@@surajkkr3280काय फुकट दिले रे सगळं. 2013 ला काँग्रेसची सत्ता असताना फडणवीस, पाशा पटेल, पंकजा मुंडे याने एक पाय दिंडी काढली होती, दिंडीमध्ये सोयाबीन साठी.6000, भाव मागितला होता, आज 11 वर्षे झाले, हे शेतकरी 3800 ते 4000 ने सोयाबीन विकत आहेत. याचं जरा भान ठेवा. आज हमीभाव 4890 दिला आहे, ते पण घेण्याचे नीट व्यवस्था नाही 8:24 .
राजीव गांधी म्हणाले होते 100 रूपये केंद्रातून गेले तर ते खाली 15 पैसे जातात पण या भाजपने तर 15 रू. तर सोडा ऊलटे जीएसटी च्या कायद्या मूळे 50 रूपये घेऊन गेले
गेल्या तीन वर्षांपासून शेती मालाच्या किमती केन्द्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कमी होत आहेत, व शेती खर्च वाढत आहे. खते,बीयाणे,औषधे याच्या भरपूर किमती वाढल्या आहेत. उद्योग क्षेत्राला सवलती दिल्या आहेत, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे. शेती खर्च सुध्दा निघून राहिला नाही.
ज्यावेळेस मतदान करायचे असते त्यावेळेस माझा नेता ❤आमचा माणूस ❤माझा पक्ष घ्या वारंवार ❤असेच होणार❤जर योग्य मतदान केले असेल तर ❤EVM MACHINE मुले घोळ झाला आहे
मेन मुदा import का है यह अनाज का आयात कर कर किसान भाई और छोटे मध्य व्यापारी बहुत लोगों की वाट लगाई है फिर भी किसी की सुनाने को तैयार नहीं है क्या करें सब लोग जो इनसे डरते हैं ye कब तक तंग करेंगे जनता को और जनता भी कब तक सहन करती है देखते
शेतकरी यांना कोणतेही सवलत देऊ नये आणि नौकरदार यांना चौपट पगार करावा कारखानदार यांना मोफत पैसे व्यवसायासाठी द्यावेत मजुरी करणारे लोकांना मजुरी भरपूर द्यावी सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी यांना महिना दहा लाख वीस लाख रुपये मानधन द्यावे तरच देश सुधारणार मी पण शेतकरी आहे मग मला अन्न भरपूर प्रमाणात पिकवता येईल नाही पिकले तर मी शेतात पिकले तेवढे खाईल नाही पिकले तर मरुन जाईल पण पैसे वाले जगतील मग तर विकास झाला असे सरकारला वाटेल आरे तुमची लायकी नाही शेतकरी समृध्द करण्याची माती केली शेतकरी यांची तुमच्या या व्यवस्थेने
शेतकरी कर्ज माफी नाही केली आजून देवा भाऊने वचनम नामा कधी पाळणार भाजपचा . मत घेवून निवहून आला . आता शेतकरी जनता यांना फसवू नका जि एस टी कमी करा कर्ज माफी करा
शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे मरण, आम्ही जे घेतो ते दहा पट्टीने भाव वाढले आणि आम्ही जे वीकतो त्याचे भाव गेली दहा वर्षे नाही वाढले शेतीत एक हजार रुपये खर्च करा दोनशे रुपये परत येतात 800रू घाटा कसं चालेल
भारतीय जनता पार्टीचे सरकारी शेतकऱ्याचे सरकार नाही. परंतु लाडका बैल लाडकी बहीणी अशा डोकेबाज योजना आणून आरएसएस आणि भारतीय जनता पार्टी देशावर राज्य करत आहे
शेतकर्यांनी शेतकरी आयडी कार्ड काढली शेतकर्यांचे वाटुळ होणार त्या कार्ड वरुन उत्पन्न किती लाखाचे होणार कारण जास्त लाखाचे उत्पन्नावाले शेतकरी पी एम किसान कट होणार
काही दिले नाही म्हणजे काय पाहिजे होत ते सांगा भाव वाढ होतेच भाव नाही म्हणता तुम्ही विकू नका काही दिवस अपोआप भाववाढ होईलच पिके पर्यत दम राहतो विकायला का घाई करता
तो शेतकरी म्हणतोय ते खर आहे सरकारने शेतकऱ्याची वाट लावली
भाजप सरकार पूर्ण शेतकरी विरोधी आहे शेतकर्यानी फक्त सहा महिने शेती पिकवायची नाही मग कळेल सरकारला जय जवान जय किसान ही खोडी घोशना आहे
काहिच नाही मोदी आल्यापासून १० वर्षा पासून शेतकरी पर्ण देशोधडीला लागला❤
बाबा हे सरकारच ईव्हीएम मावशीच आहे यांना जनतेच्या मताशी काही देन घेन नाही.😂😂😂😂😂😂
मोठ मोठ भाषण अण 5 किलो राशन 😂😂😂😂😂😂 बस हेच आहे बजेट शेतकयाच 😂😂😂
शेतकऱ्याची वाट लावली या सरकारने
😂😂 फुकट पाहिजे का सगळे मग
@@surajkkr3280काय फुकट दिले रे सगळं. 2013 ला काँग्रेसची सत्ता असताना फडणवीस, पाशा पटेल, पंकजा मुंडे याने एक पाय दिंडी काढली होती, दिंडीमध्ये सोयाबीन साठी.6000, भाव मागितला होता, आज 11 वर्षे झाले, हे शेतकरी 3800 ते 4000 ने सोयाबीन विकत आहेत. याचं जरा भान ठेवा. आज हमीभाव 4890 दिला आहे, ते पण घेण्याचे नीट व्यवस्था नाही 8:24 .
@@surajkkr3280तुला बाजारात भाजीपाला घेताना भाव करतो त्या वेळेस तुला फुकट पाहिजे असते
महाराष्ट्र टाईम्स धन्यवाद तुम्ही जी बातमी दाखवली पण शेतकर्यांनी फक्त स्वतःपुरते पिकवा मग कळेल या सरकारला आणि देशाला तुमची किंमत
जय जवान जय किसान
शेतकरी ला स्वामीनाथन आयोग नुसार शेती मुल्य दर साल 2014 पासुन तसेच दिरंगाई बाबतीत दरवर्षी रक्कम बाबतीत व्याजदर रक्कम ऐवजी शेतकरी ला लाथा मिळाल्या.
अगदी बरोबर आहे बाबा . शेतकरी सर्वसामान्य जनतेचा चुराडा आहे.
घ्याना बोकाडी मोदी ऊरावर बसून❤ अरे क्रांग्रेस बर होत मी पण बिजेपी चा होतो आता नाही
मस्त
राजीव गांधी म्हणाले होते 100 रूपये केंद्रातून गेले तर ते खाली 15 पैसे जातात पण या भाजपने तर 15 रू. तर सोडा ऊलटे जीएसटी च्या कायद्या मूळे 50 रूपये घेऊन गेले
शेतमाल पिकवण्याला खर्च ,आजची महागाई,शेतमालाचा भाव, निर्यातबंदी,अवकाळी ,दुष्काळ
पाहिले का मुख्यमंत्री साहेब शेतकर्यांचा व्यथा जरा विचार करा आणि कर्ज माफ करा
घ्या निर्मला बाईचे पांढरे शुभ्र केस शेतकरी संपला आता
😅😅😅😅😂😂😂
सरकार मुर्ख आहे
शेतकरी हवालदील खडबडून जागा हो
भाजपला मतदान द्यायला नको होते मतदान दिले तर आता भोगा
बिहार कि जय हो
महाराष्ट्र सर्वात जास्त टॅक्स देतो तरी सुद्धा महाराष्ट्र ला काही मिळत नाही ही तर दुर्भाग्य आहे आपल 😢😢
एक दम बरोबर मामा
सरकार से सब लोग नाराज हैं फिर भी ये चुनकर कैसे आते हैं भगवान जाने ये सरकार की सच्ची बातें कहने के लिए मीडिया वाले डरते हैं
फोडणी साहेबांनी आणखी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही तो शेतकऱ्याला मूर्ख समजतोय
छान वार्तांकन
सेती.तूमची.पानी.देनार. सरकार
अंकर भाऊ तूला अक्षरशः माझा 🙏🏻
भाजपला मतदान दिले आहे आता भोगावे लागणार आहे
घ्या उरावर bjp ला, मतदान करताना दोन दोन हजार कोणी घेतले, पाच वर्ष बसा बोबलत,
शेतकऱ्यांच्या हाती धतूर दिलंय ह्या सरकार नं ✍🏻
आच्छे दिन, हिंदु राष्ट्र 😂😂😂😂😂
आठ हात लाकूड नऊ हात ढिपली म्हणजेच मोदी सरकार...
गेल्या तीन वर्षांपासून शेती मालाच्या किमती केन्द्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कमी होत आहेत, व शेती खर्च वाढत आहे. खते,बीयाणे,औषधे याच्या भरपूर किमती वाढल्या आहेत. उद्योग क्षेत्राला सवलती दिल्या आहेत, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे. शेती खर्च सुध्दा निघून राहिला नाही.
ज्यावेळेस मतदान करायचे असते त्यावेळेस माझा नेता ❤आमचा माणूस ❤माझा पक्ष घ्या वारंवार ❤असेच होणार❤जर योग्य मतदान केले असेल तर ❤EVM MACHINE मुले घोळ झाला आहे
कसंय बरं का देशाचा राजा व्यपारी आहे मग शेतकरी भिकारी च होणार ✍🏻
ओन्ली शरद पवार अर्थमंत्री पाहिजे
मुळातच बीजेपी सरकार आणि मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही हा गुजराती कधीच शेतकऱ्यांना होणार नाही
आयात निर्यात ची परवानगी अदानी व अंबानी साहेबांना.... सोयाबीन ..हरभरा...तुर..मातीमोल... तेल...दाळ..महाग... भावानो... फक्त सनातन धर्माचे पालन करा... 😊😊😊
शेतकरी राजा आहे पण सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे
आ गये आच्छे दिन 🎉
मेन मुदा import का है यह अनाज का आयात कर कर किसान भाई और छोटे मध्य व्यापारी बहुत लोगों की वाट लगाई है फिर भी किसी की सुनाने को तैयार नहीं है क्या करें सब लोग जो इनसे डरते हैं ye कब तक तंग करेंगे जनता को और जनता भी कब तक सहन करती है देखते
ते कोण. मुरख आहे महतारा गहणतोय
शेतकरी यांना कोणतेही सवलत देऊ नये आणि नौकरदार यांना चौपट पगार करावा कारखानदार यांना मोफत पैसे व्यवसायासाठी द्यावेत मजुरी करणारे लोकांना मजुरी भरपूर द्यावी सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी यांना महिना दहा लाख वीस लाख रुपये मानधन द्यावे तरच देश सुधारणार मी पण शेतकरी आहे मग मला अन्न भरपूर प्रमाणात पिकवता येईल नाही पिकले तर मी शेतात पिकले तेवढे खाईल नाही पिकले तर मरुन जाईल पण पैसे वाले जगतील मग तर विकास झाला असे सरकारला वाटेल आरे तुमची लायकी नाही शेतकरी समृध्द करण्याची माती केली शेतकरी यांची तुमच्या या व्यवस्थेने
आता बोबला EVM पेकेज चालु आहे करुन देन चालु
सोयाबीन ला 7000 भाव2014 ला मागणार फडणवीस आज मुख्यमंत्री झाला तरी गुपचिली घेऊन गप्पच बसलंय की तो पाशा पटेल तर कुठंय ते सापडत च नाही ✍🏻
शेतकरी कर्ज माफी नाही केली आजून देवा भाऊने वचनम नामा कधी पाळणार भाजपचा . मत घेवून निवहून आला . आता शेतकरी जनता यांना फसवू नका जि एस टी कमी करा कर्ज माफी करा
हे सरकार शेतकऱ्यांनाच कर्ज देऊन गुलाम बनवनार
Barobar bolale mama
खरं बोलले ते शेतकरी तुरीचे भाव उतरले
शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे मरण, आम्ही जे घेतो ते दहा पट्टीने भाव वाढले
आणि आम्ही जे वीकतो त्याचे भाव गेली दहा वर्षे नाही वाढले शेतीत एक हजार रुपये खर्च करा दोनशे रुपये परत येतात 800रू घाटा कसं चालेल
सत्य बोललात बळीराजा सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवत आहेत
कृपा करून शेतकरी स्वतःसाठी पिकवा
सरकारला धडा शिकवा
दलाल मीडिया चा माईल शेतकरी लागला काल पर्यंत शेतकरला १२ हजार भेटणार होते आता गप्प बसले
मोदीजी तर कांदा पण खात नाहीत ✍🏻
गरीब गरजू कष्टकरी काबाड कष्ट करून हातावर पोट भरणारे अल्पभूधारक शेतकरी हे ते का?????😂😂😂
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
पांढरा उंदीर बरा पण २0१४पुर्वीचा पांढरा हत्ती सगळ्यात वाईट होता.
पांढरा उंदीर बरा पण २0१४पुर्वीचा पांढरा हत्ती सगळ्यात वाईट होता.
Real condition
भारतीय जनता पार्टीचे सरकारी शेतकऱ्याचे सरकार नाही. परंतु लाडका बैल लाडकी बहीणी अशा डोकेबाज योजना आणून आरएसएस आणि भारतीय जनता पार्टी देशावर राज्य करत आहे
काका तुम्ही एवढं सांगितलं ते सर्व बरोबर आहे पण काही कास्तकार त्यांच्या आश्वासनाला बळी पडतात आणि निवडून देतात
रिचार्ज वाडीले मोबाईलची खूप काही अशा गोष्टी आहेत बोलायला सुद्धा पैसे सगळ्या सुविधा देतात जीवनावश्यक वस्तू मोबाईल झाली
बीजेपी सरकारला सत्तेची नशा चढली आहे देर है लेकिन भगवान के घर में अंधेरा नही
त्यांची चुकी नाही आपण मतदान करते वेळेस विचार केला नाही आता आपण पाच वर्ष पाप भोगायचं त्यांना काही फरक पडत नाही आता
सुरुवातीला बीजेपी ची दोनच सीटर खासदार निवडून येत होते पुढच्या वेळेस चीज गटना रिपीट होणार बीजेपीचा नायनाट होणार
💯
हे सरकार पाडा आता शेतकर्यांनी
निर्मला सितारमण कांदा खात नाही.
मोदी फक्त सोन्या चे भावा वाडवतो
बिहार तुपाशी महाराष्ट्र उपाशी
मोदी सरकार धोरण शेतकरी मरन
Jab tak hindustani kisan age nahi bhadega hindustan age nahi bhadega
सगळ्या अडचणी,कायम रडारड, यातच शेतकरी मेला पण शहाणा झाला नाही, असं फालतू बोलून काही फायदा नाही सगळंच सरकारवर सोडून तुम्ही बांधावर बसा
पाच वष लागला लबा शेतकरी
मतदान तर तुम्ही केलं
शेतकरेला काय दिला धतुरा
पापी सरकार
शेतकर्यांनी शेतकरी आयडी कार्ड काढली शेतकर्यांचे वाटुळ होणार त्या कार्ड वरुन उत्पन्न किती लाखाचे होणार कारण जास्त लाखाचे उत्पन्नावाले शेतकरी पी एम किसान कट होणार
काय शेतकर्यांचे हाल लावलेत
मत देताना शेणं खाता का.
भाऊ.तूमि.शेतकरि.निवडनुक.काळात.झोपले.होतेका.लबाडाला.मतदिलि.तवा..
व्यापारी सरकार
3Lack milaycha patta nahe An 5Lack chay credit card daynar Labada kuthLay😅
काही दिले नाही म्हणजे काय पाहिजे होत ते सांगा भाव वाढ होतेच भाव नाही म्हणता तुम्ही विकू नका काही दिवस अपोआप भाववाढ होईलच पिके पर्यत दम राहतो विकायला का घाई करता
Raje shetich mal ha kharab hot asto ..... Tomato kahi divas thevu shkto raje.... Jast divas nahi thevata yet
Kerjmafe la D F jababdar khotarday Terbja😅
D F nay chulubhar Pani payaway😅
रोपं नाही पीक म्हणा.
Ladki bahin chay Paisay Ghayun matdan kayLay Taywha Laja sodLya Tumhi😅
Shetkaryacha karza maf rara tarch shakari samadhani
Pap.bhogav.lagel
Setkari cha vetha konij samjun get nahi sagde barabodyache sarkar yete
Jo parita modi hi to parnta kisana sauki ni rahnar ni
Are yancha bhajipala dudh band Kara char divsat jagevar yetil
B j p modi sarkar kisana vrodi sarkar hi modi adni abni sati kam karto kisan cha ki Dana gana ni fakta mata sati kisancha vApr
काय स्टंटबाजी लावली 😂
लगेच माईक घेऊन गेले, हे शेतकरी नाही तर विरोधकांचे लाभार्थी आहेत 🙏
म्हातारा किती खोटं बोलतोय
मोदी सरकार की जय हो🎉
घ्याना बोकाडी मोदी ऊरावर बसून❤ अरे क्रांग्रेस बर होत मी पण बिजेपी चा होतो आता नाही
गरीब गरजू कष्टकरी काबाड कष्ट करून हातावर पोट भरणारे अल्पभूधारक शेतकरी हे ते का?????😂😂😂
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤