तीन शेती तज्ज्ञांची मुलाखत | Three Farmers
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- प्रिय वाचक हो,
विश्वासराव पाटील ( लोहारा , जळगाव ) , विलास शिंदे ( मोहाडी , नाशिक ) आणि चंदा निंबकर ( फलटण, सातारा ), या तीन शेती तज्ज्ञांची निशिकांत भालेराव यांनी घेतलेली मुलाखत हा कार्यक्रम 13 जुलै 2024 रोजी , पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात झाला. महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका ) , मुक्तांगण मित्र ( पुणे ) व साधना साप्ताहिक या तीन संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या संपूर्ण कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. आपण मित्र परिवाराला जरुर forward करू शकता. Thanks
... संपादक, साधना
---------------------------------------------------------------------------------
व्हिडिओ निर्मिती :
संयोजन : सुदाम सानप (Sudam Sanap)
रेकॉर्डिंग व एडिटिंग : ललित गौड (Lalit Gaud )
---------------------------------------------------------------------------------
संपर्क :
कर्तव्य साधना 431,
शनिवार पेठ, पुणे 411030
kartavyasadhana@gmail.com
Mob. 7058286750
---------------------------------------------------------------------------------
Follow / Subscribe us on:
» Visit Website - Weekly Sadhana : weeklysadhana.in/
» Like us on Facebook : / weeklysadhana
» Tweet us on Twitter : / kartavyasadhana
» Follow us on Instagram : / weeklysadhana
#ThreeFarmers #Interview #Sadhana
सह्याद्रीचे माननीय श्री शिंदे यांचे समारोपीय मत अतिशय बरोबर आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
खूपच अत्यावश्यक उपक्रम आहे🎉
अतिशय प्रेरणादायी मुलाखत..👌👌👌👍💐
सर्वोत्तम क्रषि मार्गदर्शन👏👏👏
ग्रेट वर्क
पूर्ण मुलाखत ऐकली सर, खूप छान आणि शेती बाबतीतल्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण चर्चा घडउन आणली, धन्यवाद.
छान उपक्रम .तिघांचे (तज्ञ )कार्य प्रशंसनिय .
अतिशय स्तुत्य कार्यक्रम ...अनुकरणीय
गावाकडं चला याचा अर्थ काय बापू म्हणजे च श्री विलासराव शिंदे ❤🎉
जय हो 😊😊😊
स्वच्छ कपड्यातील स्वच्छ बोलणारे स्वच्छ शेतकरी
तुम्हाला काय म्हणायचे आहे... शेतकरी नेहमी मळकट कपड्यातच दिसायला पाहिजेत... एकूणच दोन तासाच्या चर्चेचे आकलन तुम्हाला झालेले दिसत नाही.. दृष्टीकोण बदला आता
Shinde saheb ...
To the point .
शेतकरीच हे का करू शकत नाहीत हा मुख्य प्रश्न आहे खुप छान कार्यक्रम आहे.
खुप छान माहिती दिली सर शेतीविषयक ऐकाव तेवढेच कमी Congratulations
माल डायरेक्ट विकला की दुप्पटी पेक्षा जास्त दर मिळतो हे सत्य आहे
ऊस कारखान्याला न देता विकतात हेच यश आहे ते सर्व शेतकर्यांना नाही जमत काही कारणाने
खूप छान मुलाखती
महाराष्ट्रातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरेची संख्या मोठी आहे, त्यासाठी कोणीही काम करायला तयार नाही.
अतिशय सुंदर मुलाखती घेतल्या या तज्ज्ञांना भेट कशी घेता येईल
👍👍👍
अभ्यासू मुलाखत
Very nice information
तिन्ही तज्ञ शेतकऱ्यांचे नंबर देणे
Nimakar Madam You From Nes Wadiya. College
शेतकऱ्यांची मुल पुणे व मुंबई ला येतात हि आपली अडचण आहे का
125एकर ! कायद्यात राहून कशी काय जमवली?
Land ceiling act Dry land holding is 54 acres.
शेती तज्ञांच्या मुलाखतीत एखाद्याने तरी शेतीविषयक सखोल माहिती दिली कां? आम्ही काय केलं,कसा संघर्ष केला,हि कहाणी फक्त ऐकवली.पण त्यानंतर काय केलं हे सांगा ना.हे ऐकून एका तरी शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळेल असे वाटते का?भरकटलेली वेळ वाया घालवणारी मुलाखत.
Sarkar ni Nasha band keli .tari khedyatal economi sudhrel .
शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा फालतू बडबड का करतो
Tyanchakade bharpur prayog ani research chalato.sarkari madat milali tar te khup kahi karu shakatil.
आपणासी फालतू बडबड वाटते काय तुम्ही स्वतः शेती करता का करत असाल तर तुम्हाला त्यांच्या बडबडीचा अर्थ समजेल
भारतात शेती तज्ज्ञ? मग भारतीय शेतकरी इझरायिल मध्ये शेती शिकायला का जातात?
इंग्रजांनी भारतात शेती शिक्षण आणले कृषी महाविद्यालय आणले त्यात प्रवेश घेण्यासाठी ७/१२ चा उतारा धारक शेतकरी मुलांना प्रवेश दिला जात असे त्याचे कारण त्यांनी शिक्षण घेऊन तंत्रज्ञान युक्त शेती केली पाहिजे परंतु सरकारने कृषी पदवीधरांना सगळ्या ठिकाणी नोक-या दिल्या...
मुलाखतीतून काहीही नवीन माहिती अथवा ज्ञान मिळाले नाही.
फालतू बडबड चालू आहे
कारण तुला आईत खायला लागत. म्हणून तुला अक्कल नाही.
खुप छान