खरं आहे आका तु ज सगळ चुकल त्यांना तु जीव लावला त्या नी उपकार फेडला तु आता लायकीत ठेव आता तरी शहाणे हो लक्ष देऊ नकू मला खूप खूप तुज वाईट वाटले ग तूझ्या सारखी मला बहिण पाहीजे होती मला बहिण नाही ग
का कुणास ठाऊक पण ताई आमचं त्या अश्र्विनिशी काहीही संबंध नाही तरी आम्हाला तिचा व्हिडिओ बघावस वाटत नाही 😂😂 पण तिचीच बहीण रेश्मा ताईचां व्हिडिओ छान वाटो बघायला 😂😂😂
नको ग आक्का रडु तु हसतच आम्हाला छान दिसतेस तु रडताना मलाही रडु आले तु मनाने कीती निर्मळ आणी प्रेमळ आहेस हे सर्वांनाच माहीत आहे तु काही सफाई देयाची गरज नाही देव खुप चांगले करनार आहे तुला सर्वाचे आशीर्वाद आहेत माझी निर्मळ प्रेमळ हसरी आक्का नेहमी हसत रहाइइथुन पुढे आपल्या मानसांसाठी हसत रहा तुला खुप छान गोड शुभेच्छा
बकी नासकीच आहे आका इथून पुढे दारात उभं करू नका पण भावाला कळलं पाहिजे ह़ोते बकी ला फक्त कौलाचा गर्व आहे पण गरवाच घर नेहमी खाली असतं त्यांची लायकी कळली आहे सगळ्यांना फक्त एकदा आमनेसामने येऊन खरं खोटं बघा बकी चया आई बाप ला पण बोलवा
अक्का तू माझ्या लहान्या बहिणी सारखी आहेस. तुला पाहिलं की माझ्या लहान्या बहिणीची आठवण येते. ती पण तुझ्यासारखीच हळवी आहे. तू खरच खूप एक दिवस मोठी होशील. आहेस. तू आपल्या माणसांसाठी खूप केलस.
ताई राग नका मानू पण पर्सनल गोष्टी मीडिया वर नका शेअर करू आई तुळजाभवाीच्या आशीर्वादाने खूप छान आहे तुमचं अजून चांगल होईल पण प्लीज नका घरातील पर्सनल गोष्ट शेअर नका करू
अक्का मी पण अशीच माहेरच्या लोकांच्या सतत मदतीला धावले मला आई नाही वडील तर मी 4 वर्षाची होते तेव्हा वारले आई माझी 15 वर्षापूर्वी वारली भाऊ नाही आम्ही फक्त दोन बहिणी माझ्या नवऱ्याला साथ देत आम्ही खूप काही कमावलं होत . मला आई नाही भाऊ नाही वडील नाही म्हणून सगळ्या नातेवाईकाला खूप मदत केली सगळे माझे मानून पण आज माझा खूप लॉस झाला आहे ज्याला मी लाखों ची मदत केली ते लोक आज मला विचारत नाहीत माझ्याकडे खूप होत तेव्हा सगळे माझ्या कडे येत होते मी कधीच पैशाला किंमत दिली नाही माणसाला जपल खूप भयानक वागतात लोक आपण ज्यांच्या मागे त्यांच्या वेळेला उभे राहिलो ते लोक असे कसे वागू शकतात खूप चुकल मझ आज मी माझा नवरा माझ्या दोन मुली 6 महिन्यापाूनच एकटे पडले आहोत कोणी संकटात असेल तर मदत करणारी मी आज एकटी पडले अक्का खरचं कोणाला मदत करण्याची खूप मोठी शिक्षा आणि बदनामी भेटते तुमचे व्हिडीओ मी रोज बघते खूप छान असतात
आमच्या वाघिणीला अस उदास झालेलं बघवत नाही ताई तु आमचा आदर्श आहेस ऊदास चेहरा बघवत नाही आपली काय ओळख नाही बघीतले पण नाही फक्त व्हिडिओ बघतो तरी आम्हाला खूप आपुलकी वाटते तरी ताई तुझा लाखोंच्या व्यवसायाकडे लक्ष दे आता वाईट वाटते पण काळाबरोबर सर्व विसरले जाते माझ्या अनुभवावरून मी सांगते क्रूपया आनंदात रहा
ताई मी तुम्हांला फोन केला होता तुमच्या आवाजातून वाटत होते की तुम्ही मनापासून दुखावले गेले आहात. असो पण ताई माझा अनुभव असा आहे की आई वडील पण लग्न करून दिल्या नंतर परक्या सारख वागवतात मग तो परकेपणा जेव्हा मला जाणवला त्या नंतर मी पण पाहुण्यांच्या ज्या मर्यादा ओलांडली नाही कशाला उगीच आई वडील भाऊ वहिनी कोणाकडून अपेक्षा ठेऊ नका एकदा ही गोष्ट स्वीकारली की मग रडू पण येत नाही मन पण दुखावले जात नाही आणि निराशा पण येत नाही . स्वतः हा ला पूर्ण पणे खंबीर ठेवा फक्त स्वतः हा साठी आई वडील सुध्दा इतरांची उदाहरण देतात लग्न करून दिल्यावर त्या फक्त पाहुण्या असतात मी तर खूप नाराज होते मग विचार केला ते अस समजत असतील तर कशाला उगीच आपल्या जास्त आपलेपणाची त्यांना त्रास
अक्का तू मनापासून सर्व केले समोरचे विसरले जो मोठया ताई ची जाण नाही ठेवली पण तू आपल्या कामात ऐवढे व्यस्त असते नेहमी असणार तुझी स्वप्न त्यामुळे लवकर पूर्ण होणार आजच मी बहिण भावाचा राजस्थानी पिंचर(गौरू) goru पाहिला तू पण बघ एकदा खूप अप्रतिम शेवट खूप भाऊक क्षण आहेत हेच तर बहिण भावाच प्रेम असते नक्की बघ.
Ti baki mala philya pasunch mala aavdat Ghar fodi Bai ahe Tai ani eka bhava bhinila lamb kely ani khup kuchkat ah tuje aai bapu Ka tij etke aaikun ghetat Kay mahit tai reshmala javal kar pn tya upakar sandi baila kdhich darat ubhi kru nkos
खूप खूपच माझी गोष्ट आहे माझ वय आता त्रेपन्न आहे मला आता कळल तुला लवकर कळतय सावध हो माझपण तेच आहे सासरच्यांना काकापेक्षा काकुच लागते आणी माहेच्यांना मावशी लागते आणी माझ कोणीच नाही
अक्का आता हा तुमचा शेवटचा व्हिडिओ...काही वेळा गप्प बसणं चांगल असत ...कारण वेळच त्यांना उत्तर देते...तु असले व्हिडिओ बनवून तुझा वेळ फालतू नको घालवू ...उलट तु आणखी प्रगती करून लोकांच्या डोळ्यात खूपायच...न बोलता जळवायची लोकांची...ऐकशील माझं ही अपेक्षा...
ताई रडु नको ग, खरचं खुप वाईट वाटलं, अशी माणसे लांबच असलेली बरं, नको त्यांना जवळ करु आता तुज्या जिवनात, तोंड पण बघु नकोस. 😥😥😥आम्ही हे आधीच ओळखले होते, पण तुझाच खुप जिव होता त्याच्यावर, एक दिवस रेशमाला पण असा येणार आहे, पण तो पर्यंत खुप उशीर झालेला असेल, तिला खुप वेळा कमेंट मध्ये सांगितले आहे, पण ती लक्षच देत नाही.सगळ्याची आई बनते ती, 😡😡
आक्का मला पण हा अनुभव आला आहे जास्त पुढं पुढं केलं की किंमत देत नाहीत हा अनुभव खूप खूप आला आपण आपल समजून करतो जे पुढं पुढं करत नाहीत त्यांना किंमत देतात माझा स्व त चां अनुभव आहे पण आपण त्यांना काहीच बोलायचं नाही देव त्यांना त्याच्या कर्माची शिक्षा मिळते ते त्यांना कळत का नाही काय माहित शिक्षा मिळते हे खर आहे ❤
ताई sorry आम्हा कोणालाच तुमच्या घरात बोलण्याचा अधिकार नाही पण मी विडिओ बघते म्हणून बोलते यात त्या नीच बकीची काहीच चूक नाही पण तुमच्या भावाला तुमच्या बद्दल राग का आहे हे अजून कळलं नाही आणि त्याच जास्त वाईट वाटतंय त्याची बायको परकी आहे पण त्याची तुम्ही मोठी बहीण आहात त्याने तुम्हाला ओळखू नये हे मनाला नाही पटत. त्याच च वाईट वाटतंय खूप. यात अजून एक वाटते बापू ने बोलाव कारण मुलींसाठी तिचा बाप च ढाल असतो ते आहे तोपर्यंत च माहेर असतं. आई कधी पण लेकाचीच असते. बापू खूप छान आहेत त्यांनी तुमचा मान माहेरी ठेवला तरच माहेर राहील. मी पण या सगळ्यातून गेलेय म्हणून बोलतेय.
Ho बरोबर बकीची आई रक्षाबंधन ला नणंद राखी बांधते भावाला तर साडी नेऊन खाली ठेवते आणि भाऊपण तसंच अरे त्यांच्याघरी बहीण भावासाठी गेली कसं अपमान केल्यासारखं साडी दिले का दिले जीवावर आल्यासारखं साडी खाली ठेवून बाजूला गेली तेव्हा समजल baki नणंदेसोबत एवढं वाईट कसं बहीण भावावर एवढं जीव laun पण शेवटी नवऱ्याला आपल्याकडून करून bailekich अपमान करतात आईवर गेली
Tumhi म्हणताय ते अगदी खरं आहे.दुसऱ्यांना जीवापाड प्रेम केलं की आपली किंमत करत नाहीत ते लोक.म्हणून असा अनुभव जेंव्हा येईल तेंव्हा कोणालाही जपायच नाही की त्यांच्यासाठी धावपळ करायची नाही
मनीषा ताई रडू नका. आम्ही बाहेरचे पाहुणे तरी तुमची माहेरच्या लोकांसाठी धावपळ पाहिली आहे. घरोघरी मातीच्या चुली आहे, 99% लोकांना आपल्या जवळच्याच लोकांकडून असे वाईट अनुभव येतात. यातून आपण शहाणपण घ्यावं आणि पुढे चालावं. लोकांना बऱ्याच वेळेस केलेल्या गोष्टीची कदर राहत नाही . ताई स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या आणि या बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे चला... आयुष्य खूप मोठं आहे आणि हे जग खूप सुंदर आहे त्याचा अनुभव घ्या. डबक्यातल बेडूक होवून राहण्यापेक्षा समुद्रातील मासा व्हा आणि छान रहा आणि जगा
देव वरून बघत असतो आका आम्ही वाट बघत आहे व्हिडिओ पाहण्यासाठी बकीला डाफरा नाही तर तिची चाल जाणार नाही माहेरी तिला कोणी बोललं नाही यावरूनच कळत आहे तिचा नाटके पणा लवकरच तिला त्या च फळे भेटतील सगळे बघतील
बारोबर बोल्या ताई घरचीच अशीच असतात खाल्या ताटात थुंकणारी नीच 😊 तुम्ही ज्यांच्या बदल बोलता त्यांना आम्ही तेव्हा unsubscribe केले जेव्हा पागल भ्रमिष्ट झाल्या सारखी ते बोले तुला ताई 😢
सेम कहाणी आहे. माझी पण आता सगळ सोडून फक्त स्वत च बघायचे... अस ठरवल कारण आपल्या ला त्रास होतो...समोरच्या ला काहीही फरक पडत नाही...... आणि रडु नको...... संध्या गवळी नाशिक🌹
कसलेही उत्तर देऊ नका.आणि फार विचार करू नका .तो भाऊ पण स्वार्थी आहे हे आधी पासून च दिसत होतं.तुमच्या कामावर फोकस करा .जळतात तुमच्या वर हे दिसते आहे कशाला त्यांना किंमत देता . कुणी खोडसाळ कमेंट केली तरी दुर्लक्ष करा.ती मुलगी ,तिची आई आजोबांना काय बघतात हे सगळे दिसते.फक्त उद्धटपणा आहे.नका चिखलात दगड टाकून.
अका तू खूप चागली आहे, तू बोलून तुझ मन मोकळं केलं पण पुडची व्यक्ती त्या योगतेची नाही नालायक आहे ती ,तू खूप पुढे जा हा विचार सोडून दे ,तू केलंस ते योग्य केल आहेस तू बिंदास्त रहा आणि जास्त प्रगती कर
माझ्या बाबतीत सेम तुझ्या सारखाच प्रकार झाला. स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त जीव लावला जावेच्या मुलांना.पण सगळे उलटले.पण तुझ हे दिवसेंदिवस झुरणे खूप दुःखदायक आहे.मी तर म्हणेन तू प्रत्यक्ष त्यांच्याशी भेट घेऊन सगळे घरातील लोक बसून बोलून घ्या. या गोष्टी इथे नको.ते जास्त चिघळेल.घरातील मामला आहे, लोक काय तमाशा बघायलाच बसले आहेत. घरचं खायचं आणि उगाच लोकांचा कशाला डोक्याला ताप.मी तुला आपलीच समजते म्हणून बोलले.😊
खूप गोष्टी चुकतात. तुमच्या. माहेरच्यागोष्टीत जास्त लक्ष. तुमच चॅनल म्हणजे घरातील भांडण . हे बरोबर नाही. धंदा इतका छान की इतरगोष्टी लक्ष देवू नका. फार लक्ष देता तुम्ही.
अग आक्का तू खूप भारी आहेस तुझ्यासारखी बहीण किंवा नणंद मिलन खूप अवघड आहे .तू खरी आहेस हे तू सांगितलं नसत तरीही आम्हाला माहीत आहे . ती बकी खूप स्वार्थी बाई आहे.
तुम्ही दोघीही प्रत्यक्ष समोर बसून हे प्रकरण मिटवा आणि संपवा.सोशल मीडियावर हा विषय लोकांना चघळायला जास्त आवडतो.आणि खूप गैरसमज जास्त वाढतात .दुरावा वाढतो .पाण्यावर काठी मारून पाण्याचे दोन भाग होत नाही.
Ata prt tya bhawajawal jau nko ekada lagleli thech bs aste tyanchi layki nahi tuze bhau manaychi u r strong lady tu pudhe ja mage bghu nko brr zale te door zale
नमस्कार आक्का साहेब प्रथमतः रडु नका मला वाईट वाटतय प्रमाणित सरळ स्वभावी सगळ्यांना मदत करणारी माणसाची किंमत हा समाज नाती गोती रद्दीच्या भाव करतो म्हणुनच आक्का साहेब तुम्ही आई वडील आपला सुखी संसार आपला बिझनेस याच्यावर लक्ष द्या भूतकाळाचा विचार सोडुन भविष्य काळाचा विचार करा आमचा सपोर्ट आहे आनंदी रहा जास्त विचार करू नका कळजी घ्या ❤❤❤❤❤
नमस्कार मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते पण कमेंट नव्हती केली आज करावीशी वाटली म्हणून करते पण खरं सांगू मला असे वाटतं की भावा-बहिणीचं नातं हे कधीच तुटणार नसतं त्यामुळे सोशल मीडियावर नका जास्त बोलत जाऊ काहीजण त्याचा चुकीचा अर्थ लावतात व्यवहाराचे बोलताना तर खरं सांगू का भगवंताने तुम्हाला देणाऱ्याच्या पंक्तीत बसवला आहे 😊😊😊 अशाच यशस्वी व्हा😮 चार सहा वर्षांनी सगळे विसरून जाल आणि गुण्यागोविंदाने तुम्ही परत एकत्र व्हाल त्यामुळे एकमेकांविषयी नका जास्त वाईट बोलत जाऊ असं मला वाटतं बाकी..., बाकी कितीही काही म्हटलं तरी बहिणींचा जीव हा भावात असतो काही दिवसांनी ...
खरयं... मनिषा ताई, निर्मळ मनाचे माणसाचे अंतरकर्ण हे पवित्र प्रेमाने भरलेले असते. त्यामुळे ज्यांना खुप जीव लावला त्यांनीच दुःख दिल्यावर टचकन डोळ्यात पाणी येते.अशा लोकांकडे पुर्ण दुर्लक्ष करा.आणि नव्या उमेदीने आयुष्य जगा . छान छान व्हिडिओ बनवा ❤
खरं आहे आका तु ज सगळ चुकल त्यांना तु जीव लावला त्या नी उपकार फेडला तु आता लायकीत ठेव आता तरी शहाणे हो लक्ष देऊ नकू मला खूप खूप तुज वाईट वाटले ग तूझ्या सारखी मला बहिण पाहीजे होती मला बहिण नाही ग
का कुणास ठाऊक पण ताई आमचं त्या अश्र्विनिशी काहीही संबंध नाही तरी आम्हाला तिचा व्हिडिओ बघावस वाटत नाही 😂😂 पण तिचीच बहीण रेश्मा ताईचां व्हिडिओ छान वाटो बघायला 😂😂😂
नको ग आक्का रडु तु हसतच आम्हाला छान दिसतेस तु रडताना मलाही रडु आले तु मनाने कीती निर्मळ आणी प्रेमळ आहेस हे सर्वांनाच माहीत आहे तु काही सफाई देयाची गरज नाही देव खुप चांगले करनार आहे तुला सर्वाचे आशीर्वाद आहेत माझी निर्मळ प्रेमळ हसरी आक्का नेहमी हसत रहाइइथुन पुढे आपल्या मानसांसाठी हसत रहा तुला खुप छान गोड शुभेच्छा
नमस्ते मनिशां।ताई। मैने लाईक करी मै उस्मानाबाद से हुं मैं रि आईडि मोहोमदी सैय्यद हैं और दूसरा चैनल आरैना सैय्यद हैं
मनिषा तु सेम टू सेम टू माझी कहाणी आहे सासर आणि माहेर जपल शेवटी सगळ्यांनी रंग दाखवले आहेत
खर आहे मोठ्यांनी किती करा कमी होते
😢agdhi khr maz pn same zaly akti pdle saglyanch krun
तू कुठे चुकत असशील असे नाही वाटत.....फक्त आता त्यांच्या पासून लांब रहा...तू इतकी प्रगती करत आहेस म्हणुन ते लोक जळत आहेत...
ताई तुम्ही घरातील. असल्या काही गोष्टी समाजा समोर सेर करत जाऊ नका 😢
बकी कपटीच आहे आक्का बहीण भावाच नातं तोडलय तीने
बकी नासकीच आहे आका इथून पुढे दारात उभं करू नका पण भावाला कळलं पाहिजे ह़ोते बकी ला फक्त कौलाचा गर्व आहे पण गरवाच घर नेहमी खाली असतं त्यांची लायकी कळली आहे सगळ्यांना फक्त एकदा आमनेसामने येऊन खरं खोटं बघा बकी चया आई बाप ला पण बोलवा
अक्का तू माझ्या लहान्या बहिणी सारखी आहेस. तुला पाहिलं की माझ्या लहान्या बहिणीची आठवण येते. ती पण तुझ्यासारखीच हळवी आहे. तू खरच खूप एक दिवस मोठी होशील. आहेस. तू आपल्या माणसांसाठी खूप केलस.
आज सुद्धा मोठीच आहे अजून किती मोठी होणार
आक्का तू खरं बोलती मुलांची शपथ घेऊ नकोस
मी पण माहेर, सासर चा विचार जास्त केला आता मात्र लांब राहते ताई सोड मस्त राहा तुझ्या मुलांबरोबर❤
अक्का बरे झाले बोलून मन मोकळे केले ते नाहीतर तुला त्रास झाला असता
हे फोन वर बोला आणि मीटवा, शेवटी बहीण भाऊ आहेत.ऐक्याच आईचे लेकर आहे,नका भहीनीचा अपमान कधीच करु नका .बहीनी ची माया नाही कळत ,ती ऐक आईचं असते .
Right
Khar aahe tai@@Sanavi338
ताई राग नका मानू पण पर्सनल गोष्टी मीडिया वर नका शेअर करू आई तुळजाभवाीच्या आशीर्वादाने खूप छान आहे तुमचं अजून चांगल होईल पण प्लीज नका घरातील पर्सनल गोष्ट शेअर नका करू
अक्का मी पण अशीच माहेरच्या लोकांच्या सतत मदतीला धावले मला आई नाही वडील तर मी 4 वर्षाची होते तेव्हा वारले आई माझी 15 वर्षापूर्वी वारली भाऊ नाही आम्ही फक्त दोन बहिणी माझ्या नवऱ्याला साथ देत आम्ही खूप काही कमावलं होत . मला आई नाही भाऊ नाही वडील नाही म्हणून सगळ्या नातेवाईकाला खूप मदत केली सगळे माझे मानून पण आज माझा खूप लॉस झाला आहे ज्याला मी लाखों ची मदत केली ते लोक आज मला विचारत नाहीत माझ्याकडे खूप होत तेव्हा सगळे माझ्या कडे येत होते मी कधीच पैशाला किंमत दिली नाही माणसाला जपल खूप भयानक वागतात लोक आपण ज्यांच्या मागे त्यांच्या वेळेला उभे राहिलो ते लोक असे कसे वागू शकतात खूप चुकल मझ आज मी माझा नवरा माझ्या दोन मुली 6 महिन्यापाूनच एकटे पडले आहोत कोणी संकटात असेल तर मदत करणारी मी आज एकटी पडले अक्का खरचं कोणाला मदत करण्याची खूप मोठी शिक्षा आणि बदनामी भेटते तुमचे व्हिडीओ मी रोज बघते खूप छान असतात
आमच्या वाघिणीला अस उदास झालेलं बघवत नाही ताई तु आमचा आदर्श आहेस ऊदास चेहरा बघवत नाही आपली काय ओळख नाही बघीतले पण नाही फक्त व्हिडिओ बघतो तरी आम्हाला खूप आपुलकी वाटते तरी ताई तुझा लाखोंच्या व्यवसायाकडे लक्ष दे आता वाईट वाटते पण काळाबरोबर सर्व विसरले जाते माझ्या अनुभवावरून मी सांगते क्रूपया आनंदात रहा
Tai😢😢😭😭
आकुडे तू खरं बोलती आम्हाला माहित आहे त्या जळकी साठी मुलांची शपथ अजिबात घेऊ नको त्या नासक्या ला काही फरक पडत नाही
आक्का खरंच तू सगळ्यांना खूप जीव लावला. आम्हाला विश्वासच बसत नाही की तुझ्याबद्दल असं कोणी काही बोलले याचं
Same तुमच्यासारखी च माझी अवस्था.मी खूप केले माहेर साठी.ते सगळे सेट झाली की आपल्याला सोडतात
बरोबर
😢😢maz pn same zal ata sagle ak zale mla akt padle sakya bro aani sis ne
@@manishashilimkarpawar8800 कोणी कोणाच नाही या जगात
आक्का तुझा भावच कपटी आहे
Bhau gadar ahe tuja. Sod tyance karm te fedtil
संदीप कौतुक होत सारखेच संदीप करत होती दोघे पण स्वार्थी आहेत
ताई मी तुम्हांला फोन केला होता तुमच्या आवाजातून वाटत होते की तुम्ही मनापासून दुखावले गेले आहात. असो पण ताई माझा अनुभव असा आहे की आई वडील पण लग्न करून दिल्या नंतर परक्या सारख वागवतात मग तो परकेपणा जेव्हा मला जाणवला त्या नंतर मी पण पाहुण्यांच्या ज्या मर्यादा ओलांडली नाही कशाला उगीच आई वडील भाऊ वहिनी कोणाकडून अपेक्षा ठेऊ नका एकदा ही गोष्ट स्वीकारली की मग रडू पण येत नाही मन पण दुखावले जात नाही आणि निराशा पण येत नाही . स्वतः हा ला पूर्ण पणे खंबीर ठेवा फक्त स्वतः हा साठी आई वडील सुध्दा इतरांची उदाहरण देतात लग्न करून दिल्यावर त्या फक्त पाहुण्या असतात मी तर खूप नाराज होते मग विचार केला ते अस समजत असतील तर कशाला उगीच आपल्या जास्त आपलेपणाची त्यांना त्रास
अक्का तू मनापासून सर्व केले समोरचे विसरले जो मोठया ताई ची जाण नाही ठेवली पण तू आपल्या कामात ऐवढे व्यस्त असते नेहमी असणार तुझी स्वप्न त्यामुळे लवकर पूर्ण होणार आजच मी बहिण भावाचा राजस्थानी पिंचर(गौरू) goru पाहिला तू पण बघ एकदा खूप अप्रतिम शेवट खूप भाऊक क्षण आहेत हेच तर बहिण भावाच प्रेम असते नक्की बघ.
ताई तु नेहमी माहेरी गेली की जास्त बाकीच्या पोराचा लाड करायची रेशमाच्या पोराचा इतका करत नव्हती आता बग रेशमाने कधी नाही बोलली😊
Ti baki mala philya pasunch mala aavdat Ghar fodi Bai ahe Tai ani eka bhava bhinila lamb kely ani khup kuchkat ah tuje aai bapu Ka tij etke aaikun ghetat Kay mahit tai reshmala javal kar pn tya upakar sandi baila kdhich darat ubhi kru nkos
खूप खूपच माझी गोष्ट आहे माझ वय आता त्रेपन्न आहे मला आता कळल तुला लवकर कळतय सावध हो माझपण तेच आहे सासरच्यांना काकापेक्षा काकुच लागते आणी माहेच्यांना मावशी लागते आणी माझ कोणीच नाही
आशा लोकांपासून दूर राहायाचे ताई आपल्या पाया जवळ पन त्यांना जागा द्यायची नाही
बरोबर आहे ताई जे पुढं पुढं करायला गेले का आपल्या ला किंमत नाही राहातं
अक्का आता हा तुमचा शेवटचा व्हिडिओ...काही वेळा गप्प बसणं चांगल असत ...कारण वेळच त्यांना उत्तर देते...तु असले व्हिडिओ बनवून तुझा वेळ फालतू नको घालवू ...उलट तु आणखी प्रगती करून लोकांच्या डोळ्यात खूपायच...न बोलता जळवायची लोकांची...ऐकशील माझं ही अपेक्षा...
हो बारोबर आहे.
अग आक्का जे आपली असतील ते जवळ येतील तूकामुलाची शपथ घेती विचार करु नकोस तुझा स्वभाव खूप छान आहे आपल्या संसारात सुखी रहा
Akka radu nko भरल्या घरात असल्या माणसासाठी
ताई रडु नको ग, खरचं खुप वाईट वाटलं, अशी माणसे लांबच असलेली बरं, नको त्यांना जवळ करु आता तुज्या जिवनात, तोंड पण बघु नकोस. 😥😥😥आम्ही हे आधीच ओळखले होते, पण तुझाच खुप जिव होता त्याच्यावर, एक दिवस रेशमाला पण असा येणार आहे, पण तो पर्यंत खुप उशीर झालेला असेल, तिला खुप वेळा कमेंट मध्ये सांगितले आहे, पण ती लक्षच देत नाही.सगळ्याची आई बनते ती, 😡😡
👍ho
आक्का मला पण हा अनुभव आला आहे जास्त पुढं पुढं केलं की किंमत देत नाहीत हा अनुभव खूप खूप आला आपण आपल समजून करतो जे पुढं पुढं करत नाहीत त्यांना किंमत देतात माझा स्व त चां अनुभव आहे पण आपण त्यांना काहीच बोलायचं नाही देव त्यांना त्याच्या कर्माची शिक्षा मिळते ते त्यांना कळत का नाही काय माहित शिक्षा मिळते हे खर आहे ❤
ताई sorry आम्हा कोणालाच तुमच्या घरात बोलण्याचा अधिकार नाही पण मी विडिओ बघते म्हणून बोलते यात त्या नीच बकीची काहीच चूक नाही पण तुमच्या भावाला तुमच्या बद्दल राग का आहे हे अजून कळलं नाही आणि त्याच जास्त वाईट वाटतंय त्याची बायको परकी आहे पण त्याची तुम्ही मोठी बहीण आहात त्याने तुम्हाला ओळखू नये हे मनाला नाही पटत. त्याच च वाईट वाटतंय खूप. यात अजून एक वाटते बापू ने बोलाव कारण मुलींसाठी तिचा बाप च ढाल असतो ते आहे तोपर्यंत च माहेर असतं. आई कधी पण लेकाचीच असते. बापू खूप छान आहेत त्यांनी तुमचा मान माहेरी ठेवला तरच माहेर राहील. मी पण या सगळ्यातून गेलेय म्हणून बोलतेय.
ती आईसाहेब ला पंण कीती लूटती
बक्कीची आई नेहमीच हात वर करते
बकी आईवरच गेली.
Ho बरोबर बकीची आई रक्षाबंधन ला नणंद राखी बांधते भावाला तर साडी नेऊन खाली ठेवते आणि भाऊपण तसंच अरे त्यांच्याघरी बहीण भावासाठी गेली कसं अपमान केल्यासारखं साडी दिले का दिले जीवावर आल्यासारखं साडी खाली ठेवून बाजूला गेली तेव्हा समजल baki नणंदेसोबत एवढं वाईट कसं बहीण भावावर एवढं जीव laun पण शेवटी नवऱ्याला आपल्याकडून करून bailekich अपमान करतात आईवर गेली
Tumhi म्हणताय ते अगदी खरं आहे.दुसऱ्यांना जीवापाड प्रेम केलं की आपली किंमत करत नाहीत ते लोक.म्हणून असा अनुभव जेंव्हा येईल तेंव्हा कोणालाही जपायच नाही की त्यांच्यासाठी धावपळ करायची नाही
आग ताई रडु नको.
हे सगळ बकि मुळे झाल.
तुम्ही त्यांच्या पासून चार हात लांब राहा.
मनीषा ताई रडू नका. आम्ही बाहेरचे पाहुणे तरी तुमची माहेरच्या लोकांसाठी धावपळ पाहिली आहे. घरोघरी मातीच्या चुली आहे, 99% लोकांना आपल्या जवळच्याच लोकांकडून असे वाईट अनुभव येतात. यातून आपण शहाणपण घ्यावं आणि पुढे चालावं. लोकांना बऱ्याच वेळेस केलेल्या गोष्टीची कदर राहत नाही . ताई स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या आणि या बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे चला... आयुष्य खूप मोठं आहे आणि हे जग खूप सुंदर आहे त्याचा अनुभव घ्या. डबक्यातल बेडूक होवून राहण्यापेक्षा समुद्रातील मासा व्हा आणि छान रहा आणि जगा
गाडी आली तेव्हा पण रेशमाने साडी घेतली पुजेला पण रेशमाने साडी घेतली हि नुसतेच येती कोणालाच काहीच करत नाही
देव वरून बघत असतो आका आम्ही वाट बघत आहे व्हिडिओ पाहण्यासाठी बकीला डाफरा नाही तर तिची चाल जाणार नाही माहेरी तिला कोणी बोललं नाही यावरूनच कळत आहे तिचा नाटके पणा लवकरच तिला त्या च फळे भेटतील सगळे बघतील
तिला कोणी किंमत देत नाही आणि वळण तर अजिबात नाही
आग आसु देग
एकदम बरोबर बोली ताई एकदम डोळ्यात पाणी येत चागल केल्या मुळे डोळ्यात पाणी येत ताई
बारोबर बोल्या ताई घरचीच अशीच असतात खाल्या ताटात थुंकणारी नीच 😊 तुम्ही ज्यांच्या बदल बोलता त्यांना आम्ही तेव्हा unsubscribe केले जेव्हा पागल भ्रमिष्ट झाल्या सारखी ते बोले तुला ताई 😢
संदीप म्हणतो मी घरी होतो किती खोटं बोलतो
सेम कहाणी आहे. माझी पण आता सगळ सोडून फक्त स्वत च बघायचे... अस ठरवल कारण आपल्या ला त्रास होतो...समोरच्या ला काहीही फरक पडत नाही...... आणि रडु नको...... संध्या गवळी नाशिक🌹
हो आक्का मी पण आसच करते माझी किंमत राहत नाही आपल्याला माणुसकी जपायला जातो
अग आक्का बकी बोलते तिच्या नवऱ्याचे 72हजार आहे म्हणून तुझ्या कडे तु नको तिच्या नादी जाऊ दे
तिला पण दोन पोरि आहेत
ताई साहेब मला एक रुपयाही दिलेला नाही माझ्या भावांनी
@@manishajadhav0033 आक्का तू नको तिचा नाढी लागू तू डायरेक्ट नलयिक बाई म्हणते तुम्हाला संदीप जास्त करतो मनून ती जास्त कऱ्येली
सालानी कामाला होता म्हणत आहे 150 रु रोजा नी
Bakki la tya pune Wali aai saaheb cha jivaver chalay
Te doghe tya aaisahebanvr udtat
आक्का तू रडू नको त्यांची मजा होईल त्यांना नाहीं तुजी जाण तू कशाला रडतेस ❤️
आक्का तुज मन खूप दुखावलं आहे आणि जो खरा असतो त्याला खूप दुःख होत जो निर्लज्ज आहे त्याला काय फरक पडत नाहीं ❤❤
अक्का खूप दुसऱ्याचा विचार करत नका बसू त्यापेक्षा एखादं चांगलं कीर्तन ऐकत जा
तुम्ही आता असे करा माहेरच्या लोकांना सर्वांनाच थोडे लांब ठेवलेली बरी पडेल बघा आपोआप ताळ्यावर येतात का नाही ते
अक्का वेळ व परिस्थिती माणसाला सर्व शिकवत असतात
वेळ बदला की परिस्थिती बदलते सोबत माणसं पण बदलता
अक्का तुझासारख माझ्या मोठ्या भावजय न बक्की सारखी च आहे माझ्या मोठ्या भावाशी माझा संबंध तोडाला आज पधंरा वर्ष झाली आता आम्ही कधीच एक होवु शकनार नाही
मनिषा खाणच चांगली नाही लक्षात आलं ना?
कसलेही उत्तर देऊ नका.आणि
फार विचार करू नका .तो भाऊ पण स्वार्थी आहे हे आधी पासून च दिसत होतं.तुमच्या कामावर
फोकस करा .जळतात तुमच्या वर हे दिसते आहे कशाला त्यांना किंमत देता . कुणी खोडसाळ कमेंट केली तरी दुर्लक्ष करा.ती मुलगी ,तिची आई आजोबांना काय बघतात हे सगळे दिसते.फक्त उद्धटपणा आहे.नका चिखलात दगड टाकून.
ताई जास्त मनाला लावून घेऊ नकोस कोणीच कोणाच नही रडु नकोस
अका तू खूप चागली आहे, तू बोलून तुझ मन मोकळं केलं पण पुडची व्यक्ती त्या योगतेची नाही नालायक आहे ती ,तू खूप पुढे जा हा विचार सोडून दे ,तू केलंस ते योग्य केल आहेस तू बिंदास्त रहा आणि जास्त प्रगती कर
माझ्या बाबतीत सेम तुझ्या सारखाच प्रकार झाला. स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त जीव लावला जावेच्या मुलांना.पण सगळे उलटले.पण तुझ हे दिवसेंदिवस झुरणे खूप दुःखदायक आहे.मी तर म्हणेन तू प्रत्यक्ष त्यांच्याशी भेट घेऊन सगळे घरातील लोक बसून बोलून घ्या. या गोष्टी इथे नको.ते जास्त चिघळेल.घरातील मामला आहे, लोक काय तमाशा बघायलाच बसले आहेत. घरचं खायचं आणि उगाच लोकांचा कशाला डोक्याला ताप.मी तुला आपलीच समजते म्हणून बोलले.😊
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
खूप गोष्टी चुकतात. तुमच्या. माहेरच्यागोष्टीत जास्त लक्ष. तुमच चॅनल म्हणजे घरातील भांडण . हे बरोबर नाही. धंदा इतका छान की इतरगोष्टी लक्ष देवू नका. फार लक्ष देता तुम्ही.
Ase naka bolu Akka tu khup changali ahe
Akka radu naka. Gharoghari matichya chuli. Atta savadh raha. Bhavishya ujjwal aahe. Apla sansar bhagha. God bless you all🚜🐄🌾.
बरोबर ग ताई ज्या माणसाच्या मनात पाप नसत त्या माणसाच्या डोळ्यातून tapkan पाणी येत 🥺जाऊदे विषय सोडून दे त्रास करून घेउ नकोस पुन्हा जवळ करू नकोस
अग आक्का तू खूप भारी आहेस तुझ्यासारखी बहीण किंवा नणंद मिलन खूप अवघड आहे .तू खरी आहेस हे तू सांगितलं नसत तरीही आम्हाला माहीत आहे . ती बकी खूप स्वार्थी बाई आहे.
Tyanna thodi laj asen tr tyalokanni wyajaskt paise dyayla pahije chukichi smaju nko pn tuzya maherchyanni tula tula sath dili naahi aai wadilaani tyanna tyanchi chuk dakhun dyachi hoti
आई वडील सोडून कोणी निस्वार्थी प्रेम करू शकत नाही आनंदी रहा स्वतःच्या मुलांवर प्रपंचावर प्रेम करा
ती तर बोलते तिच्या नव्याचे ७० हाजार रूपये आहेत तुमच्या कडे 😢
तु ला खुप मन दाटून आले आहे तरी वाईट वाटुन घेऊ नकोस तुला त्या नी ग्रहितधरले ग तुझ्या कडून फायदा करून घेतला
Baki tr bolli kay paise rahile sanga me lagech dete ...awda tila maj ahe tr de mhanav paise akkach
तुम्ही दोघीही प्रत्यक्ष समोर बसून हे प्रकरण मिटवा आणि संपवा.सोशल मीडियावर हा विषय लोकांना चघळायला जास्त आवडतो.आणि खूप गैरसमज जास्त वाढतात .दुरावा वाढतो .पाण्यावर काठी मारून पाण्याचे दोन भाग होत नाही.
ताई नका टेन्शन घेऊ होईल सर्व ठिक
सत्य नेहमी कडूच असते ते पचवून संपवायचे असते. शंकराने समुद्र मंथनाच्या वेळी विष स्वतः कडे घेऊन देवांना अमृत दिले होते.
आई राजा उदो उदो.
अति परिचयात अवैज्ञाना
अगदी बरोबर बोललात ताई.. खुप त्रास होतो ताई जेव्हा आपल माणूस आपल्याला चुकलीच ठरवतो ताई.. शेवटी डोळ्यात पाणी आले ताई.. 😢😢
Aai wadil astat to paryant ch maher astay,tyachya nunter bhau bahin ch nat astay pn eter natewakala bhav denyachi kahi garaj nahi
Ata prt tya bhawajawal jau nko ekada lagleli thech bs aste tyanchi layki nahi tuze bhau manaychi u r strong lady tu pudhe ja mage bghu nko brr zale te door zale
Khar boliy Tai kavita sangale
खर आहे आक्का बरोबर बोलतात माझ्याबरोबर सुध्दा आसच घडत आहे हे ऐकुन मला खुप वटत आहे आक्का तुमचं काहीच चुकत नाही
ताई तुम्ही रडु नको बकीला गर्व झालाय तुमच्या वर जळतात त्यांच्या व्हिडिओत दिसत
आग आका माझ्यासोबत पण आसच घडल आहे भाऊ भाऊ जय कोणी कोणाच नसत जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत माणस आपल्या चिकटतात
अक्का खरच तू चुकत आहे 🙏त्या पागल साठी मन दुखवत आहे
मी पण माहेर आणि सासर cha जास्त विचार केला ताई आता सगळ सोडून दिलाय ताई आता आपल्या साठी जगायचं
माझी पहिली कमेंट.कोणाशी ही जास्त जवळीक नकोच.त्रासचं होतो.अनुभवाने शहाणपण येते.नंतर पश्चात्ताप.
नमस्कार आक्का साहेब प्रथमतः रडु नका मला वाईट वाटतय प्रमाणित सरळ स्वभावी सगळ्यांना मदत करणारी माणसाची किंमत हा समाज नाती गोती रद्दीच्या भाव करतो म्हणुनच आक्का साहेब तुम्ही आई वडील आपला सुखी संसार आपला बिझनेस याच्यावर लक्ष द्या भूतकाळाचा विचार सोडुन भविष्य काळाचा विचार करा आमचा सपोर्ट आहे आनंदी रहा जास्त विचार करू नका कळजी घ्या ❤❤❤❤❤
Barobar ahe akka, माझा पण हाच अनुभव,ज्याला जीव लावतो तेच उलटतत, विश्वासघात करतात.
Akaa mee tumche video khup divsapasun pahte pn aajch komment keli tension gheu nako sagl changl hoil mla pan radayla aal
अक्का लांब रहा अश्या नात्यापासून त्यांना काही फरक पडणार नाहि त्रास तुलाच होईन
बरोबर बोलतात का ज्या व्यक्तीला पण जास्त जीव लावतो तेच आपल्याला धोका देते
मनीषा ताई तुझे मन साफ आहे म्हणून लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरते 🎉❤ दे सोडून सगळे फक्त तू अणि पोरं बस हाच विचार कर. बापू आणि आईला जीव लाव 😊
कुणी कुणाचं नसतं आपल्या मेहनतीवर आपण मोठं झालेलं आहे आणि आपल्या पण काळजी घ्यायची माहेरच्या लोकांपासून दोन पावले लांबच राहायचं
आक्का का टे शन नाही घेयाचे कोनी कोणाचे नाही सर्व मतलबी आहेत त्यामुळे आपण आपले पाहया चे
Mala pan asach anubhav aala ahe me aata fakt me aani maze Mrs aani mazi 2 mul bss evadch
नमस्कार
मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते पण कमेंट नव्हती केली आज करावीशी वाटली म्हणून करते पण खरं सांगू मला असे वाटतं की भावा-बहिणीचं नातं हे कधीच तुटणार नसतं त्यामुळे सोशल मीडियावर नका जास्त बोलत जाऊ काहीजण त्याचा चुकीचा अर्थ लावतात व्यवहाराचे बोलताना तर खरं सांगू का भगवंताने तुम्हाला देणाऱ्याच्या पंक्तीत बसवला आहे 😊😊😊 अशाच यशस्वी व्हा😮 चार सहा वर्षांनी सगळे विसरून जाल आणि गुण्यागोविंदाने तुम्ही परत एकत्र व्हाल त्यामुळे एकमेकांविषयी नका जास्त वाईट बोलत जाऊ असं मला वाटतं बाकी..., बाकी कितीही काही म्हटलं तरी बहिणींचा जीव हा भावात असतो काही दिवसांनी ...
बावळट बकी
Aaho taie nka tyinshan ghyu
खरयं... मनिषा ताई, निर्मळ मनाचे माणसाचे अंतरकर्ण हे पवित्र प्रेमाने भरलेले असते. त्यामुळे ज्यांना खुप जीव लावला त्यांनीच दुःख दिल्यावर टचकन डोळ्यात पाणी येते.अशा लोकांकडे पुर्ण दुर्लक्ष करा.आणि नव्या उमेदीने आयुष्य जगा . छान छान व्हिडिओ बनवा ❤
बरोबर आहे तुझ माझ्या पण बाबतीत तसच आहे
Jaunde Tai anubhavatn Manus shikat asto.ata tu samorchi. vyakti Kashi ahe.olkhayla shik.javal Karu nako aata.
अंती जाशील ऐकल्याचे प्राण्या माझे माझे म्हणुनी नाही रे नाही कुणाचे कोणी ताई फक्त एकदाच हे गाणं मनापासून ऐक मग तुम्हाला जीवनात जगण्याचा खरा अर्थ कळेल
माहेरला लय जाउ नये ताई लय मान पान राहतं नाही बरं का ❤❤❤
खुप छान आहे हा विडिओ पाहात होते मी कुतुहलाने खुप ❤❤❤❤❤❤
ताई डिंक लाडू मिळतो का tumctakd मला गेयच्यात तुमच्याकडून
आका कुटलीच बहीन भावाच वाईट चिंतत नाही पण तुझ मन दुखवल हे खुप चीकीच केल त्यानी बहीनीचा जीव कळकळु देऊ नये कुटल्याच भावाने ती लक्ष्यमी आसते माहेरची 🙏