Maharashtra Farmer: Yawatmal जिल्ह्यात शेतकऱ्यांचा जमा-खर्च कशामुळे बिघडतोय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
- #maharashtra #agriculture #farmer #BBCMarathi
महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळचा समावेश होतो. सरकारी आकडेवारीनुसार, यवतमाळमध्ये 1 जानेवारी 2001 पासून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत 5,610 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 2024 सालच्या पहिल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात 427 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी सर्वाधिक 48 आत्महत्या यवतमाळमधील आहेत. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होण्याचं एक कारण इथल्या शेतकऱ्यांचा बिघडत चाललेला आर्थिक ताळेबंद हे आहे.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
शूट - किरण साकळे
व्हीडिओ एडिट- शरद बढे
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
जातीवर नाही शेतीवर एकत्र या सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकरी एकत्र नाही याचा ते जास्त फायदा घेतय .
ही न्यूज देण्याऱ्या बातमी दाबाचे आभार मानावेत. 😊
राजकरणाचा काहीच फायदा नाही त्यामुले विकास होत नाही
ताई शेतकरी ची समस्या सर्व राजकीय पक्ष विसरलय फक्त धर्म च्या नावाने राजकारण करत आहेत. धन्यवाद B.B.C NEWS🌹 कासतकार ची समस्या दखवीलीया बाबत.
केंद्र सरकारने पुन्हा रासायनिक खताचे दर पुन्हा वाढवले . आत्ताची ताजी बातमी आहे.1470ची 10=26=26ची बॅग 1700रू होणार आहे
Zali aahe
शेती करू नका दोन रुपये किलो रेशान मिळते सहा हजार वर्षा चे मिलते थोड़े फार बाकीचे काम करा पाहू सरकार किती आयात करते ते
सरकार सरकारी नोकरदारांना महीना लाखात पगार देत आणी शेतकऱ्यांन कर्जाला कंटाळून आत्महत्या केली तर फक्त एक लाख रुपये मदत करत केवढी तफावत आहे .खूप विदारक स्थिती आहे शेतकऱ्यांची .
भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. उद्योग पतींचे सर्व कर्ज या भाजप सरकारने माफ केले आणि शेतकरी, कामगार यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.
राज्यकर्त्यांना लाजा वाटल्या पाहिजे, आणि थोडीसी लाज त्यांना निवडून देणाऱ्यांना पण
शेतिला पर्याय शोधायला आर्थिक द्रृषटया शेतकरी सक्षम पाहिजे. सल्ला देणारे खूप असतात मदत करनारे खुप कमी आहे. समाजात शेतकऱ्यांना मार्ग दर्शन करणारे ,आर्थिक मदत करणार्रे प्रामाणिक शेतितज्ञ,व लोकप्रतिनिधी तयार व्हावेत.मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर,अमिरखान,सयाजि शिंदे यांचे सारखे तळमळ आसलेले प्रामाणिक दाते असावेत.
शेतकऱ्याला कोणी वाली नाही फक्त मंदीर मंदिर केल की झाल😢😢
शेती सोडत आहेत शेतकरी, परवडत नाही,
भाजपच्या काळात शेतकऱ्यांवर अतीशय कठीण दिवस आले आहेत ! 10 वर्षांत शेत मालात वाढ झाली नाहीतर खतांच्या बियाण्यांच्या किंमत खूप जास्त वाढ झाली आहे ! सरकार अपयशी ठरले आहे !
कारण अनेक उपचार एकच शेतीला जोडधंदा म्हणून कमीत कमी दोन व्यवसाय करणं काळाची गरज बनली आहे.
तुमचा हातात पैसा असेल तेव्हां ते होईल
सर्व परीणाम हा केंद्र सरकार च्या 1995 च्या नंतर च्या धोरणाचा परीणाम आहे...
आता शेतकरी स्वतः शेती घेऊ शकत नाही
शेती आता थोड्या दिवसाची सोबती आहे. उपाशी मरतील तेव्हा शेतकर्याचं महत्व कळेल तेव्हा वेळ गेलेली असेल
सरकार नी शेतकरी धर्मचा विचार करावा ?
विकास कशाचा विकास नको लोकांना उपचार, शिक्षण हे मोफत करायला पाहिजे. आणि शेती मालाला योग्य भाव द्या.पण केंद्र सरकार म्हणतं भारत विश्वगुरू होणार आहे
गोदी मिडिया हे ही बातमी दाखवत नाहीत बीबीसी न्युज चे आभार व्यक्त करतो
Vikat che b
Vikat chi खते
विकत ची औसदे
दरवर्षी शेत nangarane बंद करा
एकच पीक पद्धत् बंद करा
शेत चका चक ठेवने बंद करा
शेतातले तन काडून बांदावर टाकने बंद करा
पवशाच्या पाण्याचे सुनियोजन करा ...
शेतकरी पैशानी मातित चाल्ले आणी राजकरणी आभाळात
मोदी म्हणाले होते,, 2022 तक किसानो की आय दुगणी होगी 😢
मोदी कभी सच नही बोलते ,जो बोलते है वो चुनावी जुमले के हिसाब से ऊनकी बातों पे कभी भरोसा मत करणा और भरोसा करोगे तो निराशा और बेचैनी हात लगेगी .
या बाईच्या घरात देव्हाऱ्यात खूप देव आहेत एकाने तरी मदत केली पाहिजे या बाईची. या देवांनी गरिबी दूर केली पाहिजे.
शेतकऱ्यांनी फक्त बीजेपीला मतदान करायचे आणि मतदान केल्यानंतर शेतकऱ्यांनी आकाशात पाहत बसायचे आकाशातून काय मदत होते का?😢😢
शेती हा नुकसानीचा धंदा आहे हे गेली ५ वर्ष सिद्ध झाले आहे.. शेती ला पर्याय शोधण्याचा पर्याय शेतकरी बांधवांनी केला पाहिजे. सरकार मदत करणार नाही ही का ल्या दगडावरची रेघ आहे
आता काहीतरी बदल हवा आहे चला हिंदू शेतकरी जाती धर्माच्या पलीकडे जाऊया 🖐️🙏🖐️
fasvnis ani bjp chya aai cha sasada 40 paise
साहेब दुधाला 24रुपये भाव पाणी बाटली 20 रुपये मग शेती करणारा जगेल हे सरकार तर नुसते खातो त्या चा विचार करणार आहे पिकाला भाव कमी भेटले पाहिजे हे धोरण आहे यांचं
शेतकरी आत्महत्या पूर्ण बंद होयला पाहिजे नाहीतर ह्या राजकारण्यांना अगदी थोड्याच दिवसात मोठ्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल
आम्ही आदिवासी कसल्याही परिस्थितीत असली तरी खचुन जात नहीं आत्महत्या करु नका हिंमत ठेवा 😢😢
राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा जागरूक झाली पाहिजे....माझी bbc la हात जोडून विनंती आहे...तुम्ही राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाराची समाजाबद्दल असलेली जबाबदारीवर सविस्तर माहिती द्यावी.....
अंबानी पोरचे लग्न खर्च बघा शेती माल किमत बघा कार ने जाणवतील
हे आर्य सत्य आहे. कोठे नेहून ठेवलाय माझा महाराष्ट्र! ( २०१४ च्या निवडणुकीतील जाहिरात) २०२४ मध्ये पण तेच आर्य सत्य आहे. ऊघडा डोळे बघा !
जात म्हणून नाही तर शेतकरी जात स्वतंत्र म्हणून या निवडणुकात आपण सगळे शेतकरी एकत्र येवू
फडणवीस मुख्यमंत्री झाला व शेतकर्यांचची माती केली
शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांनो मतदान विचार करून करा
आम्ही यवमाळमधील उमरखेड तालुक्यातील आहोत. आमची पण हलत अशीच आहे
बॅंकींग सिस्टम कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था मुळे रासायनिक खते मुळे जमीन नापिक केली कंपन्या साठी सरकारे काम करत आहे शेती साठी सरकार काम करतच नाही शेती साठी एकदा कंपन्या शेती नियत्रंण करुन शेती कब्जा करण्यासाठी मग महागाई शहरी जनता कोणी उभी बोलणार नाही.
शिक्षण आणि रोजगार सरकारने दिला पाहिजे
हे खरे आहे.
पाण्याची उपलब्धता शेतकरी स्वत करू शकतो जेवढा पाला पाचोळा जमा करून व शेण खत तयार करा ,कलेक्टर मंत्री जवाबदारी स्विकारले पाहिजे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात प्रचंड आपला परिवार आणि मुले त्यांच्यासाठी वेळ आहे
Thank you bbc marathi❤❤
सर्व नेते सत्तेत मशगुल आहेत त्यांना सर्वसामान्य जमतेच काही देने घेणे नाही
Share this video maharastra goverment😢😢😢
मदत करण्याचा प्रयत्न करू या 🙏
निघाले होते हिंदू धर्माला वाचवायला. धर्म काही वाचला नाही, पण धर्मात वेडे होवून धर्मानेच धार्रमिकांची वाट लावली.
नको असला पोकळा धर्म, नको असले पोकळे देव.
लवड्या आम्ही पण शेतकरी आहे....आम्ही फायद्यात आहे...हे मराठवाड्यातले शेतकरी बाई आणि बाटलीत खूप पैसे घालवतात आणि रडत बसतात...परवडत नसेल तर शेती विका आणि दुसरे काहीतरी बघा
अजूनही सरकार कडून अपेक्षा
Shet kari mitrano sheti करण्याची पद्धत badali करा
खर्च kuthe होत आहे हे बघा
वाईट परिस्थितीत आहे दया मदत माई बापट शिंदे सरकार
याला सरकार जबाबदार आहे
शेती करून उपजीविका करने मुस्किल झाले आहेत,दवाखान्याचा खर्च, शिक्षण खर्च वाढला आहे बाकी काही स्वस्त नाही फक्त शेतकरी मारला जातोय कुठलाही सरकार असो,शेतमाल फुकट वाटला जातोय
आहो हया पतसंस्था वाल्यांनी शेतकरी राजाला लय गडवले आहे ओ साहेब शेतकरी राजा नैटाकुटीस आला आहे,, यंदा एकही रूपया शिल्लक नाही,, अपंग शेतकरी,,
modi ka vikas 😢😢😢😢
आमचीही परिस्थिता काही वेगळी नाही कारण आम्ही शेतकरी आहोत
त्यातच सरकार ने सोया बीन तेल आयात केल त्यामुले सोयाबीन दर पाडले
Bast videogorpy
शेतकरी गेल्यावर सगळेच शेतकरी म्हणतात पण आहे तो पर्यंत शेतकऱ्यांचे ना कोणी प्रश्न समजून घेत ना कोणी मदत करत शेवटचा पर्याय असतो तो फक्त शेतकरी आत्महत्या
BJ P हटाव shetkari बचाव
त्याच मुळे मोदी कार्ड गॅरंटी पाच लाख 😴
Good news from bbc
Prakriya udyog sangnare krushi vibhagatil lok pathpurava tari kartat ka bolyla ka jat yanch 😢
Soyabin chi perni total band kara.
ज्योती ताई यांचा तालुका कोणता आहे, आणि त्या किती शाळा शिकल्या आहेत, माहिती मिळेल का?
महागाई ने सामान्य जनता बरबाद झाली आहे. भारतात गरीब लोकांनी जगणं अवघड आहे. गरिबांवर अन्याय होणारच कारण गरीब भाजपा चे बॉण्ड घेऊ शकत नाही 😥😥😥😥😥
अच्छे दिन आणले....
Modi sarkar jimmedar ahe
.Maharashtra is poor state....political issue...
Mi pann yavatmal cha shetkari ahe, majya kade 2 accere dragon fruit,1 accere dalimb ahet...mi he karu shakto Karan maza dusra income source ahe, fakt sheti chya bharoshya war ta kastakaar ta upashi Mela ho....khup wande ahe ho, toh bhi hum haar nahi maanege, karu-karu kahi tari karu, without government help
Bhakt lokani kahitari bolav asha samajik mudyavar, chatat rahanyapeksha
Amravati jilha sudha
G0 lii you
Khup vait halat aahe shetkaryachi😢
घरात, मोठे देवघर आहे..मग देवाने का नाही वाचवले पतीला..पहिले देवाला घराबाहेर काढा, आणि कर्माला महत्व द्या
Kay karnar संविधानातील reservation mule आमच्या वर अत्याचार होत आहे.
@@vbh4315
मला रिजरवेशन नाही मिळालं
मागायला मी भिकारी नाही बनलो
देवाला सुद्धा मी रिजरवेशन नाही मागत
स्वतःच्या सदबुद्धीने जगतो, निसचिंत
अंधश्रद्धा सोडा .... भीक मागणे सोडा
Salya tuzya aai cha bhosda dev dhrmala kay sambadh re savidhanamule baki samajacbe vatole zale he kadu saty aahe
C T madye basun bhashan deu nako konachya dharmavar
tu shet kari aahe ka aani sheti करत aahe ka🤔🤔
उद्योग नाही बेरोजगारी प्रचंड आहे इथे मरतील नाही तर काय?
Agri Reformation act required
Today medical treatment is no1 BUSINESS
मोदींचा विमा फसवी योजना 95% लोकांना मिळाला नाही याला मोदीच जबाबदार
2024 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल होईल हे फेकूचंद 2018 मध्ये बोलला होता.
BBC no challenge
मजुरी.करणारे पण आहेत अजुन त्यांच्या कडे पण लक्ष द्या जरा...
Sinchan,advance ,aarthik madat, insurence,pinyachyapanyachi khup mothi soy manushya janaware jagasathi sarkarane karawi namra vinanti
Avghad ahe bho shetit divsan divas kharch vadat calaly
फुले संगम या वाणावर योलो मोझयाक लवकर येतो
जो भी इस वक्त मेरे कमेंट पढ़ रहा है हम लोग एक दूसरे के लिए अनजान हे पर मैं फिर भी भगवान से आपके लिए प्रार्थना करता हूं कि आपकी लाइफ में जो भी टेंशन चल रही है वह दूर हो और आप हमेशा खुश रहें ♥️,, you
Shetkari la nhi tr kamit Kami tyacha parivarala tri madat kra.
ताई काळजी करु नका
आळंदीला एक स्नेहवन नावाची स्वहथा आहे तीथ मुलांच शिक्षण राहन सगळा खर्च ते करतात
He aahe BJP sarkaar mhanun Uddhav sahebana support kara te barobar sarv kartil. 👆👆👆
ही BJP सरकार वीचार करा खरी परिस्थिती बगा
Reality of lower middle class....... Below 5 lakh......... Sarv government gheun jate. Zero fayde. Karjavar pn gst
Shetkaryan sobat ekhadi news je lok bhumihin ahet jyana naukari nahi yanchawar suddha dya
No vot bjp.
Shikashan midikal free jale pahije
😭😭😭
He Scientist loka kaahi karat nahit fakt theory Kaay upyogachi yana pahilyan da badhda... 👆👆👆
सरकार मोदीजी च आहे
शेतकरी होणं सोपं नाहीय 😢
Evm hatva kharya lokanna sattet pathva
Dya bjp la vote
Yes bjp lao bhimtey hatao.
BJP lao arashan ka तम्बुर हात मैं दो
Or सभ private karo😅😊😂
@@vbh4315 I am Brahmin
@@allinonem.d.6781 ok
No anser