अगदी छान विश्लेषण केले सर धन्यवाद एक मात्र चंद्रपुर मध्ये प्रतीभाताई धानोरकर विजयी होणार,,,त्या नंतर ईव्हीएम सेटींग केली तर मग काय होईल सांगता येणार नाही
जरा माहिती करून घ्या ईव्हीएम बद्दल बोलण्या आगोदर. तुमच्या कांग्रेस च्या काळात त्यांनीच सुरू केल तेव्हा का नाही बोलतात ईव्हीएम बद्दल तेव्हा काँग्रेसला का नाही बोललात आताच हा चिडीचा डाव का खेळतात. भाजपची सत्ता नसलेले निवडून येतात तेव्हा कोणीच बोलत नाही. भाजप निवडून आली की ईव्हीएम ची कमाल. कितीही रडकी माणस आहात तुम्ही. सुप्रिम कोर्टाने ईव्हीएम मधे छेडछाडीला करण कोणालाच शक्य होणार नाही असा निकाल दिला आहे
अब कि बार 400 पार अब की बार 45 पार म्हणणारे आता चिडीचूप झाले आहेत फक्त राजकारण करीत व्यस्त असतात हे भाजप पक्षातील लोक आरे जनतेने ठरविले पाहिजेत तेव्हाच ते पार होईल ना ? मतदार ला गुहीत धरू शकत नाहीत कारण निश्चितच तो मतदार राजा कोणत्याच राजकीय पक्षातील नेतृत्वाचा गुलाम नाहीये फाजील आत्मविश्वास कुठून निर्माण झालाय माहीत नाही पण महाराष्ट्रातील आताचे राजकारण पहिल्यास लक्षात येईल कि भाजप पक्षातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील संस्कार व संस्कृतीचे इतक्या प्रचंड खालच्या पातळीवर जाऊन राजकारण चाललंय हेच दुर्दैव आहेत महाराष्ट्रातील जनतेस वेठीस धरत आहे आज शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, रोजगार उपलब्ध नाहीत, भ्रष्टाचार केलाय त्यालाच शुद्ध करून घेतात व साथ व समर्थन देत सोबत घेऊन सत्तेवर येतात ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणून सांगितल होत दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीसाहेब यानीच शेवट पंतप्रधान मोदीसाहेब आपण बोलत होतात भर सभेत आरोप केलाय सिचंन घोटाळ्यात भ्रष्टाचार केलाय म्हणून तरीदेखील भाजप नेत्यांकडून कित्येक भ्रष्टाचारी खासदार असेल आमदार असेल भाजप पक्षात प्रवेश दिलाय गोरगरीब जनता महागाईत होरपळून निघत आहेत त्याबद्दल कोणीच चकार शब्द देखील काढत नाहीत म्हणून यावेळेस बस झाल अब कि बार काँग्रेस सरकार चाहिऐ भाई भाजपाई अब बहोत हुआ भाजपाई अब आप आराम करो बहोत खूब आच्छे दिन दिखाऐ
चंद्रपूर - प्रतिभाताई धानोरकर १०००% टक्के निवडून येणार.... सुधीरभाऊंच काम त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगले आहे मात्र मोदी नको म्हणून सुधीरभाऊ नको आहे... महाराष्ट्रातला चंद्रपूर हा एकमेव मतदार संघ आहे मोदी साहेबांची लाट असतांना सुध्दा २०१९ ला दिवंगत बाळूभाऊ धानोरकरांना निवडून आणल होत... हंसराज अहिर साहेबांसारख्या राजकारणात दमखम असलेल्या नेत्याला पाणी पाजणार हे मतदार संघ आहे हे लक्षात घ्या...?...
आपला सर्व्हे इतका वस्तूनिष्ठ व प्रामाणिक आहे,की आपण महाराष्ट्र राज्य व्यापी सर्व्हे शिवाय पूर्ण देशाचा सर्व्हे करावा व कोण प्रधानमंत्री होणार ते ही जाहीर करावे.
Ram करो आणि हा सर्व्हे खरा ठरो हिच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. तेव्हाच गुजराती मक्तेदारी संपुष्टात यईल. जय हिंद जय महाराष्ट्र जय जनहित पत्रकारिता. भारत माता की जय. तरच शेतकरी वर्ग मग तो कोणत्याही प्रांतातील असो त्याला खर्या अर्थाने न्याय मिळेल. आज महाराष्ट्रातील असमियतेला खरी निडर पत्रकारिता सांगत आहे जनहित पत्रका द्वारे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला सत्य अस्त्यता पटवून दिल्या शिवाय राहणार नाही.महा आघाडीचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
सर्वे करणाऱ्यांचा मोठा सत्कार ठेवला आहे जालना जिल्ह्यामध्ये कृपया रिंगण लाईव्ह चैनल वाल्यान तो सत्कार स्वीकारण्यासाठी जालना जिल्हा मामा चौक येथे अध्यक्षांनी तो सत्कार स्वीकारण्यासाठी यावे ही नम्र विनंती.
या दोघांनी मतदारला 300 ते 500 रु वाटले असतील तर येतील. कारण गावागावात भिक्कारचोट मतदार असतात. ते संध्याकाळी 4 वाजे पर्यंत कुणी तरी मतांसाठी पैसे घेऊन येईल व ते स्वतः ला पाच वर्षे म्हणजे 1830 दिवसा साठी कसे 300 ते 500 रुपया साठी विकले जातात ही आहे वस्तुस्थिती. विकले जाणारे 25℅ मतदार आहेत म्हणून च हरामखोर,भ्रष्टाचारी, बलात्कारी निवडून येतात व येणार.
आमच्या तालुक्यात बर्शिमध्ये विद्यमान आमदार BJP मधून प्रचार करत असताना देखील ओमराजे यांना लोकांनी भरभरून मतदान केले आहे,येथे पैशाचा वापर होवुन देखील लोकांनी ओम राजे यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ओम राजे हेच विजयी होतील
मशाल 20 +आहे उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉
यावरुन एकच निष्कर्ष काढता येईल कि मोदी विरोधी सूर आहे असे दिसते आहे
बीड परभणी
भाऊ बहीन पराभूत होत आहे
टिप - १०० % खात्रीचा उमेद्वार ओमराजे .
सर आपले शब्द भगवती कृपेने खरे ठरो जगदंब जगदंब 🎉
बाप्पा आणि वाघेरे पडणार म्हणतो ha ढापण्या याचा चष्मा फोडला पाहिजे
बीड मध्ये फक्त बजरंग बप्पाच निवडुन येणार
बीड मधून बजरंग बाप्पा सोनवणे एक लाखाची लीड घेऊन विजय होणार
शंभर टक्के बाप्पा येणार।
Aale lavkarch uta aani suta
अवघड वाटतं आहे...परळी मद्ये खूप जास्त मतदान झालंय
Ho na
@@Aspirant324kiti jhol zala asel tithe?
बुलढाणा जिल्हा मशाल महाविकास आघाडी ✌️✌️
औ
सर्वे प्रमाणे असाच निकाल जाहीर होणार आहे
अगदी छान विश्लेषण केले सर धन्यवाद एक मात्र चंद्रपुर मध्ये प्रतीभाताई धानोरकर विजयी होणार,,,त्या नंतर ईव्हीएम सेटींग केली तर मग काय होईल सांगता येणार नाही
जरा माहिती करून घ्या ईव्हीएम बद्दल बोलण्या आगोदर. तुमच्या कांग्रेस च्या काळात त्यांनीच सुरू केल तेव्हा का नाही बोलतात ईव्हीएम बद्दल तेव्हा काँग्रेसला का नाही बोललात आताच हा चिडीचा डाव का खेळतात. भाजपची सत्ता नसलेले निवडून येतात तेव्हा कोणीच बोलत नाही. भाजप निवडून आली की ईव्हीएम ची कमाल. कितीही रडकी माणस आहात तुम्ही. सुप्रिम कोर्टाने ईव्हीएम मधे छेडछाडीला करण कोणालाच शक्य होणार नाही असा निकाल दिला आहे
Bhua ekach thikani evm set Kashi hoeil
अहिल्यानगर मधून लंके 100% येणार
अहमदनगर
औरंगाबाद मध्ये इम्तियाज जलील यांचा विजय होनार
@@RTDukreimthiyaj Jalil padnar...lavtho laa paiz 25000 chi....
@@seemapathan1850अहिल्यानगरच..👍
@@RTDukreसंभाजीनगर.. फक्त
बजरंग बप्पा सोनवणे
अकोला मतदार संघामध्ये मा. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच विजयी होणार. 💯💯
महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल. तर 13 जागा महायुती.
उद्धव ठाकरे आदर्श नेता आहे
Yes
💯👌👌
Right 👍👍👍
औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन डोकं ठेवायचा आदर्श तुम्ही नक्की घ्या
Tumchi ka jaltie.....jalo mat😂
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच जिकणार
शिरुर मध्ये अमोल कोल्हे येणारच हि काळ्या दगडावरची रेघ आहे
आमच्या बीड मध्ये फक्त बप्पा🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉
उध्दव ठाकरे यांना मोठे यश मिळेल
उबाठा खान गायबच होणार
उझ्या आईला झवणार येऊन 👍
@@gorakhkadlag385 uddhav thakrey tujhya bayko chi chaddi kadhun zavnar..
ठाकरे जिंकणारच
एकदम बरोबर आहे बिलकुल सही बात है!यात शंकाच नाही,खुपच छान सर्वे (अंदाज)म्हणावा लागेल मनापासून धन्यवाद 😂😮
तुमचे सर्वेक्षण आवडले.
महाराष्ट्रात भाजपा पराभूत होणार आहे
Maharastra mde nahi देशा मदे bjp 200 nahi janar aani MVA 300+
Khup changle hoil bhau 40 par pan hou nai
Ok
जे ची@@Gujuit34मी ते
अब कि बार 400 पार अब की बार 45 पार म्हणणारे आता चिडीचूप झाले आहेत फक्त राजकारण करीत व्यस्त असतात हे भाजप पक्षातील लोक आरे जनतेने ठरविले पाहिजेत तेव्हाच ते पार होईल ना ? मतदार ला गुहीत धरू शकत नाहीत कारण निश्चितच तो मतदार राजा कोणत्याच राजकीय पक्षातील नेतृत्वाचा गुलाम नाहीये फाजील आत्मविश्वास कुठून निर्माण झालाय माहीत नाही पण महाराष्ट्रातील आताचे राजकारण पहिल्यास लक्षात येईल कि भाजप पक्षातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील संस्कार व संस्कृतीचे इतक्या प्रचंड खालच्या पातळीवर जाऊन राजकारण चाललंय हेच दुर्दैव आहेत महाराष्ट्रातील जनतेस वेठीस धरत आहे आज शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, रोजगार उपलब्ध नाहीत, भ्रष्टाचार केलाय त्यालाच शुद्ध करून घेतात व साथ व समर्थन देत सोबत घेऊन सत्तेवर येतात ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणून सांगितल होत दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीसाहेब यानीच शेवट पंतप्रधान मोदीसाहेब आपण बोलत होतात भर सभेत आरोप केलाय सिचंन घोटाळ्यात भ्रष्टाचार केलाय म्हणून तरीदेखील भाजप नेत्यांकडून कित्येक भ्रष्टाचारी खासदार असेल आमदार असेल भाजप पक्षात प्रवेश दिलाय गोरगरीब जनता महागाईत होरपळून निघत आहेत त्याबद्दल कोणीच चकार शब्द देखील काढत नाहीत म्हणून यावेळेस बस झाल अब कि बार काँग्रेस सरकार चाहिऐ भाई भाजपाई अब बहोत हुआ भाजपाई अब आप आराम करो बहोत खूब आच्छे दिन दिखाऐ
महाविकास आघाडीच्या बाजूला 35 जागा राहतील
A1a1
सांगली जिल्हा निवडणूक अंदाज चुकीचा आहे.
दादा यावेळी सांगली मधून विशाल दादा पाटीलचं निवडूण येतील, तुम्हाला पहायचं असेल तर 4 जूनला सांगलीला या
सांगली लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील 100% खासदार होणार
चंद्रहार पाटील येणार 100 टक्के
राज्यातील ४८ पैकी ४० जागा मविआ विजयी होणार.
🙏🙏🖐️🖐️🖐️🖐️🖐️
नक्कीच 💥💥💥
45+
@@laxmanhonamurge7931😊
३५+
शिवसेना जिंदाबाद उद्धवसाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
सगळे सर्वे बरोबर आहेत...🎉 सांगलीचा सर्वे पूर्णपणे चुकलेला आहे 100% अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील एक लाख मतांच्या फरकाने विजयी होणार🎉❤
देशात भाजप ला धक्का बसणार आहे, महायुतीचा तडीपार होणार
बीजेपी गद्दार घोटालेबाज याना तड़ीपार करूया धन्यवाद
😊
मग वंचित वाले पंतप्रधान होणार आहेत का? आधी निवडून तर येऊ द्या!
महायुतीला एक पण जागा भेटू नये ...इतके निर्लज्ज loka ahe t
तसे नको गडकरी निवडून येऊ दे
मतासाठी ऐका धर्माची चाटूगिरी करणारा पक्ष चांगलं नाही का. पतणाची सुरवात झाली परिवर्तन करायला तयार रहा.
Right
खर आहे 👍🏻
आपला पुणे व बीड लोकसभा मतदारसंघाचा सर्वे प्रासंगिक व वस्तुस्थितीला धरून नाही
आपला सर्वे बरोबर पण चंद्रपुरात धानोरकर जिंकून येईल
गडचिरोली - डॉ नामदेव कीरसान कांग्रेस
चंन्द्रपूर - प्रतिभा धानोरकर
हे दोन जागा महाविकास आघाडीचा फिक्स आहे
❤❤
छान
चंद्रपूर - प्रतिभाताई धानोरकर १०००% टक्के निवडून येणार.... सुधीरभाऊंच काम त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगले आहे मात्र मोदी नको म्हणून सुधीरभाऊ नको आहे... महाराष्ट्रातला चंद्रपूर हा एकमेव मतदार संघ आहे मोदी साहेबांची लाट असतांना सुध्दा २०१९ ला दिवंगत बाळूभाऊ धानोरकरांना निवडून आणल होत... हंसराज अहिर साहेबांसारख्या राजकारणात दमखम असलेल्या नेत्याला पाणी पाजणार हे मतदार संघ आहे हे लक्षात घ्या...?...
Ramtek pn
रामटेक मध्ये पण congress येणार
बीड मध्ये बजरंग सोनवणे निवडून येणार
Sarve barabar nahi. Nagpur gadchiroli. Chandrapur sarve barobar nahi ani bjp chi lot nahi
Nahi re yenar
बघ चार तारखेला कळेल
तुमचा सर्वे ८०% बरोबर वाटतोय..
उध्दव बाळासाहेब ठाकरे हे ऐकले नबर लोक प्रिय नेते आहेत शेतकरी खरे कैवारी दोन लाख रुपये सुट केले
बुलढाणा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी होणार...
हा सर्व सर्वे चुकिचा आहे. ऊबाठावराशरदपवार गटाला ४/५जागा मिळतील बाकी महायुती जिकंनार आहे. धन्यवाद...
@@prakashnikumbh8659तु काय शेन खाऊन सर्वे कर ना
@@prakashnikumbh8659😂😂😂😂😂😂😂😂😄😄😄😄😄😄😂😂😂
बूलढाणा रवीकांत तूपकर येणार शेतकरी नेता
100% buldana mahavikas aghadi jiknar
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🎉
सच्चा मुसलमान
कट्टर मुसलमान
@@VijayManjrekar-xs9feभाजपामध्ये भ्रष्टाचारी साधू संत आहेत.😂
@@VijayManjrekar-xs9feफुट पाडने अन राज्य करणे 😂😂😇🍉निती😂😂😂😇
महायुती ला ऐक ही जागा जिंकणार नाही
मस्त विश्लेषण केले साहेब .... अगदी परफेक्ट ... मानले पाहिजे तुम्हाला....❤❤👌🙏🙏🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी शेवटी सत्याचा विजय होताना दिसतो आहे हीच खरी ताकत आपल्या महाराष्ट्र देशात आहे सर्व जनतेचे आभार
परभणी बंडू जाधव मविआ
Only जानकर 😊
जानकर
महाविकास आघाडी 35 ते ३८ जागा जिकणार
सर्व चुकीचे सर्वे आहेत कोणीही सर्वे केलेत सांग त्याचा सत्कार करायचा आहे
नगर दक्षिण निलेश लंके जिंकणार
वाटत नाही पण तुम्ही म्हणताय तर हा लोकांचा विजय असेल, लंकेंनी पुढे चालुन चांगली कामे केली तर लोकशाही चा ही विजय होईल..😊
निलेश लंके खासदारसाहेब जय महाराष्ट्र ✌️✌️✌️✌️
अरे चाट्या... तुझा राजकारण शेमन कळत का..?
राजकीय अभ्यासक म्हणन्या पेक्षा महाभकास आघाडीच्या चाट्या म्हणून घेत जा..!!
💯
उद्धव साहेब झिंदाबाद.
आपला सर्व्हे इतका वस्तूनिष्ठ व प्रामाणिक आहे,की आपण महाराष्ट्र राज्य व्यापी सर्व्हे शिवाय पूर्ण देशाचा सर्व्हे करावा व कोण प्रधानमंत्री होणार ते ही जाहीर करावे.
हास्यास्पद
सांगली बाबतचा निकाल धकादायक लागलेला पाहायला मिळेल 🙏🏻
संजय काका पाटील, पंकजा मुंढे याच्या विजयाबाबत शंका आहे
Sangli madhe Vishal Patil hamkhas nivdun yenar
Yethe matvibhajan jhale nahiye, chandrahar Patil yana jemtem 50000 mate padtil.
Sarv palshachya lokani ✉️ mat dilay
चिकिताई पडणार 20,000
सांगली मध्ये विशालविजय होणार १००%
विशाल पाटील 25 ते 30 हजार मतांनी निवडून येतील
तुतारी,हाताचा पंजा, मशाल फक्त
बरोबर आहे तुमचा अंदाज
Ram करो आणि हा सर्व्हे खरा ठरो हिच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. तेव्हाच गुजराती मक्तेदारी संपुष्टात यईल. जय हिंद जय महाराष्ट्र जय जनहित पत्रकारिता. भारत माता की जय. तरच शेतकरी वर्ग मग तो कोणत्याही प्रांतातील असो त्याला खर्या अर्थाने न्याय मिळेल. आज महाराष्ट्रातील असमियतेला खरी निडर पत्रकारिता सांगत आहे जनहित पत्रका द्वारे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला सत्य अस्त्यता पटवून दिल्या शिवाय राहणार नाही.महा आघाडीचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
महाविकास आघाडी 38 जागा जिंकणार 🇮🇳🇮🇳🇮🇳
उधवठाकरे साहेब जिंकणार आम्ही त्यांचे सोबत आहे
❤❤🎉🎉
देश बदल करू पाहतोय जनतेला बदल हवाय.👌👌🙏🙏🚩🚩🚩
उद्धव ठाकरे साहेबांचा विजय महाविकास आघाडीच विजय होणार.
लोकांनीं यां सर्वे वर निकाल लागे पर्यंत विश्वास ठे वा
उद्धव ठाकरे
पंकजा मुंडे बदल चुकलात तुम्ही ते पडणार
Barobar tutari yenar shmi ground varch sangt ahot tutari wajli ahe
सगळंच चुकलं आहे
चिकिताई पडणार चिकिताई
मराठवाड्यात सर्व जागा महाविकास आघाडीचे प्रचंड मताने विजय होणार आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉
राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपण आकडेवारी मिळवून सर्वे सांगत आहात . हाच सर्वे पत्रकारीतेच्या माध्यमातून सांगितला असता तर सर्वांना पटला असता सर !
महाविकास आघाडी ३५
कल्याण काळे विजय होणार
Buldana mashal 100% fix aahe
Prataprao padnar
महाविकास आघाडीच्या 25 जागा लागतील
लोकांनी पैसे घेऊन करेक्ट कार्यक्रम केला आहे..
महाविकास आघाडी 25 च्या वर येणार महायुती 10
ऊऊऊ
Mahavikas aghadi 25
खूप छान सर चांगला सर्वे केला तुम्ही
अकोला मधून आदरणीय बालासाहेब आंबेडकर विजयी झाले
फक्त महाविकास आघाडी जिंकणार
आपले निकाल विश्लेषण खुप छान आहे, पण मावळ मध्ये सुध्दा वाघेरे जिंकणार अशी वस्तूस्थिती आहे..
एकदम बरोबर आहे साहेष जय मराठा जय शिवराय
सर्वे करणाऱ्यांचा मोठा सत्कार ठेवला आहे जालना जिल्ह्यामध्ये कृपया रिंगण लाईव्ह चैनल वाल्यान तो सत्कार स्वीकारण्यासाठी जालना जिल्हा मामा चौक येथे अध्यक्षांनी तो सत्कार स्वीकारण्यासाठी यावे ही नम्र विनंती.
नगर मध्ये लंके निवडून येनारआहेत
साहेब
Dhagekar हे निवडून येऊ शकतात संजय वागिरे हे निवडून येऊ शकतात
Ghangekar punyat tar maval madhe sanjog waghere patil yenar
दोघे पण पडणार
या दोघांनी मतदारला 300 ते 500 रु वाटले असतील तर येतील. कारण गावागावात भिक्कारचोट मतदार असतात. ते संध्याकाळी 4 वाजे पर्यंत कुणी तरी मतांसाठी पैसे घेऊन येईल व ते स्वतः ला पाच वर्षे म्हणजे 1830 दिवसा साठी कसे 300 ते 500 रुपया साठी विकले जातात ही आहे वस्तुस्थिती. विकले जाणारे 25℅ मतदार आहेत म्हणून च हरामखोर,भ्रष्टाचारी, बलात्कारी निवडून येतात व येणार.
जर निवडून आलेत तर
EVM सेटिंग च काय
होणार, मग EVM
ओके
बुलढाणा जिल्हा मशाल
फक्त महाविकास आघाडी
देशाचा संपूर्ण पाठिंबा महायुतीला..
पार वाट लावली शेतकऱ्यांची या गोदी सरकार ने
😂😂😂😂😂😂😂
अकोला - वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विजय होणार आहेत
का? फक्त वंचित आघाडी च होती ना? त्या वेळी तर लय टणाटणा उडायचे. भाजप ची बी टीम. आता खा.
पडलाच समजा बाळासाहेब 1000%
ठाकरे
महाराष्ट्र वेडयांचा नाही हे यातून शिकायला मिळते. जैशी करनी वैशी भरनी
फक्त 1चूक आहे सर्वे मध्ये सांगली मधून अपक्ष विशाल पाटील विजयी होणार आहेत लिहून ठेवा.. 🙏
Good surrvey
लंके साहेब तुतारी
साहेब बीड जालना येथील उमेदवार आपण चुकीचे सांगितले...
हे BJP दोन्ही उमेदवार पडतात...😢😮😅
पडलेच पाहिजेत bjp
जालना बिड भाजप हरणार
जालना मंगेश भाऊ येणार
❤
❤
Jalgaon madhun 130hajar led ne Karan pawar Vijay hotil
Udhav thakre
बारणे नाही वाघेरे निवडून येतायेत
डॉ कल्याण काळे पाटील. जालना
उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
आमच्या तालुक्यात बर्शिमध्ये विद्यमान आमदार BJP मधून प्रचार करत असताना देखील ओमराजे यांना लोकांनी भरभरून मतदान केले आहे,येथे पैशाचा वापर होवुन देखील लोकांनी ओम राजे यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ओम राजे हेच विजयी होतील
फक्त उद्धव साहेब
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤
संभाजीनगर मशाल
India aaghadi
महाविकास आघाडी विजयी होणार आहे.
सांगली मतदार संघातून विशाल पाटील निवडुन येतील
उध्दव ठाकरे चे १८.. उमेदवार निवडून येणारे 🎉 आहेत