam dada
शेतकरी पूत्र कीरणभाऊ तूला व
तूझ्या माता पित्याला आम्हा सर्व शेतकर्यांचा सलाम
खरा मर्द मराठा गर्व आहे आम्हाला भारतात आज पर्यंत किणीही हिम्मत केली नव्हती आमच्या महाराष्ट्राचा वाघ उुठला पेटुन जय महाराष्ट्र
vanjari ahe bhau..kuth pn pungi nka vajavu tumchi
सानप साहेब, अभ्यासू व्यक्तिमत्व.... सलाम 🙏🙏🙏🙏
अनेक शेतकरी बंदीवासात ठेवले होते.
नीच अतिनीच आहे मोडी, पण त्याच्यापेक्षा नीच महाराष्ट्रात राहून त्याची तळी उचलणारे आहेत
जागरूक शेतकर्यांचे अभिनंदन
वाघच साहेब तुमच्या कामगिरीला मनापासून सलाम शेतकऱ्याची व्यथा मांडणारा योद्धा तुम जियो हजारो साल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हा माणूस नक्की पुढे चांगला नेता होणार.
🎉🎉🎉
शरद पवारांच्या IT सेल चा माणूस आहे, पवार साहेबांच्या जवळचा आहे, तुम्ही शोधू शकता.
आणि मी शेतकरी आहे तो कुणीही असू दे पण तू आंद भक्त आहेस😂@@sachinmokashi5106
तो चांगला नेता तर होईल च त्याच बरोबर त्याने उर्जा अकॅडमी द्वारे mpsc नाशिक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी गोरगरिबांचे पोलिस घडविले
@@sachinmokashi5106शेतकरी या नात्याने योग्य प्रश्न विचारला आहे भाऊ
@@sachinmokashi5106 Chutiya Modi tar ISIS ya Aatankwadi Snghtanecha Member aahe have tar Tula purave pathwato, Tuzya pakode viknyacha Gadyacha pta de😀😀😀
शेतकरी भाऊ तुम्ही 100 % बरोबर आहात .
किरन तु खुपचं माहितीगार आहे. सर्व शेतकऱ्यांनी असे ज्ञानी व्हावे.
तरच देश वाचेल शेतकरी तरतिल. 12:23
जय महाराष्ट्र किरण दादा तुमच्या विचारांना 100%तोफाची सलामी
शेतकरी बांधवांना ही च योग्य वेळ आहे निर्णय घेण्याची विचार करू न मतदान करा शेतकरी कुटुंब वाचवा
शेतकऱ्यांना पण काही कमी चरबी नाही. कांदा दर पडतो तरीपण कांदा लागण करतात
Are Tula Kay kalnar charbi Kay te kase pik kadhta.
Tani nahi pikvle tar Kay khashil
Modicashriramtychiktchbachaihska
शेतकरी नाही पिकवणार तर तुम्ही काय माती खाणार का.
@@jitendramane8259कांदा तू वापरू नकोस, आमचे कांद्या शिवाय जेवण होत नाही.
मोदी चा राम नाम सत्य होणार तो शाह बरोबर। गुजरातला कायमचा जाणार
श्याट
@@user-cy9pu1el4cतु तुझी जपुंन ठेव.तुम्हांंला आता तेच खायंची वेळ येणांर आहे.
तरीही काही काम शिल्लक नसल्याने दुसऱ्यांची उपटत बसणार आहे,शेटे.@@avinashhulawale1569
४ तारखेला तुला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही
४०० पार नक्की होणार
😂😂😂😂
एकदम मुद्देसूद मुद्दे मांडले भाऊचा अभिनंदन🎉🎉 आणि शेतकऱ्यांसाठी असंच काम करत राहा
आपण खूपच सुंदर रित्या सर्व घटना न डगमकता सांगितला .
छान.
भाऊ तुम्ही घाबरू नका.आम्ही तुमच्या बरोबर आहे.
👍👍👍
किरण भाऊ आपल्या धाडसला सलाम 💁♀️
किरण भाऊ, एकदम झकास...... पंतप्रधानांनी मुद्यावर बोलायला पाहिजे होते, हे एकदम खरे आहे..
सानप साहेब खुप छान 100 तोफाची सलामी तुम्हाला
जय श्रीराम म्हणून किती वर्षं राजकीय पोळी भाजणार.
आम्ही तुम्हाला वर पाठवले.
खाली पण खेचु शकतो.
श्याट
@@user-cy9pu1el4cकिती लोकांची उपटत बसणार आहेस,शेटे?
दुसरा धंदा शोध, न्हावी सुद्धा अशा पद्धतीने भादरायला नकार देतात,उपटलेली शेटे विकून गुजराती श्रीमंत झाले,बंगले बांधले, परदेशात स्थायिक झाले आणि येथे बेअक्कल लोकं विनाकारण दुसऱ्याची शेटे मोजत बसले तेही , मजूरी न घेता, श्याट झाले आयुष्य.
बग खाली खेचाय जमतय का
आहे का लायकी😂😂😂😂
@@user-cy9pu1el4cअसेच आंधभक्त पाहिजेत त्यांना, लगे रहो
हे BJP चे ४० पैसे कमेंट्स वाले it cell aahe@@user-cy9pu1el4c
आता शेतकरीच ह्यांची सत्ता उलटवून लावतील एवढे नक्कीच झालं... उद्रेक मायबाप शेतकरी जनतेचा... घ्या हाती मशाल..!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमचीच ढुंगणात जाईल मशाल
@@user-cy9pu1el4cकां तुमची ढुगणं तर आतांच जळलेली दिसांयला लागलीत.
@@user-cy9pu1el4cआणि तुझे कमळ चिखलात गाडून जाणार आहे.
चंबक चंबक मत कर चबाके राख दुगा नाहीतो जलती मशाल से जलाकर राख कर दुगा
@@user-cy9pu1el4c tujya gadit kamal jail tevha kalel
खुप छान विचारले भाऊ तुम्ही त्याला
किरण जी आपले हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
आपण शेतकरी आणि सीमेवरील जवान खरे या देशाचे पालन कर्ते आहात आणि जो सत्तेत आहे त्यालाच प्रश्न विचारले पाहिजे हे नैसर्गिक आहे
जबरदस्त डेअरिंग किरणभाऊ.
तिथल्या अजुन दोन तीनशे जणांनी किरण भाऊ ल साथ दिली असती तर पोलिस पण काही करू शकले नसते .....
उत्तर काय दिलं मोदींनी तर भारत माता की जय.....
काय चेष्टा लावली मोदींनी...
Asi dering sglychi pahje..
किरण भाऊ बरोबर बोलताय. एक नंबर . शेतकऱ्यांचा जिव्हाळा असलेले सच्चे कार्यकर्ते.
Bhaiyo behno 2014 me petrol mhenga tha. Meri sarkar matlab modi sarkar ne sasta kiya. Abhi oil sasta hai, gas sasta hai. Sab jagah pine ka shuddha pani hai, banglore me nahi hai woh baat alag hai. Lekin baki jagah hai. Desh me koi Gareeb nahi hai. Woh baat alag hai koi videsh mantri aya toh mai jhoppad pati sab dhak deta hu. Desh me corruption nahi hai kyunki maine saare corrupt MLA ko meri party me liya hai. Desh ka mangal sutra bachana hai woh baat alag hai revanna, brunbhushan singh , sengar, bilkis bano case jaise rapist logo ko party se jodna hai. Humari party koi ghotala nahi karti isiliye humne electrol bond ko laya. Woh baat alag hai isme pata nahi chalta kisne paise diya. Jaise 400 crore beef exporter se aur pakistan se.
शंभर वेळा सलाम भाऊ
खूप छान विश्लेषण किरण भाऊ, सत्य बोललात
अभिनंदन भावा.... सर्वा समोर जुमलेबाज ची इज्जत काडलीस
ऐकदम बरोबर बोलले भाऊ.त्याना कुठलीही रग लागली नाही. जे मिळते ते सर्व आयत मिळते.मशरून बाहेरील देशातुन येते.भारी भारी कपडे,छान चष्मा, भारितली गाडी,प्रंचड बॉडीगार्ड, भारितला बंगल.हे सर्व आयत मिळत.त्यांशा गरिबी काय माहित.
💯 khare ahe
बरोबर भाऊ पंतप्रधान म्हणजे जनतेचा सेवक आणि हे राजकारणी सर्वसामान्यांना बोलू देत नाही. सर्व सामान्यांनी प्रश्न विचारायचे कुठे
भाऊ या पत्रकाराला किती विचार पूर्वक व छान सर्व सामान्याच्या मनातील उत्तर तील तुम्ही.... खूप खूप धन्यवाद..... खूप छान उत्तर
किरण सानफ़ जी .... अभ्यास पूर्ण माहिती, असलेला...... सडेतोड मत व्यक्त करणार युवा शेतकरी ... अभिनंदन ....
अभिनंदन भावा बरोबर बोलतात
किरण भाऊ सानप आपण भर सभेत PM ला सवाल केला आपले तमाम शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन, भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज उठविनेसाठी पुढे या.सकल शेतकरी बंधू आपले सोबत राहील
Bhaiyo behno 2014 me petrol mhenga tha. Meri sarkar matlab modi sarkar ne sasta kiya. Abhi oil sasta hai, gas sasta hai. Sab jagah pine ka shuddha pani hai, banglore me nahi hai woh baat alag hai. Lekin baki jagah hai. Desh me koi Gareeb nahi hai. Woh baat alag hai koi videsh mantri aya toh mai jhoppad pati sab dhak deta hu. Desh me corruption nahi hai kyunki maine saare corrupt MLA ko meri party me liya hai. Desh ka mangal sutra bachana hai woh baat alag hai revanna, brunbhushan singh , sengar, bilkis bano case jaise rapist logo ko party se jodna hai. Humari party koi ghotala nahi karti isiliye humne electrol bond ko laya. Woh baat alag hai isme pata nahi chalta kisne paise diya. Jaise 400 crore beef exporter se aur pakistan se.
किरण भाऊ एकदम बरोबर बोललेत पण शेतकरी शेती करणार की राजकारण हा मोठा प्रश्न कारण इतकी राजकिय माहिती म्हणजे पाणी कुठंतरी...
ग्रेट भाई खूपच सुंदर काम केले
आम्ही सगळे तुमचे समर्थक
जय किसन
किरण सानप दादा आपल्या प्रतिक्रिया अतिशय अभ्यासू आहेत.
Bjp चे कार्यकर्ते यांचा कांदा नाही का, ते शेतकरी नाही का, त्यांनी ऐकावे, 🕉️🌹💐🏹🚩🙏
Chanda chor bjp
ते गद्दार आणि पन्नास खोक घेउन समाधानी झाले आहेत,
कोणत्या तोंडाने विरोध करणार?
आणि जरी विरोध केला, तरी घरी लपवलेले पन्नास खोक्यांवर धाड घालायला,इ डी सीबीआय प्राप्तिकर तयारच आहेत,चारी बाजूंनी चारी मुंड्या चीत करुन यांना , नपुंसक बनवून ठेवले आहे.
ते हरामी कांद्याबद्दल बोलणार नाही
👌👌👌हे आहेत खरे शेतकरी, जे देशातले, मूळ मुद्दे आहेत त्याच्यावर बोला म्हणतात जुमलेबाजला,
अतिशय योग्य विषय मांडले आहेत
किरण भाऊ कमाल केलीत. भारतातला प्रत्येक शेतकरी हा तुमच्या सारखा हुशार आणि निर्भीड असायला हवा. तुमचा अभिमान वाटतो. ❤❤❤
किरण भाऊ
तुमचे आम्हा तमाम कांदा उत्पादक शेतकरी वर्गाच्या वतीने आभार ... ग्रेट भावा व्यर्था मांडली आमची ...
भावा एकदम बरोबर लोकशाहीत मतदारराजा आहे ,त्याला पूर्ण अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा पण bjp ला लोकशाही ,संविधान ,मान्य नाही
म्हणून ते हुकुमशाहीने वागतात
Bjp हटाव देश बचाव
तुला सलाम मित्रा संपूर्ण सभेत एक तूच सच्चा शेतकरी मर्द निघाला बाकी सारे नामर्द व्यासपीठा सहित!!!!😢
दादांच्या धाडसाला सलाम यालाच म्हणतात लोकशाही ची ताकत.
अभिमान आहे मला व माझ्या महाराष्ट्रला आपल्यासारखा शेतकरी पुत्राचा सलाम तुमच्या कार्याला .सलाम तुमच्या पितृत्वाला🙏🙏👍
सभेला जमलेले सगळेच पिडीत शेतकरी होते पण कुणालाही हिंमत झाली नाही पण या दादाने प्रश्न विचारला त्याचे कौतुक केले पाहिजे.
अतिशय धाडसाने, शुरपणे मुद्दा मांडलास मित्रा... सभा ह्या आमच्या समस्येवर असायला पाहिजे... तुमचं भंकस ऐकण्यासाठी नकोयं... 👌👌🌹😑
किरण भाऊ व्हेरी ग्रेट, पंत प्रधान यांना जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे फक्त जनतेची दिशाभुल करायची प्रश्न काय आणि उत्तर काय आकलेची कीव येते, आणि त्यांच्या बरोबर फसवनीस आहेच खोटं बोल पण रेटून न्यायला.
सुसंस्कृत आणि जागरुत शेतकरी आहे.शेतकरी किरण दादासारखे जोपर्यत जागॄत होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचे अच्छे दिवस येणार नाही जय जवान जय किसान
भाऊ एक नंबर तुम्ही जर मोदीची मुलाखत घेतली ना तो तर जाग्यावर लेंडी टाकेल.
😂😂😂😂😂😂
❤😂😂😂😂😂😂
वा भाऊ खरंच खूप छान बोललात आपण आणि सत्य बोलला......
❤❤❤ महाराष्ट्राचे कोण जिंकले किरण भाऊ आपण❤❤
अभिमान आहे अशा तरुणाचा,जो सरळपणे जाहीर सभेत देशाच्या पंतप्रधानाना शेतकऱ्यांच्या जिवंत प्रश्नावर आवाज उठवतो,
आणि मोदी नामक धार्मिक माणूस जय श्रीराम म्हणतो?
या अशा सवंग प्रसिद्धीसाठी हा पंतप्रधान सोकावला आहे,
जय श्रीराम करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते,
तर संसदेची गरजच नव्हती, संपूर्ण देशभरात गल्लोगल्ली, शेतात, रस्त्यावर सगळीकडे श्रीरामाची मंदिरे उभी करावीत,
शेतकरी सुद्धा काही ही न पिकवता, मेहनत न करता अन्न धान्य उगवेल अशी अपेक्षा करत बसतील,
काय हा असंबद्ध वेडाचार मोदी नामक अशिक्षित माणूस करत आहे.
किरण भाऊ सानप आपण फार मोठी डेरिग केली.खुपच छान.आता आपण सर्व शेतकरी बांधवांना आदेश दया म.वि.आ लाच मत दया म्हणुन भाजपाला मत देवु नका.मग पहा तुम्ही दुसरेच जरांगे पा.
किरण भाऊ 1नंबर हेच मी सुद्धा जनतेला समजावण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी सरकारचा सर्वेसर्वा असतो. हेच सरकार विसरते.
सलाम भाऊ तुमच्या कर्तुत्वाला
नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये खूप मोठ्या भाजी फळ मार्केट आहेत तिथल्या शेतकऱ्यांचा भाज्या फळे पूर्ण महारष्ट्र आणि देशभर विकला जातो. परंतु सध्या खतांमुळे आणि लागवडीच्या भावामुळे शेतकरी देशभर अडचणीत आहे. ग्रामीण स्तरावर शेतातून येणाऱ्या उत्पन्न वर आम्ही जगात आहोत. आम्हाला नको राम मंदिर नको तुमचे 60000 रू. नको poc नको इतर धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारे वाद. आम्हा जनतेला माणूस म्हणून जगायचंय. कोणतीही नैसर्गिक आपत्तीत आम्ही आम्ही सर्व धर्म सोडून एकमेकाला मदत करतो. परंतु ह्या पांच वर्षात देशातील वातावरण गढूळ केले आहे मोदीने. म्हणून आम्हाला मोदी नकोय.
दादा एकदम बरोबर...
अरे दादा खूप सुंदर लिहिलंय पण 6000 च्या ठिकाणी 60,000 लिहिले
मित्रा, तुझ्या हिमतीला क ड क सलाम!
आपण निवडून दिलेला प्रतिनिधि जेव्हा स्वतःला राजा समजू लागतो, तेव्हा त्याला सत्य सांगायची गरज असते.
आपण नागरिक आहोत, प्रजा नाही, हे सांगायची वेळ आलेली आहे!
किरण साहेब तुमच्या कार्याला सलाम... तुम्ही सडेतोड उत्तर दिलीत......🙏
एकदम खरं बोलले किरण भाऊ हे सरकार कायमच शेतकरी विरोधी आहे आणि विरोधी राहणार आणि हे येणार पण नाही
मोदी हा महाराष्ट्रातील तरूण किरण आहे .विवेकी आहे . हा काही गाय छाप पट्टा नाही की जयश्रीराम आणि भारतमाता की जय याला महाराष्ट्रातील तरुण बळी पडणारा नाही .
किरणचे अभिनंदन !
सर्व काही माहीत असतानाही मतदार यांना मतदान का करतात हेच कळत नाही.
Barobar aahe
Evm
अभिनंदन स्पष्ट व प्रामाणिक मते मांडली निर्भय बना
किरण भाऊला कडक सलाम !!
पोलिस department ची किती वाईट अवस्था झाली आहे याची कीव येते 😢😢
साहेब तुम्ही हिम्मत केल्या बोलण्याची हिम्मत केल्याबद्दल धन्यवाद 🙏
लोकसभेत. मोदींचा खासदार बोलण्याचे धाडस नाही मग. यांना काय निवडून देणार नाही असा इशारा केला
अतिशय उत्तम मुलाखत दिली मित्रा 🌹
भाऊ सलाम तुमच्या कार्याला तुमच्या हिम्मतीला
लोकशाहीत सर्वच राजे आहेत,,आपण योग्य केलं प्रश्न विचारणे आपला आधिकर आहे धन्यवाद,,,
1000 रुपये घेऊन मतदान करणारे भिकारी ahiet he
चोकी दार आपल्या साठी काय बोलणार नाही तो नालायक भाष्यl वापर करतो तुम्ही बरोबर आहे ❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
हिंमत पाहिजे भर सभेत अशे प्रश्न विचारायला...सलाम भावा तुला
मुलाखत फार छान घेता तुम्ही. धन्यवाद
या पुढच्या काळामध्ये जे जे लोक सभेला येतील त्यांना सभेमध्ये प्रश्न विचारा हा पायंडा पाडा म्हणजे या लोकांना धाक निर्माण होईल
किरण भाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय
1 no प्रश्न vicharla sallut आपल्याला shekari dada जय जवान जय किसान जय श्रीराम
एक नंबर भाऊ. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या वतीने तुम्हाला सलाम. चांगलं काम केलं भाऊ.सरकारला प्रश्न विचारन हे जनतेचे कामच आहे. जय महाराष्ट्र
Nice Speech Kiran❤❤❤❤
आता शेतकरी या राजकारण्यांना लाईनवर आणणार
तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र
सॕल्युट भावा अभिमान आहे तुझा शहिद भगतसिंगांचे विचार तु आज जिवंत ठेवले
अशा लोकांची गरज आहे, थेट प्रश्न विचारले पाहिजे व्यवस्थेला
Salute Kiran Dada
किरण भाऊ आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना धीटपणे वाचा फोडलीत आपले खूप खूप अभिनंदन जुमलेबाजाला मराठी बाणा दाखवून त्याची बोबडीच वळलीत खूप छान अभिनंदन
पत्रकार सुद्धा मोदींमुळेच सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या आहेत असच दाखवत्त होता. खूप छान उत्तरे दिली भावाने
तो पत्रकार नव्हता निर्लज्ज तळवे चाटू reporter होता
Good साहेब बरोबर बोले आहेत
😊 जाणता राजाची जाणती प्रजा ... जय महाराष्ट्र!
किरण भाऊ आभिमान आहे आम्हाला
Great Kiran ji
शाब्बास किरण सानप👍👍👍
Baga bjp hatav
खरोखर याल शेतकऱ्याची काळजी असती तर कृषिमंत्र्यांनी की गोंधळ घातला त्यांना विचार जाब
मस्त किरण भाऊ लोकशाहीत प्रश्न विचारण्याचे अधिकार आहे.