मी महाड क्रांतिभूमी मधून आहे तुमचा पोग्राम च्या वेळेस मी पाठी बसलेलो तेव्हा विनोद दादा आणि तुमचा पोग्राम होता
आणि तुम्ही एवढ्या मोठ्या कलावंत आहेत आणि अशी वेळ आलेली आहे खूप वाईट वाटतय ....पण अशे दिवस रहाणार नाही
पण मी माझ्या कडून काहींना काही नक्कीच मदतीचा हात देईन तुमचे दिवस असेच राहणार नाही खूप सोन्याचे दिवस येतील जयभीम
सर्वांची ची अवस्था भयानक, हतबल आहे..... !
कोरोना च्या काळाने खूप काही शिकलोय...
जयभिम
तुमचे कार्यक्रम जेंव्हा चालायचे तेव्हा पैशाचा पाऊस पडायचा.
लाखोनी कमावलेले पैसे कोणत्या कामी लावले?
विष्णूदादा शिंदे यांची कमाई वेगळीच.
समाजात जे छोटे कलावंत आहेत त्यांना खरी मदतीची गरज आहे.
वैशाली ताई पहिल्यांदा सारखे प्रोग्रॅम सुरू होतील कोरोना महामारी जाणार मागील दिवस जातील पहिल्यासारखे कार्यक्रम सुरू होतील कोरोनाचे संकट जाणार आहे ताई जय भीम ताई