Pm Kisan : राज्यसभेत पीएम किसानवर मंत्र्यांनी दिलं लेखी उत्तर !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- मंत्री ठाकूर यांनी शुक्रवारी (ता.७) पीएम किसानच्या निधी वाढीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला राज्यसभेत लेखी उत्तर दिलं. समितीने पीएम किसान निधीत वाढ, शेतकरी कर्जमाफी, पीकविमा आणि हमीभाव कायद्याची हमी अशा शिफारशी केल्या होत्या.
Minister Thakur gave a written reply in the Rajya Sabha on Friday (7th) to a question asked about the increase in PM Kisan fund. The committee had made recommendations such as increase in PM Kisan fund, farmer loan waiver, crop insurance and guarantee of the Minimum Wage Act.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
फक्त एक आठवडाभर कोणताही शेतमाल विकू नका ज्या दिवशी येवढं करणं शक्य होईल त्या दिवशी शेतकरी गुलामगिरी तुन मुक्त होईल.कृपया यासाठी सर्वांनी प्रबोधन, प्रयत्न करा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्या.
माज आला सरकारला
नोकरदारांना सातवा नाही तर आता आठवा वेतन चालू होतो आणि शेतकऱ्यांना फक्त 6000 रुपये वार्षिक देण्यात येतो म्हणजे शेतकरीला त्यांनी येड समजले की काय एका जागेवर बसून बसून नोकरदारांना पैसे वाढतात आणि शेतकरी कष्ट करतो त्यांना काहीच वाटत नाही
PM किसान म्हणजे आवळा देऊन कोहळा काढून घेणे
2000 रुपयांत शेतकऱ्यांच्या मुलांच लग्न करून देणारया केंद्रीय कृषीराज्यमंत्री झोपेत आहेत,😂
आता पाच वर्ष शांत बसा . शेतकऱ्यांची आयुष्य बरबाद केल्या शिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही .
Bhau sarkar apanch antaly 5 vrshache hafta fedu.
फक्त लाडकी बहिणवर लक्ष देणार आहेत आता शेतकरी गेला खड्ड्यात आता
वाढ कशातच नाही उलट सगळे कमी होत आहे शेतकऱ्याच दुःख समजून घेण्यासाठी शेतकरी पुत्र असावा हे काय सोन्याच्या चमचा तोडात घेऊन जन्मला आले आहे
पिक विमा 2024.चा.खरिप.विमा.केवा.येनिर
चालू आहे ही सुध्दा निधी बंद करावा व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमी भाव द्यावा...भिक नको हवे घामाचा दाम
छान माहिती दिली धनु भाऊ
धन्यवाद . सानप सर पीएम किसान योजनेचे योग्य विश्लेषण दिले
भाजप सरकारने भलतेच निर्णय घेवून भारत देशाचे आणि भारतीय नागरिकांनच वाटोळे केले. त्यात अन्न दाता ची भयंकर वाईट परिस्थिती निर्माण केली. याचा परिणाम 1947 पेक्षाही वाईट होणार हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजेत.
₹500 महिन्यात शिक्षणात लग्न एवढं होत असतं का मोबाईलचा रिचार्ज होतो आणि तुमच्या बातम्या पाहतो धन्यवाद
Pm किसान सन्मानन निधी मध्ये वाढ झाली पाहिजे.
कर्मचाऱ्यांसाठीआठवा वेतन लागू करण्यासाठी पैसा आहे पण कास्तक्र्यासाठी पैसा नाही
त्यांना शेती कसायला पाठवा मग समजणार त्यांना
सानप सर या केंद्र सरकारची निती नोकरदारांच्या बाजूला आहे शेतकऱ्यांच्या बाजुला नाही अस दिसुन येते
Ho
सर्व शेतकऱ्यांनी शेती माल स्वता पुरता पिकवा खाणाऱ्या लोकांसाठी पिकवु नका
सरकारवर विश्वास नाही राहिला उत्पादन खर्चावर 50 तक्के देता मग सोयाबीन च गणित करा लाज वाटली पाहिजे पण ती पण शिलक नाही ना आता
वाढीव राहूदे रेग्युलर हप्ता कधी देणार प्रत्येक वेळी हप्ता शेतकऱ्याला देताना इव्हेंट करून द्यायची सरकारला व्यसन लागले आहे😊
शेतकऱ्यांना पाहिजे शेतमालाला हमी भाव सुटसबशिडी नको
लाजा कुठं गहाण ठेवल्या या मंञी लोकांनी काय माहित
ज्या दिवशी शेती माल पिकवन शेतकरी बंद करेल त्याच दिवशी शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना चांगले दिवस येतील नाहीतर शेतकरी फक्त नावालाच बळीराजा राहिल
PM किसन चे 12 हजार केली पाहिजे
Ho
🙏
फाल तूसरकार पीकालाही भाव देत नाही तरीपण लोक कसे निवडून देतात देव जाणे
सरकार मतदान पुरते खोटी आश्वासन देत आहेत
छान! आता कळेल कदाचित शेतकऱ्यांना.
शेतकऱ्याला 3000 महिना द्यावा
Bogasnko ❤❤❤
अहो याच्यात लय भारी भानगडी आता लँड सेटिंग सांगा की काहीतरी करा कसं करायचं असं करायला सांगतात ते
पी एम किसान च्या पैशांमध्ये काय याच्या बापाचं लग्न होईल
ते आम्हाला माहीतच होतं की काय होणार नाही म्हणून. कृषी तज्ञ सोबत झालेल्या चर्चेत उलट अर्थमंत्र्यांनी म्हटलं असेल की शेतकऱ्याला जेवढं लुटता येईल तेवढा लुटा
शेतमालाला भाव नाही पी एम किसान लां निधी नाही तरीही यांची सरकार निवडूण येते
सर अतीवृष्टी चे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार kyc करून शेतकरी प्रतिक्षेत
हे सगळ्यांना माहीत आहे पी एम किसान योजनेचे पैसे वाढत नाही तू कशाला लोकांना चित्या बनवतो
❤😂🎉
पुन्हा त्यात कमी करा 3 हजार हारामखोर सरकार आहे
बसा आता कटेंगे तो बटगे करत 😂🤓
हे मंत्री का झोपी गेलेत का काय दोन हजारात कुठे लग्नाचा खर्च निघतो😅😊😅😅😅😅😅
Sarakar setakaryach nahi navakar vargach ahe
बिनलाजे सरकार आणी मंत्री.
2000 मध्ये काय होत एक एकरात एक कमाईला किती खर्च होतो ते तरी माहिती आहे का मुख्यमंत्र्यांना
मोदी सरकार निवडून गलती झाली
Pm kisan nidhi madhe vadh zali पाहिजे
Nahi...
6000करा वार्षिक
है सरकार काही दैत नाही भाऊ
Game तर होणार सरकार चा
50 warsh tari hot nahi karan apan sarwa janta ani shetkari ek nahi
Modi saheb jmini viku deu nka hafta padun dya 5 varsh 😢
Sone ka Jamuna ka maloom hai
नीती matta ni इलेक्शन ladha फक्त
Karjamafi kara faktta
नको
Bhav waad dya re...
8 va vetan aaog lagu kela na ata Kay ghanta wadavnar ahet ka
500 rupaye Mahina ki Shiksha lagna kaise Hui Modi se pahle Modi Sahab munja hai mukhymantri Chamoli good professor
Khot,sarkar,aahe,sar
Te bhik nahi pahije fakt hami bhav dya kapus Ani soyabin
😂😂😂😂
Janta zopali aahe
😂
Maal ko sahi bhav do, hum neta logo ko saal ke 6000₹ denge
पुन्हा एकदा शेतकऱ्याना हमीभाव मिळावा यासाठी संपाच हत्यार उपासावे लागेल. स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.
होय शेतकरी पुन्हा संपावर चाललाय.....
त्या शिवाय सरकारच डोकं ठिकाणावर येणार नाही.
माज आला आहे शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते
Ho
Ho
Ho