VOTER TURNOUT ISSUE: तब्बल 1 कोटी मतदार अंतिम आकडेवारीत वाढले , काय आहे नेमका घोळ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2024
- आम्ही आकडे देऊ शकत नाही, कारण त्यामुळे लोकांमधला संभ्रम वाढेल. हे कारण आहे निवडणूक आयोगाचं. एडीआर या संस्थेनं मतदानाची आकडेवारी आयोगानं तातडीनं जाहीर करावी, फॉर्म 17-सी वेबसाईटवर अपलोड करावा ही मागणी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर 24 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पाहुयात मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारीचा हा वाद नेमका काय आहे?
Join this channel to get access to perks: / @prashantkadamofficial
#voterturnout #vote #electioncommission #supremecourt #votingpercentage #voting #loksabhaelection2024 #prashantkadam #eci #votingresults #nivadnuk #supremecourtofindia
*Join this channel to get access to perks*:
th-cam.com/channels/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin
INDI चे पट्टा वाले सगळे कुत्रे दोन दिवसापासून जाम भुंकत आहेत.. आता EVM ला shivya देउ शकत नाही तर EC नेच घोळ केला ..नवे नाटक.. अगदी प्रामाणिकपणे काम करतात मलकासाठी😂
मोदी 325+ होणारच .. रडू नका 😂😂
निवडणूक आयोग आधीच भाजपाचा निवडणूक निष्पक्ष होणार नाही गुंडशाही सुरू आहे
सगळे संशयास्पद आहे
निवडणूक आयोगाला माहिती आहे ही शेवटची निवडणूक आहे .त्यामुळे ते मोदी सांगतील तेच करतील
केचुआ बरखास्त करा.
Etake years bhadave congress valyani muslmam lokancha kachara bharun already kharab keli ahet elections
अनाजी पंत कांहीही बरळतात
सुप्रीम कोर्टाने 2024 ची निवडणूक अवैध ठरवून पुन्हा निवडणूक घवी
shakya nahi vatat.
Chal fut pakistanat
Chulit Geli ti Nivdnuk Aplya Barnit Tari Tel Rahin ka........Hajaro core Expennse Hoto Bhau......
परत तेच होणारं नाही ह्यांची गॅरंटी काय
Win opposite party congress
सुप्रीम कोर्टाने यांना मजबूत हातोडा हानला पाहिजे
हातोडा मारला की कायद्याच्या तरतुदी बदल 😂😂😂
निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही
म्हणजे मोदीला निवडून देणे हे जनतेच्या हातात नसून निवडणूक आयोगच्या हातात आहे, जय हो आदिल शाही, मोदी शाही, अमित शाही😂
🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
हर हर मोदी 🎅🎅🎉🎉🎉
@@priyajoshi5494 गरीबांच्या हिताच काम केल तर मि ही स्वगात करेल,
श्रीलन्केत जनतेने अध्यक्षाच्या घरात घुसून वाट लावली हे विसरु नये
आता जनतेने लवकरात लवकर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा..नाही तर हुकूमशाही ची तयारी ठेवा..
100% Correct
Kharay...shri lanket zall tass vhayachi vell ayog jantevar anat ahe
Election निवडणूक आयुक्तांनाच jail मध्ये टाकलं पाहिजे
Modi che manse ahet. kahi hoil as vatat nahi
Ho ka mag pehale tuza pappu pawar la takav lagel Ani mamata la pan
Barobar ahe
भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे आणि हूकूमशाहीकडे देश चालला आहे..... सावधान.
हुकुमशाही सरकार आणि त्यांचा गुलाम निवडणूक आयोग यांना सोलून काढल पाहिजे.
Desh Dubaila vikale nantar ka?
मतदानासारख्या पवित्र अधिकारात कोणतीही शंका नको. म्हणून निवडणूक आयोग हा विश्वास पात्र असावा.
रशिया चीन कोरिया या देशाप्रमाणे हुकूमशाही कडे वाटचाल
4 june la radu naka
सुप्रीम कोर्टाच्या निगराणी खाली परत निवडणूक घ्या आकडे निश्चित बदलतील
Supreme court kay kay karnar? election comission madhe majboot lok nahit ata Ashok lavasa sarkhe
लोकशाही धोक्यात येत असेल तर निवडणूक आयोगाचे काम सुप्रीम कोर्टाला करावा लागेल
मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.
निवडणूक आयोगा आहे का मोदी आयोग आहे.. 😂😂😂
लोकांच्या मनात 2024 रोजी मोदी सरकार नाही पाहिजे तरीसुद्धा जर आले तर समजायचे हे निवडणूक आयोग हे भाजप सरकारचे घरगडी आहे
Modi fakta congress chya chamachana nako ahe te 30%ahet jyachyat tuzasarakhe Murtha ahet
सम्पूर्ण देशात भारतीय जनता पार्टी च्या विरुद्ध वातावरण आहे.असे असताना भारतीय जनता पक्ष निवडून आला तर हा भारतीय जनता पक्षाचा विजय नसेल.हा निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा विजय असेल. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला मदत करीत आहे.
@@yashwantsalunke608 sumpurn deshat nahi fakta khangress voters Muslims nili makad ani swarthi lokanmadhe ahe jyana congress alyavar paise milnaret tyanachamadhech samajal murkha
प्रशांत सर तुमच्या सारखे लोकच देशाला योग्य दिशा देऊं शकता.. निर्भय रहा
मराठी निर्भीड पत्रकारितेसाठी खूप खूप आभार !!
भ्रष्ट जनता पार्टी च्या आदेशावरून प्रत्येक मतदार संघात 50000 ते 80000 मतदान घरगडी असणाऱ्या आयोगाला आहेत.😡
आयुक्त किती लाचार आहे ह्यावरून समजत...
निवडणूक आयोगाने ह्या वेळी पत्रकार परिषद ही नाही घेतली प्रत्येक टप्प्यानंतर
आरोप प्रत्यारोप करण्या ऐवजी निवडणूक आयोगाने पूर्ण पणे पारदर्शकता दिसेल अशा पद्धतीने वर्तणूक ठेवली पाहिजे.
मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.
आता फक्त सुप्रीम कोर्टाकडून जनतेला आशा आहे बाकी कुठल्याही संस्थेवर विश्वास उरला नाही
निवडणूक परत घेण्यात आली पाहिजे
बरोबर
पोस्टल मतदान पद्धत बंद करायला पाहिजे
ज्या कामासाठी evm आणले त्याच्या उलट होत असेल तर फेकून द्या.. वेळकाढू वेळ घालू पना,, मोजणी साठी जास्त वेळ.. मराठी क्षेत्रात evm 2-2 तास बंद ठेवणे.. काय फायदा evm चा.. मतमोजणी आकडा adjust करून 4 दिवसांनी वाढवून देणं.. evm में जान है शेठ की..
सगळा भोंगळा कारभार.😢😢.लोकशाही ला तिरडी वर ठेवला आहे..नायच बाकी आहे फक्त 😑😑
आपण अतिशय योग्य विषय निवडत असता अणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे विषय सगळ्यात पहिल्यांदा अणि तत्काल तुमच्याच चैनल वर येतात.
सुप्रीम कोर्ट हेच सांगणार ही स्वायत्त संस्था आहे त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही
गोल गोल माल है 😢 सब...1 man..ओन्ली टि
एन शेषन ❤
निवडणूक आयोग नसून मोदी आयोग झाल आहे
सुप्रीम कोर्टाने निवडणुक आयोगाच्या अध्यक्शाला जेलमध्ये पाठवावे.
निवडणूक आयोग ला ढूगणावर लाथ मारून हाकला कारण त्यानी चूक केली असेल तर.
आयोगाची ही लोक सभेची शेवटची निवडणूक असेल 2029 मध्ये निवडणूक होणार नाही.
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
धाडसी बातमीत तुम्हीच धाकवता कदम साहेब त्या बद्दल धन्यवाद तुम्हाला
जनआंदोलन आवश्यक आहे नाहीतर लोकशाही चा खेळ होईल😡
ही सुरुवात आहे हुकूमशाही कडे जाण्याची
भ्रष्ट निवडणूक आयोग..
सर्वपक्षीय विरोधकांनी रस्त्यावर उतरून इलेक्शन आयोगाला घेराव घालावा
निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही हे वास्तव आहे,,ह्याची सर्वोच्च न्यायालयाने दाखल घेऊन कडकं कार्यवाही करणे अपेक्षित आहे
GULAM AAYOG 🙏🙏🙏
भारतातील निवडणुका या खरोखरच निष्पक्षपाती पणे होत आहेत हे समजणे अवघड आहे. जे मालकाला हवे आहे तेच घडणार आहे.
विश्वास नाही निवडणूक आयोग वर🙏
टी शेषन यांच्या सारखे निवडणूक आयुक्त पाहिजेत.
कोणाला निवडुन आणायचे हे मतदार नाही ठरवु शकत नाही तर निवडणूक आयोग ठरवतोय.
खुप मोठा कांड चालू आहे
लोकशाही संपल्यात जमा
आता जनतेने रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय नाही
Nivadnuk ayog modi la saport karat ahe
जय महाराष्ट्र साहेब ❤
प्रत्येक मतदार संघात 28000हजार जास्तीची मतं खाजपा घेत आहे आणि हे इलेक्शन कमिशन जाणुन आहे
Right
निवडणुक आयोग ❌ चुना आयोग ✅ बीजेपी आयोग ✅
निवडणूक आयोग हे पक्षपातीपणा करते हे या निवडणूकीत दिसुन आले.
जाहीर करायला उशीर लावणे,हे संशयास्पदच...😮
महत्वाची बाजू समोर आणली,त्याबद्दल खूप आभार..😊
निवडणूक आयुक्त सत्ताधार्यांचे एजंट बनले असतील तर त्यांना राज्यपाल बनन्या ऐवजी तुरुंगात डांबायला हवं
🚩 भाजपाचा हा निवडणूक आयोग जुमला च दिसतोय.निंदनीय गोष्ट आहे.🚩
खूपच महत्वाची माहिती .....एक कोटी chya घरात संख्या वाढतेय .म्हणजे कायतरी वेगळं घडतेय असेच वाटते ..माननीय ,सुप्रीम कोर्टाकडून च आपेक्षा🙏Thanks प्रशांत जी🙏
आयोग बरखास्त करून कोर्टाने निवडणुका घ्यायला हव्या होत्या
निवडणूक आकडे हे मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच यायला हवे..
मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.
@@kanadegopal धन्यवाद . चांगली माहिती देण्यात आली
या आधी असं झालेलं ऐकीवात नाही... त्यामुळं *भावपुर्ण श्रद्धांजली लोकशाही*
निवडणुकीवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. लोकशाही धोक्यात आहे.हुकूमशाही उदयाला येत आहे.हे 101%खरं आहे
महाराष्ट्रातील मतदाराची 16 लाखानी वाढलेले आहेत. म्हणून जेच प्रत्येक जिल्ह्यात 50 हजारानि गूपचूप वाढवा म्हणूनजे हे 30 ऊमेदवार विजयी होणार कोणत्या तरी अदृश्य पक्ष असेल
निवडणूक आयोग आपण लहानपणी खेळत होतो तो लपाछपीचा खेळ खेळतो आहे.
जनतेला रस्त्यावर येऊन, क्रांती करावी लागेल
भ्रस्ट निवडणूक आयोगाची CJI यांनी चौकशी करावी,सत्य समोर येईल💐💐💐
Electoral bond चे सत्य सुध्दा येनकेन प्रकारे एका बँकेने लपविण्याचा प्रयत्न केला आणि अपयशी झाला
70% लोकांचा विश्वास नाही आयोगावर ,हे सु. कोर्टा ने लक्षात घ्यावे. 10% वाढले चंद्रपूर ला.हे कस शक्य आहे
सब गोलमाल है भाई गोलमाल है
निवडनुक आयोग नाही हा bjp आयोग आहे
हे bjp ला जिंवण्या साठी सेटिंग करत आहेत
याचा अर्थ स्ट्राँग रूममध्ये हेराफेरी होणार
हे अस असेल तर आपण सगळे गुलाम झालो आहोत आणि येणारा वेळ आपल्या लोकांसाठी काळ म्हणून येणार आहे.
निवडणूक आयोगाची भुमिका संशयास्पद असून एवढी ढीसाळ यंत्रणा जाणून बुजून नेमण्यात आली आहे.प्रशांतजी आपण अशाच अपडेट द्याव्यात.धन्यवाद🎉
निवडणूक आयोग पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या अंडर खाली राबवण्याचा कायदा केला पाहिजे, तरच न्यायाची आणि लोकशाहीची चालू असलेली थट्टा थांबेल
2014 पूर्वी मतदार फक्त मतदान करून निकाल पाहायचे. आता निवडणूक आयोगाचे खेळ पाहतोय मतदार😢 मतदार राजा जागा हो सतर्कतेचा धागा हो
तरी पण भाजपचे सरकार पडणार
सत्य कुठे शिल्लक आहे फक्त आणी फक्त शब्दांचा खेळ आहे
Prashant Saheb, tumhi chaan kaam kartait.
निवडणुकीच्या काही अठवड्या पूर्वीच मुख्य निवडणूक अधिकारी अरुण गोयल ह्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला (की घेतला) होता. कारण अजूनही पूर्णपणे लोकांसमोर आलेले नाही.
भाजपला जिंकवायच आहे तर हे सर्व होणारच
११ दिवसात व्हि व्हि पाँटमधील स्लिपा सुध्दा मोजुन झाल्या असत्या...परंतु निवडणुक आयोग व्हिव्ही पाँटमधील स्लिपा मोजण्यास वेळखाऊपणा आहे असे एकी कडे न्यायालयात सांगते. हे बरोबर नाही.
लोकहो अण्णा पण जागे झालेत बर का ? म्हणजेच सत्ता परिवर्तन होत आहे
😀🙏
लोकशाहीची थट्टा चालू आहे, कोर्टाने सुद्धा न्याय द्यावा नाय दिल्यासारखं दाखाऊ नये..
मुंबई मधे जे काही घोळ झाले , नाव गायब झाली का कारवाई होत नाही या लोकशाहीच्या थट्टा करणाऱ्या लोकांवर..
धन्यवाद प्रशांत सर, खूपच छान माहिती मिळाली. असा गोंधळ आतापर्यंत कधीच झाला नाही.
अस असेल तर महाविकास आगाडीचा एक ही खासदार निवडून येणार नाही.
5 वर्ष जनता आपले भविष्य ह्यांच्या हतात देते . देशाचे व जनतेच्या भविष्याचा जर खरच विचार करायचा असेल तर बॅलेट पेपर वरच निवड योग्य आहे . जनतेच्या मनात EVM बद्दल रोष होता तो आनखीन वाढणार .
नक्की गडबड आहे. आम्हीं सर्व निवडणूक कर्मचारी योग्य वेळी सर्व माहिती देत असतो. संध्याकाळी सर्व डेटा इलेक्शन संपल्या संपल्या सर्व माहिती आयोगाला सादर करतो. मग आकडा वाढतो कसा.
तुम्ही कर्मचारी आहात का ?
सत्ते साठी वाख्वखलेले आहेत हे लोक😢
निवडणूक आयोगाची लोक आहेत म्हणून काही लोक घरी येऊन मृत व्यक्तीचा डेटा फिरत होते अश्या मृत व्यक्तींच्या ऐवजी कोणी मतदान करत आहे त्याचीही शहानिशा व्हावी. लोकशाही धोक्यात आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करत आहे. प्रशांतजी खूप छान प्रकारे विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद 🇮🇳🚩
प्रशांत जी आम्हाला देखिल शंका आहे हे सगळ पहिल्यांदा घडत आहे.17 c फॉर्म सर्वात महत्त्वाचे आहे. आयोग हा srvchy न्यायालयाने करवाई केली पाहिजे जनतेने मत आहे.
पब्लिक डॉक्युमेंट आहे ते प्रसिद्ध करणं सुप्रीम कोर्ट बंधनकारक करून इलेक्ट्रॉनिक बाँड सारखी परिस्थिती होईल असं वाटते.
Kadam साहेब तुमच्या सारखा पत्रकारा मूळे महाराष्ट्र ला सत्य बातम्या समजतात❤
Thank you for sharing unbiased information ❤
मोदी शहा व भाजपा सगळ्या संस्था मग ते निवडणूक आयोग असो वा ईव्हिम असो यांचा पूरेपूर वापर करून घेणार.......सगळा काळा बाजार करून सत्तेवर येणार...म्हणूनच जनता म्हणत आहे
संविधान संपविणार...हूकूमशाही आणणार......
Honourable CJI must see into the matter seriously to SAVE democracy 👍🙏
2024 ची निवडणूक पारदर्शी झाली नहीं हे फर्स्ट टाईम आहे
बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे एकच हा पर्याय उरला . विचार करा एवढ मतदान कसे वाढते .
बॅलेट पेपर वर निवडणूक होती त्यावेळेस प्रक्रिया ला इतका कालावधी लागत नव्हता
गोल माल होऊ नये
निवडणूक निकाल लागेल पण निवडणूक आयोगाची भुमिका ही संशय निर्माण करणारी आहे.... जी देशासाठी घातक आहे
निवडणुक आयोगाच्या झालेल्या भाजपीकरणाला सुप्रिम कोर्टाने साथ देवू नये
अहो कदम थोडी जरी लाज असेल तर ममता बॅनर्जी यांच्यावरही एखादा व्हिडिओ बनवा
Form 17 C ची प्रत प्रत्येक मतदान केंद्र निहाय मतदान केंद्राध्यक्ष राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी ना देत च असतात . आता प्रत्येक उमेदवाराने स्वतःहून अशा सगळ्या फॉर्म 17 C ची बेरीज करून एक ढोबळ आकडेवारी जाहीर करणे योग्य होईल त्यात टपाली मतदान फारफार तर 1 %ची वाढ करू शकते .
चुनाव आयोगाला फटके द्यावी लागेल
याचा अर्थ एवढाच आहे की जनतेच्या मनातली निवडणूक आहे परंतु निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टी तर्फे निकाल लावणार