Express Investigation : ज्या बातमीने उडवली मोदी सरकारची झोप
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 เม.ย. 2024
- ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा 25 विरोधी पक्षातल्या नेत्यांनी 2014 नंतर भाजपमध्ये प्रवेश केला..आणि त्यातल्या 23 जणांना आत्तापर्यंत या केसेसमधून दिलासा मिळाला आहे...यातल्या 3 जणांच्या केस पूर्ण बंद झाल्या आहेत..20 जणांच्या केसेस कोल्ड स्टोरेजमध्ये गेल्या आहेत...आधी वेगानं फिरणारी चौकशी अचानक थंडावली आहे..
औद्योगिक, सांस्कृतिक, वैचारिक चळवळीत देशाला दिशा देणारं राज्य म्हणून ज्या महाराष्ट्राला आपण आजवर पाहतो...त्या महाराष्ट्राला आता या यादीतही नंबर वनला पाहावं लागतंय....या 25 जणांच्या यादीपैकी तब्बल 12 नेते हे महाराष्ट्रातले आहेत...2021-22 या काळात महाराष्ट्रात जेव्हा मविआचं सरकार होतं..तेव्हा चौकशी यंत्रणांचा सगळा फोकस जणू याच राज्यावर होता...आणि याच काळात ज्यांच्यावर आरोप झाले..त्यात 12 नेत्यांचा समावेश होता...राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 4... हे नेते भाजपसोबत गेले आणि त्यांच्यावरच्या कारवाया लगेचच थंडावल्या..
#expressnews #prashantkadam #edraids #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #edarrest
*Join this channel to get access to perks*:
th-cam.com/channels/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin
कदम साहेब तूमच अभिनंदन कारण अशाच खऱ्या बातम्या द्या भाजपला मँनेज होऊ नका.
सर याला म्हणतात निर्भीड पत्रकार 👍
Kay nirbhid ...4 paiae takle ki nirbhid patrkarita sampate
👍👍
सर काही आज पत्रकार झालेले नाही. एक काँग्रेसच्या काळात देखील निर्भय पत्रकारिता करू शकत होते आज हे पण भाजपच्या सुपारीवर आहेत
❤❤
@@Only_king243TT
🎉
अशा बातम्याना जास्तीत जास्त प्रसिध्दी देऊन जनतेत सत्य पसरवीत असल्याबद्द आपले हार्दिक अभिनंदन! "चौथा स्तंभ" म्हणून आपण सदैव जबाबदारी पार पाडा. संविधानाचे रक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी: प्रेस व ज्युडिशिअरी यांचेवरच आहे. Bravo! 🙏🙏🙌🙌
सर तुम्ही एकदम बरोबर व सत्य बोलतात.
जय महाराष्ट्र.
भाजप ला सत्तेचा माज आला आहे.. अबकी बार लांबूनच नमस्कार 🙏🏻
Lambun namskar kela tari ayega to modi
#evm hain munkin hain 😂😂
Ee😮😅😅😅😅 9:17 9:17 9:36 😮 se Zee Dee @@rajanpawar6332
@@rajanpawar6332m
मिडिया व पत्रकारानीच निर्भीड बनुन सत्य समोर आणल तरच जनतेला सत्य समजेल.
@@ashokunhalkar7538 midiyach wikla gelay .
प्रशात कदम साहेब तुमच्या परखड पत्रकारितेला कोटी कोटी प्रणाम तुमची पत्रकारिता पेटती ज्वलंत मशाल हाती घेतली आहे .
manle bhau tumhala , swatantra vichar thevlet tumhi ani tyamule unbiased ahat,
सत्य बोलण्यासाठी खूप धाडस लागत ते तुमचात आहे. 👍👍👍👍
साहेब तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केला
नी निडर पत्रकारिता...सलाम तुम्हाला
भाजपने नीचपणाचा कळस गाठलं आहे.
कदम सर असेच काम करा आम्ही आपल्या बरोबर आहोत...
प्रशांत कदम तुमच्या प्रामाणिक पत्रकारितेला सलाम.... नाहीतर आज सगळे गोदी मीडिया झाले आहेत....
प्रशांत साहेब माझा आपल्याला सलाम आपण असंच आवाज उठवा आम्ही आपल्या सोबत आहोत, हे जे भ्रष्ट लोकांना साथ देत आहेत त्यांना महाराष्ट्र जनता त्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना घरी पाठवणार
👍 निर्भीड आणि अगदी खरी पत्रकारिता👍
महाराष्ट्राची इतकी बदनामी ही फक्त या एकट्या फडणवीस मुळे झाली आहे. 😢
महाराष्ट्र दरोही टरबूज मिंधे ने महाराष्ट्र ची वाट लावली यांना तुडवत पाहिजे जनतेने
9:05 9:08
Wish you all the best !
एकदम खरं आहे साहेब. 👍
@@rupeshkadam1046😮
खुप छान विश्लेषण... भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय साक्षरतेची गरज आहे.
आपणही काळजी घ्या. भक्त त्रास देतील.
सर्वात प्रथम आपले हार्दिक अभिनंदन कदम साहेब. अतिशय निर्भीडपणे तुम्ही भाजपच्या ह्या गलिच्छ राजकारणाची पोलखोल केलीत. आज आपला देश किती कठीण परिस्तिथीतून जातं आहे हे जनतेच्या का लक्षात येत नाही याचेच वाईट वाटत आहे!
या देशातला सर्वात भ्रष्ट्राचारी पक्ष म्हणजे भाजप अशी ओळख या पक्षाची निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेला हे सर्व माहित झालं आहे.
न खाऊंगा न खाने दुंगा हेच खरं आहे
आम्ही खुप खातो पण दिसु नये .यांचं उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री होते CBI चौकशी मधुन कसे बाहेर निघायचं हेच खरं आहे.
सगळ्यात हरामी पत्रकार आहेत
आग..आग..जळफळाट
@@milindkulkarni3198jalfalat nahi re Satya santy,tyamule jalfalat hotoy
बामण काका लाज वाटते का @@milindkulkarni3198
भाजप चे दिवस फिरल
Nai phirnar lok lai chutiya ahet....😂 yanchi gand marli tri.... Boltat yenar tr modich....
Mla pn as vatayla laglay ata bjp sarkh hidutva angat aanu aani scam vr scam karu ani bjp la support karu... Tention ch nhi😂
अतिशय महत्वाची माहिती, सामान्य जनतेसमोर प्रभावीपणे मांडणे,विरोधकांना अनिवार्य.. न्यायालयानेही या बाबी तपासल्या पाहीजेत..
अभिनंदन प्रशांत सर आपल्या निर्भीड पत्रकारितेला 👍
अभिनंदन प्रशांत कदम सर तुमच्या या बातमी बद्दल
बातमी कदम सरांची नाही indian एक्सप्रेसची आहे भाऊ.
कुणाचीही बातमी असू द्या. भाजपला नागडं केलं आहे हे नक्की.
कसे लबाड आहेत ते.
@@vishalkoditkar4776 True, pan andabhaktalach ughda zalyasarkha watatay 😂
Godimidea chi nahi na?@@dilipmkulkarni
सर भाजपची केंद्रात भी सत्ता नको आणि महाराष्ट्रात भी नको
पहिल केंद्रातून भाजप घालवल पाहिजे
मग कोण येडा राहुल आणायचा का?😂😂
जाऊच शकत नाही.जे कॉंग्रेस ने केलं तेच भाजप करणार यात चुकीचं काय?
भाजप आहे म्हणून देश टिकून आहे.
संविधान कॉंग्रेस ने बदललय मग भाजपने का बदलू नये
धन्यवाद कदम सर खरं आहे,भाजप सारखा भ्रष्टाचारी पक्ष जगात नाहि. ❤❤❤❤
❤🎉 असे खरी परिस्थिती लोकांसमोर मांडा हि विनंती 🎉
एकच ध्यास ! कमळीचा संपूर्ण सत्यानाश!!
नाही होणार
@@user-vz2kq7ys1zआंधळे भक्तांचा होणार तुझासांरखे 🤨
Right
Not possible.Biggest political party not in the world but on planet earth 😀
काहीपण करा पण येणार तर मोदीच
सर ह्यवर फडवणीस चा interview घ्या लवकर
प्रशांत, u are great, सध्या एवढे निर्भिड पने कोणीच बोलत नाही.
कदम साहेब नमस्कार. आपण योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद. अजून काय काय चालले आहे कळत नाही. सगळ्या मध्ये हस्तक्षेप. मनमानी कारभार चालू आहे. तरी कांही लोक त्यांच्या बाजूने उभे रहातात हे मोठे आश्चर्य आहे.
इंडिया जितेंगा तो देश बचेगा 👍
प्रशांत सर खुप मोठी बातमी देता आहात परंतु लोकशाही चॅनल जसे बंद केले होते तसे तुमच्या बाबतीत होऊ शकते तरीही तुमच्या प्रामाणिक पणाला मनापासुन शुभेच्छा
लोकशाही ने कमलेश सुतार यांना काढून टाकले 😢😢😊
🎉 खुप छान खुप खुप धन्यवाद कदम सर सामान्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व जागृती केली
मोदी ला दोन वेळा पंतप्रधान बनवलं आहे आता महाराष्ट्राला संधी मिळाली पाहिजे पंतप्रधान महाराष्ट्राचा झाला पाहिजे यासाठी आवाज उठवायला हवा
Ajit pawar la karu ki mag😂
😂😂😂😂😂@@mh15....panchwati3
पंतप्रधान पद महाराष्ट्रातील नेत्याच्या भाग्यात नाही? येथील
गलिच्छ राजकारण
देवा भाऊ होइल next २०२९
महाराष्ट्र मध्ये राजकीय लो भ्रष्टाचारी आहेत राज्याची वाट लावली.
एकजण तर गल्लीत गोंधळ घालतो आणि दिल्लीला जाऊन मुजरा करतो
उठ दुपारी घे सुपारी
😂😂😂😂
Bhrastachari merà pariwar¹@@sujatapawar4717
Khaj aaliye tyala
👍🏻👍🏻🤣🤣
कदम साहेब, पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम आपण करत आहात इतिहास नक्कीच आपल्याला एक चांगला पत्रकार म्हणुन लक्ष्यात ठेवल... ✌🏻🙏🏻
सर दिल्लीत जे hoarding लावली आहेत तशीच महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यात लावली पाहिजे... राजकमल झा यांचे भाषण उत्तम 🙏🏼
प्रशांत सर तुम्ही खूप चांगला काम करता असच काम पुढे चालू ठेवा ❤
प्रशांत जी... आपलं विश्लेषण अचूक असतें.
पण ,आपला मुद्दा पचनी पाडण्यासाठी किंवा लोकांचा प्रतिसाद मिळण्यासाठी जी भाषेमध्ये धार लागते, परिणामी सत्ताधीश यांच्याविषयी बोलताना चा निर्भय पणा आज आपल्यात दिसला ...
खूप खूप अभिनंदन
चांगली बातमी सर
लोकशाही चायनल च्या नंतर नंबर वन म्हणून सत्य समोर आनुन दाखवून देणारे सत्य चायनल वाले तुम्हाला मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे बातम्या दाखवून जनजागृती केली पाहिजे धन्यवाद
सर आपण योग्य भूमिका मांडली.. आज भारतात याची गरज आहे. जो कोणत्याही गोष्टीला सडेतोड उत्तर देतो.. हेच पत्रकारिता स्वतंत्र आधार स्तंभ आहे..
खूप छान विश्लेषणणात्मक माहिती
राजकारणी लोकांवर थुंकण्यापेक्षा लोकांनी स्वतः वर एकदा नाहीतर खूप वेळा थुकल पाहिजे.... कारण उठ सुट ह्याच लोकांना मतदान करता आणि मग राजकारणी लोकांना शिव्या घालणार..... काय अर्थ आहे ह्याचा जो पर्यंत जनता जनार्दन होत नाही तो पर्यंत ही राजकारणी लोक अशीच मुतत राहणार 💯
भाऊ बरोबर आहे
100% KHAR
Agdi
धन्यवाद सर आपण धन्य आहे. या कॅमेरा प्रेमी गरीब प्रधान सेवकाला आरामाची गरज आहे. खोटे बोलून बोलून दमले आहे.
प्रशांत कदम आपण खूप छान विस्लेशण चांगले करत आहेत
मुजोर लोकांना हद्द पार केलेच पाहिजे.
😂😂😂 no has that himmat
लोकशाही वाचवण्याची आत्यंतिक गरज आहे ती सुप्रीम कोर्टा शिवाय वाचवू शकत नाही
प्रशांत कदम जी खुप छान माहिती आपण दिली
अतिशय सुदंर विशलेषण अभिनदंन साहेब
भाजप हटावमहाराष्ट्रात बचाव
प्रशांत सर आपलं रिपोर्टिंग ऐकून मनाला खूप समाधान आपलं कार्य असंच पुढे चालू राहो हीच ईश्वराला प्रार्थना तुमच्यासारखे ची आज महाराष्ट्राला नवे भारताला गरज आहे
प्रशांतजी स्वतंत्र व निर्भीड पत्रकारीते बद्दल आपल हार्दीक अभिनंदन.
सर ,तुम्ही सर्वजण खुप कळकळीने ह्या सर्व बातम्या सांगत आहात पण लोकांवर याचा काही परिणाम होताना दिसत नाही.
मोदींच्या...... दम असेल तर त्यानी बिना evm च लढावे 💯 लिहून देते
correct
Tuzya ...dum asel tar evm fake aahe siddh karun dakhav😂
Without EVM fake voting is very easy!!! Congress knows it very well!! So insisting
Right
@@sumedhak522yes like Chandigarh Anil masih election 😂
कसला हा गर्जा महाराष्ट्र माझा, भ्रष्टाचारी व त्यांन सांभाळणारे निर्लज्ज झाले आहेत. गरज आहे गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार,
❤ छान विश्लेषण प्रशांतजी कदम सर
आज तुम्ही पोपटासारखे बोलतंय पण उद्या तुमचे पाकीट ठरले की तुम्ही गायब असे अनेक चैनल व नेते आम्हीं पाहिले पत्रकारिता हा एक व्यवसाय बनला आहे
B j p हटावं
देश बचावं
किसान् बचावं
आपल्या निर्भिड पत्रकारितेला आमचा सलाम....!
खरोखरच सलाम निर्भीड पत्रकारितेला
कदम साहेब तुम्ही सगळ्या गोष्टी फार छान मांडता लोकशाहीचा तिसरा डोळा म्हणजे पत्रकार सगळ्या पत्रकाराने अशी मांडणी केली तर भारतात खरी लोकशाही नांदेड मी एक सामान्य शेतकरी असून फार मोठ्या राजकारणी त्रासाला कंटाळलेला आहे कुटुंब उध्वस्त होणे इतपत शिक्षा भोगलेली आहे या लोकशाहीचा आनंद जनतेने घ्यायचा असेल तर सर्व पत्रकाराने निर्भयपणे जनतेसमोर मांडणी केली पाहिजे
अब की बार भाजप तडीपार
घंटा 😂😂😂😂
🍉🔥🔥@@milindkulkarni3198
@@milindkulkarni3198हालवा मग, आणि घ्या तोंडात.
@@milindkulkarni3198अरे भिकारचोटांनो, सुधारणा, जरा खऱ्या ला खर आणि घोट्याला खोट म्हणा. मी पण मोदी ला मतदान केलयं, पण चाटुगिरी नाही. 😂
@@milindkulkarni3198तुम्ही देवळात आता घंटाच वाजवायची... ३% वाले😂😂
भाजप 2024 विरोधी पक्ष लोकसभा
अत्याचार करने वाले से,सहन करने वाला जादा गुन्हेगार,bjp ला करा हद्दपार
😂😂😂😂😂
विरोधि पक्ष म्हणून सुध्दा भाजप ला जनतेने शिल्लक ठेवू नये
खरय पक्षाची मान्यता रद्द करायला पाहिजे 👌🙏@@sadananddalvi6475
@@milindkulkarni3198ghanta vajwa ...devlat😂😂
प्रशांत भाऊ असेच निर्भीड पत्रकारिता चालू ठेवा 👍 वाशिंग मशीन चे स्वछता अभियान बाकी काय
ग्रेट, निर्भीड पत्रकार, खरा चौथा खांब
शाब्बास प्रशांत, लगे रहो
सर आपण खरच प्रामाणिक पत्रकार आहात. सलाम तुम्हाला.
खुपच छान विष्लेशन
कमळाबाई तुला भावपूर्ण श्रद्धांजली निरोप ❤❤❤❤😂😂😂😂😂😂 भाजप हाटाव देश बचाव जय जवान जय किसान 🎉🎉🎉🎉🎉
मांजर डोळे झाकून दूध पिते तसा प्रकार आहे काय? तसेच ED CBI सरकारचे सहकारी तर नाहीत ना? निर्भिड प्रत्रकारिता नमन साहेब
धन्यवाद इंडियन एक्स्प्रेस आणि कदम सर!
सलाम आहे आपल्या जिद्दीला,हिमंतीला आपण भाजप बद्दल सत्य मांडत आहेत.पण जपून रहा हा देखील सल्ला.
प्रशांत साहेब खूप छान विश्लेषण आणि निर्भिड पणे बोललात
प्रशांत सर.......ग्रेट .........भारत नावाच्या देशात लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे.........
सत्यमेव जयते , परखड पत्रकारीतेला सलाम.!!!!!
सुंदर विश्लेषण कदम साहेब जय महाराष्ट्र
या लोकांना उत्तर देणार आहे
जनता आता जागरुक होते आहे त्यासाठी
तुमच्या सारख्या निर्भिड पत्रकारांची गरज आहे
😊
सर,.हा पक्ष आता काहीही करून गाडला गेलाच पाहिजे. 🙏🙏
Azjun tari shyam nahi
400 ++
ई डी ही केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे
धन्यवादकदमसाहेब.सटीकवश्लेशनदेताय.
मराठी न्युज मधले रविशकुमार आहेत एक नंबर पत्रकारिता
भरपुर भ्रट़राचार कराआणि आमची वाशिंग पावडर वापरा व आपल़यावर पडलेले डाग क्षणात गायब करा
No one touch bjp.
@@ravirajsonar4032😂
सलाम तुमच्या या पत्रकारितेला
प्रशांत सर धन्यवाद तुमचे सत्य माहिती जनतेसमोर आणण्यासाठी असेच प्रामाणिक काम करत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
निर्भिड पत्रकारितेची व्याख्या तुम्हाला शोबते सर,,,,,खूप चांगली आणि स्पष्ट मांडणी केली....
Sar आता लहान मुलाला सुद्धा ह्या गोष्टी माहीत झाल्यात
वा प्रशांत तुम्ही खरी बातमी बनविली अभिनंदन कारण सध्या पत्रकार म्हणजे वेशाना पण लाज वाटते
सर, खरी माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याच धाडस आपण करत आहेत, आपले आभारी !
अशाच या निर्भिड पत्रकारिता करिता चॅनेल कधीच सबस्क्राईब केलं आहे आणि प्रत्येक व्हिडिओ लं like केलं आहे सर ❤ hates of you, love you sir❤
प्रशांत .. आपल्यासारख्या निर्भिड पत्रकारांची या देशाला खरी गरज आहे salute to you
आता सत्ता बदलली तर..... या सर्वच नेत्यांच्या चौकशीची मागणी जनतेनीच लाऊन धरायला हवी... म्हणजे यांना चपराक बसेल...
अगदी बरोबर बोललात
सर यांना म्हणतात निर्भिट पत्रकार यांनी ही बातमी सांगितल्या बदल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन🌹🌹🙏🙏
खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण,याचा भाजप ला फटका बसणार,आणि जनता आता हुशार झालीय,योग्यच मतदान करणार
प्रशांतजी, आपले विश्लेषण एकदम,टु द पाँईट, असत ,आणि, राव असल्या काळात खरच आभारी!
खूप धाडसाने या बातम्या आपण दिल्या तुमचं खूप अभिनंदन भाजपचा खरा चेहरा समोर आणलात खरंच वेळ आलीय आता सर्वांनी बदलण्याची आपलं मत अगदी योग्य जागी मांडून लोकांना जागं करताय ही एक देशाची सेवा आहे धन्यवाद सर असेच परखड मत मांडून पत्रकारितेचा सन्मान करत आहात 🙏🙏👍👍👏👏
सर निर्भिड पत्रकारांची आज गरज आहे. या राक्षसाचे दहन करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी देशभक्त तयार होणे व त्यांनी देशासाठी शहीद होण्याची तयारी दाखवावी लागेल.
समृद्धी महामार्गने यातल्या बऱ्याच जणांना समृद्धी मिळवून दिली आहे आणि ही गोष्ट दिल्लीश्वरांना आमच्याच महाराष्ट्रीय नेत्यांनी सांगितले आहे त्यामुळे हे आयतेच सापडले
कदम सर आपण खरी माहिती देता त्याबद्दल तुमचे धन्यवाद
कदम साहेब तुमच्या निर्भीड पत्रकारिते बद्दल तुमचे अभिनंदन
प्रशांत कदम, सर, आपल्या पत्रकारितेला सलाम,
प्रशांत कदम साहेब आपण खरंच
आपली जबाबदारी वाढली आहे