अहो जलणारे लोक खूप आहे त्यांना दुसऱ्याचे चांगले बघवत नाही एखादा व्यक्ती खूप पुढे चालला तर त्यांना आवडत नाही पाय धरुन मागे खेचतात महाराष्टात हेच चालू आहे एक महाराष्टीयन दुसऱ्या महाराष्टीयनचे पाय धरून मागे खेचतात हे तर विषेश म्हण आहे महाराष्टीयन लोकासाठी महाराष्टीयन लोकं एकदाच मदत करतात वर नेण्यासाठी किंवा वर चढवण्यासाडी दंहीहंडीच्या वेळेस इतर वेळेसपाय खेचण्यातच पटाईत असतात म्हणूनच आज महाराष्ट् देश मागे पडला आहे तीस तीस वर्ष लागते का मानसमान मिळवण्यासाठी मुदामून हातपाय धूऊन मागे लागलेले असतात काय मिळवणार आहे असे करून एखादयाचे जीवन आयूष संपवतात दुसऱ्याचे कूळ बूडवतात अंश व वंश संपता तुम्हाला कोणी अधिकार दिले माझा शाप आहे सर्व जग संपणार आहे तुम्ही सर्वानी मिळून माझा परिवाराचे वाईट केले आहे तुम्ही माझा मुलाला व मुलीला हात लावला कि घातला आता तुम्हाला माफी नाही माझा तळतळाट माझी हाय माझा नवऱ्याची,माझी,मुलाची,मुलीची हाय बददुवा तुम्हाला लागल्या शिवाय राहणार नाही जगबुडी होणार सगळ्यात जास्त तुम्ही माझा मुलावर अन्याय केला आहे रोज तो रक्ताचे आसू रडतो व त्यांच असवाना पूर ,महाप्रलय आला पाहिजे सर्व वाहून गेले पाहिजे खता तरी सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही सर्वनाश अटळ आहे दैवाशी जाणणाऱ्यानो,व आंबेचे गोधळी असणाऱ्यानो बघू मग तुमचा दैव,तुमच्या आंबामाता तुम्हाला कशा वाचवतात एका आईचा शाप व तळतळाट आहे अंतकरणापासून महाप्रलय येणार आहे.
Saglyanich vait kel ka, kay zal kas zal, tyach kahi karan asel ki sarvana govnyaat kay arth ahe, sarvana taltalat devun tumhi pan paaych khechat ahat ki, jar devavar vishvaas asel tr jyane vait kel tyach zalyshivay rahat nahi nahitr tumcha devavaecha vishvaas khota ahe. Ani dev manat nasal tr jyane kel tyala dhada shikvava. Ashru galnyaat ky arth ahe. Jyancha kahi dosh nhi tyana bolnyaat shivya shraap den he chukich nji nhi ka.
फारच छान मनाला भिडला👌जय शिवराय
अभिनंदन
खूप छान विचार
Uttam vichar.
Very nice
Mast
मला कोणत्याच लोकांकडून आदर सनमान तर अजिबात नको शेंबड्या लोकाकडून आदर सनमान अपेक्षा अजिबात करत नाही पण काही लोक समोरच्या ला तुच्छ लेखून समोरच्या ला टोंमणी देऊन बोलतात अशी माणसे गुवावरच्या माशी सारखी असतात ती माणसे गु सारखी असतात मी तर कोणाशी अजिबात बोलत नाही फक्त विचारलेल्या प्रश्नांना ची उत्तर देते
जेव्हा लोक खोटे आरोप करून चुकीचा ठरवत असेल तर चूक कशी स्वीकारायची काही लोक खोटे आरोप लावन्याचा पहिले च प्लॅन केले ला असतो . Negative प्रत्येक वेळी विचार नाही करत पण कधी कधी स्वतः च पाऊल उचलताना निगेटिव्ह आणि positvi दोन्ही विचार करावा लागतो कारण आयुष्यात सगळ positive होत नसत सुख आहे तर दुःख आहे positive झाल तर negative पण कधी कधी होत असा कुठला माणूस ह्या जगात आहे का जो positive विचार करून सुखी आहे नाही च भेटणार असा माणूस 😂😂
Nice video
यातील सगळ्या अश्या गोष्टी आहे मी करत नहीं तरी लोक माझा राग राग करतात अन् मला पाहून तोंड वाकड करतात हसत असतात....ओळख नसलेली माणसे सुधा
एकदम योग्य आहे
तुमचा नंबर
Very nice
खूप छांन माहीती दिली धनवाद