या देशांमध्ये महिला किती सुरक्षित आहे हे यावरून समजतं तुम्हाला फक्त तुमच्या सोयीसाठी राजकारण करायचं आहे गोरगरीब जनतेवर अत्याचार झाले तरी चालतील आशिष साहेब तुम्हाला खूप लेट भाऊसाहेब सर्व लोक नोकरीसाठी याच्यासाठी सगळे पळत असतात पण सरकारची जबाबदारी ही आहे लोक रोजगारासाठी बाहेर पडल्यानंतर त्यांच्या फॅमिली ची काळजी घेणे
आशिष सर जनतेचा आक्रोश पाहुन डोळ्यात पाणी येतेय .या क्रुर घटनेचा तिव्र व पोलीस अधिकारी व या घटनेला दाबायचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा यांचा जाहीर निषेध निषेध निषेध गृहमंत्री टरबुजा राजीनामा दे राजीनामा दे ..........
सर्व पत्रकार बंधुंना हात जोडून विनंती ही घटना लावून धरा सर्व राजकीय पक्षांना नेते पुढारी यांना सळो की पळो करून सोडा आपल्या घरातच ही घटना घडली आहे असे समजा न्याय मिळेल
पोलिसांनी 2 दिवस तक्रार का नाही घेतली याचा धिक्कार असो. गृहमंत्री गुपचूप बसलेत यामध्येच सगळं काही आलं. गृहमंत्री राजीनामा द्या आणि घरी बसा आता. बाकी वेळेस तर खूप बोलत असता राजीनामा देतो.मग आता का नाही देत.
अगदी बरोबर आहे सर .. जर का बदलापूर ची जे जनता आहे त्यांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण bjp ने दाबले कीवा ढिले केले असते.. बदलापूर chya जनतेला माझा मनाचा मुजरा.. bjp हटाव देश बचाव
देवाची शपथ खरे सांगतो. "बदलापुर प्रकरणाला जबाबदार आहेत"? 1 पंडीत जवाहरलाल नेहरु. 2 राष्ट्रपिता महात्मा गांधी. 3 शहीद श्रीमती ईंदीरा गांधी. 4 शहीद राजिव गांधी 100%जबाबदार आहेत. भारताचे गृहखाते तर तत्पर नॉन बायोलॉजिकल आहे. शाळेवाला पण भाजपावाला आहे.
चार दिवस प्रकरण दाबून ठेवले सरकारला जाब कधी विचारले काय हे सरकार फक्त हा आमदार फुटतो का खासदार महाराष्ट्र जनतेचे मानगुटीवर बसलोय भ्रष्टाचार करायला बसलेत जनता गेली बौंबलत
कोणत्याही राजकीय विषयावर व्यक्त होण्यापेक्षा त्या दोन लहान मुलींना योग्य न्याय मिळावा त्या साठी चांगला वाईट कोणताही मार्ग असू द्या फक्त न्याय हवा तो सुध्दा त्वरीत
टरबूज नासलं असेल तर ते कचरा पेटीत टाकलं पाहिजे, अर्थात पोलीस खातं एवढं कायदाअभ्यासानं नासलं असेल तर सामान्य जनतेनं लोकशाही त कसं जगावं हा जनतेला पडलेला प्रश्न आहे, मग ही लोकशाही की हुकूमशाही?जनतेला आता विचार करावाच लागणार, असे दिवस आले आहे हे खरे😭
आशिष सर या प्रकरणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत एक नालायक गृह मंत्र्या मुळे राज्यात गुन्हेगारी वाढली आहे तरीही स्वतःहून राजीनामा देत नाही.
गृहमंत्री कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे? गृहमंत्र्यांना जराही लाज वाटत असेल तर पाय उतार व्हावे? त्यांना तडीपार करण्यात यावे .🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩 जय शिवसेना 🚩🔥🚩
शाळेच्या व्यवस्थापकासह गृह खातेच जबाबदार आहे.या गृहमंत्र्याच्या काळात किती आणि कोणकोणत्या घटना घडल्यात याची यादी जाहीर करावी.गृहमंत्र्यानी ताबडतोब राजीनामा द्यावा.बदलापूकरांनी या घडलेल्या घटणेचा बदला घ्यावा.
कुठे काय काय घड़त आहे कसा होता माजा महाराष्ट्र आणि आता कुठे आहे। आ रे ए क ना था। अजब तुजे सरकार बहिनिचे आणि भाचिचे या राखी च्या सनासुदिच्या कालात nàradhamani बदलापुर येथे आ हा का र जाला याला जवाबदार अस्नार्याला कठोर शासन करा।
पोलीस निरीक्षक निलंबित करणे म्हणजे बारा तास एफ आर आय घेतली नाही तो वेळ माघारी येणार आहे का माझे गृहमंत्री याना विचारणे आहे की पोलीस हे जनतेसाठी आहेत कि सरकार साठी आहेत जनतेच्या पैशातून पगार दिले जातात म सरकारने पोलीस यंत्रणा वर दबाव का आणला या सरकारने जनतेला वेठीस धरले आहे या सरकारचा निषेध आहे.
शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सचालक याचवर कधक कारवाई होणार का त्याचा उलेक cm यांनी का आदेश देण्यात आले पाहिजे अशी मागणी जनतेने करावी व जेल मध्ये पाठवा धन्यवाद
या सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. याचे शिक्षण मंत्री, राज्याचे गृहमंत्री,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे शासकीय कार्यक्रम करण्यात दंग. पोलिसांवर वचक राहिला नाही. शिक्षणमंत्र्यांनी एक शब्द तरी उच्चारला का. का याचा संबंध नाही. शिक्षण संस्थांवर कठोर भुमिका घेता येत नाही का?
रामगिरी महाराज या बाबत बोलणार नाहीत? महिला सुरक्षेबाबत त्यांच्या तत्वज्ञानात स्थान नाही वाटते? फक्त वाद, संघर्ष निर्माण करणारे वक्तव्य करून स्वतःचे महत्व वाढवायचे आणि समाजात अशांतता निर्माण करणे एवढेच उद्देश आहेत का यांचे?
सागर बंगल्यावरून ऑर्डर आल्याशिवाय एफ आई आर दाखल होत नाही... कसले पोलीस आणि कसला कायदा?
गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे
शाळा मुख्याध्यापक, संचालक, ठाणेदार आणि राज्याचे गृहमंत्री व महाराष्ट्र सरकार यांना पोक्सो कायद्यांतर्गत सहआरोपी केले पाहिजे.
अनैतिक सरकार चे परीणाम..
बहिणीला दीड हजार भाचीवर अत्याचार व्हारे एकनाथा तुझी सरकार !!! पोलीस सुद्धा इतकी बेजबाबदार वागते म्हणजे गृहमंत्री याला जबाबदार आहे
समाजाचे घटक म्हणुन मी काय जबाबदारी पार पाडली हे प्रत्येकाने स्वताला विचारायला हवं.केवळ राजकारण करून हा प्रश्न सुटणार नाही.
Te school ch bhajap kartyach ahe mhananu he lok kahi kart nhi ahe ahet
@@makarand7925हेच मोदी शहा टरबुजला सांग संजय राठोडला घरी घेऊन जा ब्राम्हणा
@@makarand7925ज्ञ😮
काही पोपट उगीचच पोपटपंची करतात.
😢😢😢😢😢
मुख्यमंत्र्यांवर कर्तव्यात कसूर म्हणून गुन्हा दाखल करा.
भाजपने महाराष्ट्र पूर्ण नासवला.
या देशांमध्ये महिला किती सुरक्षित आहे हे यावरून समजतं तुम्हाला फक्त तुमच्या सोयीसाठी राजकारण करायचं आहे गोरगरीब जनतेवर अत्याचार झाले तरी चालतील आशिष साहेब तुम्हाला खूप लेट भाऊसाहेब सर्व लोक नोकरीसाठी याच्यासाठी सगळे पळत असतात पण सरकारची जबाबदारी ही आहे लोक रोजगारासाठी बाहेर पडल्यानंतर त्यांच्या फॅमिली ची काळजी घेणे
आशिष सर जनतेचा आक्रोश पाहुन डोळ्यात पाणी येतेय .या क्रुर घटनेचा तिव्र व पोलीस अधिकारी व या घटनेला दाबायचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा यांचा जाहीर निषेध निषेध निषेध गृहमंत्री टरबुजा राजीनामा दे राजीनामा दे ..........
ह्या.शाळेचे म्हणे सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत म्हणून लेट कारवाई.
महाराष्ट्राला खोल गर्तेत घेऊन निघालेय हे नेते.
आदर्श विद्यालय हे बदलापूर ला आहे ते बीजेपी च्या संबंधित आहे म्हणून 12 तास झाला तरी गुन्हा दाखल केला नाही
सत्तापिपासू गृहमंत्री,
बस, अती झालं आता जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या .
अन्यथा त्या च्यार वर्षाच्या😢 मुलीला न्याय द्या.
स्वच्छ पत्रकार आशिष जाधव जय महाराष्ट्र
सण गेला सरून आणि आशिष सराना आलं भरून आशिष सर ही बातमी पाहण्यासाठी खूप वाट पाहावी लागली
दोन वर्ष निवडणूका नाहीत,नगरसेवक नाहीत,सत्ता पिपासू भाजप हटाव,ट बुज राजीनामा द्या
नगरसेवक काय मोठे दिवे लावतात.आणी काम करणार्याला पद कशासाठी हव
@@makarand7925 ैे्ाी
@@makarand7925मक्या म्हणजे ब्राम्हण शेवठी जातिवरच जाणार आणि बहुजनांना हींदुत्वाच्या नावाने भडकवणार
@@makarand7925 लोकशाही कशाला म्हणतात 😢😢😢
makarand la Priyy ha Devendra...Asa khel ahe
बहीणीला दिड हजार,भाचीवर अत्याचार, वारे! सरकार?
पुचाट सरकार आणि फक्त तारीख देणारे न्यायालय
असा गृहमंत्री असेपर्यंत कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजणार आहेतच
बांगलादेश सारखा लवकरच उद्रेक होईल
सर्व पत्रकार बंधुंना हात जोडून विनंती ही घटना लावून धरा सर्व राजकीय पक्षांना नेते पुढारी यांना सळो की पळो करून सोडा आपल्या घरातच ही घटना घडली आहे असे समजा न्याय मिळेल
1500 चि पूर्ण हवाच निघाली
देण्याची नियत बरोबर नसल्याने असंच होत
मुलींच बदलापूर शाळेत शोषण टाळता आलं असतं , जर शाळेच्या प्राचार्या ने महिला सफाई कर्मचारी ला नोकरी दिली असती तर अत्याचार टाळणे शक्य झाले असते
या शाळेची परवानगी रद्द करावी. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत ऍडमिशन देण्यात यावे. अशी कार्यवाही करावी. इतर शाळा नां धाख बसेल.
पोलिसांनी 2 दिवस तक्रार का नाही घेतली याचा धिक्कार असो. गृहमंत्री गुपचूप बसलेत यामध्येच सगळं काही आलं. गृहमंत्री राजीनामा द्या आणि घरी बसा आता. बाकी वेळेस तर खूप बोलत असता राजीनामा देतो.मग आता का नाही देत.
चिमुरडी निरागस बालिकेवर एक नराधम अत्याचार करतो यावरून हेच दिसते की गृहमंत्री/सरकारचे कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही
आंतरवाली सराटी तील अधिकार्यांना तुम्ही प्रमोशन दिले होते. पोलीसावर दबाव कोण आणीत होते. त्याच्या वर काय कारवाई करणार
आशिष सर अजूनही गृहमंत्र्यांनी राजीनामा का नाही दिला जबाबदारी स्वीकारत नाहीत का ते
अगदी बरोबर आहे सर .. जर का बदलापूर ची जे जनता आहे त्यांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण bjp ने दाबले कीवा ढिले केले असते.. बदलापूर chya जनतेला माझा मनाचा मुजरा.. bjp हटाव देश बचाव
जेवढा नराधम जबाबदार तेवढाच शाळेचा संस्थापक जबाबदार आहे संस्थापक कावर पण 14 वर्षाची शिक्षा ठोकावी
भाजपा सरकार आल्यापासून अतिशय वाईट परिस्थिती महाराष्ट्र राज्याची झाली आहे
राज्याचा गृहमंत्री हा बिनकामाचा आहे तो फक्त सरकार पाडण्यात धन्यता मानत आहे आता त्याला राज्यातून हाकलून लावले पाहिजे
देवाची शपथ खरे सांगतो.
"बदलापुर प्रकरणाला जबाबदार आहेत"?
1 पंडीत जवाहरलाल नेहरु.
2 राष्ट्रपिता महात्मा गांधी.
3 शहीद श्रीमती ईंदीरा गांधी.
4 शहीद राजिव गांधी 100%जबाबदार आहेत.
भारताचे गृहखाते तर तत्पर नॉन बायोलॉजिकल आहे. शाळेवाला पण भाजपावाला आहे.
बदलापूर सारख्या शांत आणि सुसंकृत गावात असे झाले या वर विश्वास बसत नाही
राजकीय हसतक्षेप😡
1. पोर्शे कार
2. IAS खेडकर
3. बदलापुर
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
😂🤣😅
चिमुकली कोणी ही अशो आरोपी कोणीही जाती चां अशो कोणीही पार्टीचा असो.योगी सारखा निर्णय व्हावा .महाराष्ट्र.मधे कोणाची ही असो.शिक्षा होणे गरजेचे आहे.
चार दिवस प्रकरण दाबून ठेवले सरकारला जाब कधी विचारले काय हे सरकार फक्त हा आमदार फुटतो का खासदार महाराष्ट्र जनतेचे मानगुटीवर बसलोय भ्रष्टाचार करायला बसलेत जनता गेली बौंबलत
याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहे.
महाराष्ट्र चा बिहार केलाय ह्या सरकार ने
कोणत्याही राजकीय विषयावर व्यक्त होण्यापेक्षा त्या दोन लहान मुलींना योग्य न्याय मिळावा त्या साठी चांगला वाईट कोणताही मार्ग असू द्या फक्त न्याय हवा तो सुध्दा त्वरीत
टरबूज नासलं असेल तर ते कचरा पेटीत टाकलं पाहिजे, अर्थात पोलीस खातं एवढं कायदाअभ्यासानं नासलं असेल तर सामान्य जनतेनं लोकशाही त कसं जगावं हा जनतेला पडलेला प्रश्न आहे, मग ही लोकशाही की हुकूमशाही?जनतेला आता विचार करावाच लागणार, असे दिवस आले आहे हे खरे😭
अवघड आहे. कधी कोण काय करेल याचा भरवसाच नाही.
तक्रार देताना अडवणूक करून राजकीय दबाव आणणाऱ्या वर सह आरोपी करावे अशी लोकांची मागणी होत आहे.
गृह मंत्री यांनी राजीनामा द्यावा
स्थानिक आमदार व त्यांचे कार्यकते कुठे होते व आता काय करत आहेत कि निवडणू काळात येणार?
आशीश सर शक्ती कायदा महाराष्ट्रात मंजूर झाला, केंद्र सरकारने कां मंजूरी दिली नाही.
हा फडणवीस गृहमंत्री पदाचा लायकच नाही आणि हा मुख्यमंत्री सुद्धा या पदाचा लायक नाही त्यांचा राजीनामा घ्यावा
आशिष सर या प्रकरणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत एक नालायक गृह मंत्र्या मुळे राज्यात गुन्हेगारी वाढली आहे तरीही स्वतःहून राजीनामा देत नाही.
राजकारणी लोकांच्या वरद हस्त मुळे असे लोक धाडस करतात
गृहमंत्री कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे? गृहमंत्र्यांना जराही लाज वाटत असेल तर पाय उतार व्हावे? त्यांना तडीपार करण्यात यावे .🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩 जय शिवसेना 🚩🔥🚩
शाळेच्या व्यवस्थापकासह गृह खातेच जबाबदार आहे.या गृहमंत्र्याच्या काळात किती आणि कोणकोणत्या घटना घडल्यात याची यादी जाहीर करावी.गृहमंत्र्यानी ताबडतोब राजीनामा द्यावा.बदलापूकरांनी या घडलेल्या घटणेचा बदला घ्यावा.
त्या शाळेची मान्यता रद्द. करून तेथील सर्व विद्यार्थी ना दुसऱ्या चांगल्या शाळेत प्रवेश द्यावा. हे सर्व सरकारने करावे.
बदलापूरचे मग माजी नगराध्यक्ष म्हात्रे राजकारण चालू पण झालं आंदोलन म्हणे सगळे बाहेरून आलेले होते
गृहमंत्र्यांनी अगदी नेहमीप्रमाणेच सफाईदारपणे कातडी बचाव खुलासा केला आहे. 😢😢😢
भाजप शिंदे सरकार ला या निवडणुकीत बाहेर घालवा
कशाला SIT देऊन टाका फाशी
सर्वात पहीले शाळा प्रशासन गुन्हेगार आहे लहान मुलींच्या सेवेसाठी मुलाला ठेवले शाळेच्या जबाबदार लोकांना अक्कल आहे काय.
या शाळेचे चालक कोणत्या ही पशाचे असेल तरी आशीष सर माफ केले नाही पाहिजे त्याबद्द्ल बोला गणपती बाप्पा मोरया
आशिष गृहमंत्री काय करतात दिल्लीत महाराष्ट्र जळतोय येथे
याला शीदे फडणवीस जीमेदार आहे
टरबु ज्या फडणवीस राजीनामा देदेदेदेदे????
कुठे काय काय घड़त आहे कसा होता माजा महाराष्ट्र आणि आता कुठे आहे।
आ रे ए क ना था। अजब तुजे सरकार बहिनिचे आणि भाचिचे या राखी च्या सनासुदिच्या कालात nàradhamani बदलापुर येथे आ हा का र जाला याला जवाबदार अस्नार्याला कठोर शासन करा।
शरम वाटत नाही इतका उशीर केलात हे करु ते करू प्रयत्न करू
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे.कायदा सुव्यवस्था लयाला गेली आहे.
टरबूजाने मलाराष्ट्राची वाट लावली .
सरकार जबाबदारी का घेत नाही? गृह मंत्री हे फक्त पक्ष फोडन्या मध्ये मग्न असतात त्यांना काहीही फरक पडत नाही हिंदु च्या नावावर सगळं माफ
पोलीस निरीक्षक निलंबित करणे म्हणजे बारा तास एफ आर आय घेतली नाही तो वेळ माघारी येणार आहे का माझे गृहमंत्री याना विचारणे आहे की पोलीस हे जनतेसाठी आहेत कि सरकार साठी आहेत जनतेच्या पैशातून पगार दिले जातात म सरकारने पोलीस यंत्रणा वर दबाव का आणला या सरकारने जनतेला वेठीस धरले आहे या सरकारचा निषेध आहे.
कायद्याचा दाख राहिला नाही फोडणीस कलंकित ग्रहमंत्री
कली युगात काय काय बघावं लागेल, सहन कराव लागेल, मनुष्य हा पशु सारखा वागतोय, सामाजिक अध:पतन आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना पाहून मतिगुंग होतेय!!!!!!"
साहेब,आशाचूकिला,मापकरूनका
या बदलापूरच्या सगळ्या गोष्टीला जबाबदार देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री असताना असं घडणं हे चुकीचं आहे
शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सचालक याचवर कधक कारवाई होणार का त्याचा उलेक cm यांनी का आदेश देण्यात आले पाहिजे अशी मागणी जनतेने करावी व जेल मध्ये पाठवा धन्यवाद
"Yogiji" style must in our Maharashtra also on ds gundaraj....
sir maza ekach prashna aahe
girls washroom/ toilet chya cleaning sathi purush kasa appoiint kela ??!
school management ne
जोपर्यंत फडतूस आहे तो पर्यंत महाराष्ट्र सुखी होणार नाही
पालकांनी एकाही मुलीला शाळेत पाठवू नये.
कुठे गेले लाडक्या बहिणीचे.
सरकार बदलायला फुरसत असणारे कायदे
पोलिस 3rd क्लास पद्धतीने वागले.
लोकांना उत्स्फूर्त पणे बाहेर पडावे लागते आहे याला जबाबदार कोण पोलीस प्रशासन, राजकारणी की आणखी कोण
बदला पूर चा # वामन -महत्रे @ कोण 🤔
न्याय रस्त्यावर उतरण्याचा अगोदर मिळाला पाहिजे
आशा आरोपीला आज तक न करता अंदर स्पॉट फाशीची शिक्षा पाहिजे नाहीतर वकील आता आहेतच काळ्याच पांढरा करायला
़शाळेवर बुलडोझर फीरवा
बीजेपी शी संबंधित शाळा, संचालक, आरोपी व बीजेपी च्या तिकिटावर लोकसभेची निवडणुक लढवलेला सरकारी वकील. काय योग्य न्याय मिळु शकेल ?
आशीष सर देव लांब नाही कारण हे जे घडते आहे हे पापाचे घडे आहे व ते भरले आहे ये घ्या वाट लावली आहे जनतेची दिशाभूल करणारी अवस्था चालू आहे आरोग्य
Evm हटाव देश बचाव
फ डण्या आणि मिनद्या ला हाकला
ह्या फडणवीस ला लई माज आलाय... हा फडणवीस महाराष्ट्राचा राजकारणात आल्यापासून महाराष्ट्राची वाट लागली ह्याला राजकारणातून हाद्दपार केलं पाहिजे
For delay in registering the FIR the Commissioner of Police should be penalised along with local police personnel.
शाळेची मान्यता रद करा
या सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. याचे शिक्षण मंत्री, राज्याचे गृहमंत्री,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे शासकीय कार्यक्रम करण्यात दंग. पोलिसांवर वचक राहिला नाही. शिक्षणमंत्र्यांनी एक शब्द तरी उच्चारला का. का याचा संबंध नाही. शिक्षण संस्थांवर कठोर भुमिका घेता येत नाही का?
पोलीसांकडून थोडासा वेळ लागला. १२ तास थोडेसे? काय पत्रकार तुम्हीं
1 fool 2half कुठे आहेत वेळेत पोहोचले नुसती दखल घ्या एखादी समीती नेमा तुमच्या वाटण्यावर जगचालत नाही
रामगिरी महाराज या बाबत बोलणार नाहीत? महिला सुरक्षेबाबत त्यांच्या तत्वज्ञानात स्थान नाही वाटते? फक्त वाद, संघर्ष निर्माण करणारे वक्तव्य करून स्वतःचे महत्व वाढवायचे आणि समाजात अशांतता निर्माण करणे एवढेच उद्देश आहेत का यांचे?
जाधव साहेब ,फडणवीस साहेबांनी राजीनामा देणं आवश्यक आहे व नैतिकतेला धरून आहे .
Home minister give resignation
CM 🤣 BJP 😊 😮
रश्मी शुक्ला यांच्याकडे तपास दिला असता कारण तुम्हाला पाहिजे तसा तपास दिला असता मग तुम्ही आरोपीला क्लीन चिट दिली असती
राष्ट्रपती राजवट लावा