महाराष्ट्र राज्यातील महायुतीत उमेदवार निवडणूकीतून लढण्यास तयार नाहीत म्हणून तर लोकसभेत हाल केलाय ते माजी खासदार माजी आमदार व आयात करण्यात आलेत ते उमेदवार निवडणूकीतून रिंगणात उतरत आहेत त्यातून शिंदे गटातील बंडखोर आमदार शिवसेना व अजित पवार गटातील बंडखोर आमदार राष्ट्रवादी पक्ष फोडून तोडून त्यानाच अजून कोणत्याच आधिकार दिलेलाच नाहीत केंद्र सरकारकडून अमित शहा ,पंतप्रधान मोदीसाहेब यानीच उमेदवार सांगितले आहेत एकनाथ शिंदे अजित पवार यांना त्याच्याच पक्षातील उमेदवार ठरविण्याचे अधिकार देण्यात आलेच नाहीत म्हणून कित्येक जागेवर भाजप पक्षातील माजी आमदार व खासदार या दोघांवर उमेदवार म्हणून देण बंधनकारक करण्यात आले आहेत नाहीतर मग अवघड काम होईल लगेचच ed cbi यंत्रणांकडून कारवाई करण्यात येईल म्हणून घाबरत आहेत हे दोन पक्षातील नेतृत्व पैशाचा पाऊस पडणार आहे यावेळेस मात्र इतके खरच खराब वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्रातील निवडणूकीत
जनतेला पण घराणे शाही पाहिजे.. मनोज जराअंगे गरजवंत उभे करतील किती लोकं निवडून देतील? राज ठाकरे चे किती येतील?.. निवडणूक लढवणा हे Art आहे जे घराणेशाहीला जमतं
आशिष सर तूम्ही पण विधानसभेत जायला पाहिजे पक्षाने नाही दिले तर अपक्ष लढा तूम्ही पाहिजे त्या मतदार संघ निवडा विजय निश्चित होईल असे वाटते
Sirji,politics is a business Right word
आशिष जी सगळ्याच राजकीय पक्षांनी विधीनिषेध न बाळगता आपआपल्या सोयीचे व सगेसोयरे यांचे राजकारण सुरू केली आहे.
Elective merit नावाखाली बेबंदशाही. अफाट पैसा वाटप
कौटुंबिक सोहळा हा शब्द शोभून दिसतो या निवडणुकीला 😂
Jadhav saaheb Aamdar zale pahijet
जाधव आज लय संतापले आहेत...
😂😅😂
देवरा ही राज्य सभेवर खासदार आहे,त्यांना वरळीतून उमेदवारी दिली.
मतदान करावे की नाही प्रश्न पडलाय काही ठराविक घराण्याची टोळी आहे
शंभर टक्के खरं आहे की ही सग्यासोय-यांची ही निवडणूक झालीय
मोदी आणि शहा च्या मदतीने फडणवीसानी केलेल्या राजकीय हगवणीचा हा परीणाम आहे
महाराट्राच वाटोळे केले.
पैसा,व सत्ताकरण चालू आहे.जाधव सर आता मोदीलाच प्रश्न विचारा आता कुठे आहे घराणेशाही .वाटोळे केले महाराष्टाचे .गुंडशाहीच
दादरच्या चांगल्या कार्यकर्त्याला का बरं उभा आडवा चिरताय ??? 🤣🤣🙏🙏
आशिष सर थोडंसं त्याला बोलूंद्या.
Nalayakano tumhala fakt.Rane ch distract. Rhit,yugendra pawar disat nahit distay.😮
शिरपूर आणि शिंदखेडा च काय होणारं आहे
जाधव सर जर लातूर ची लढत कशी होईल त्याच्यावर एक एपिसोड घ्या ऐकदा
ह्या राजकीय नेत्यांना जनता आणि कार्यकर्ता यांचे काहीच पडलेले नाही ,ह्यांना फक्त स्वतःच घर, कुटुंब,आणि आपले लेकरं बाळ यांचंच पडलेले आहे
Nothing but BJP politics
महाराष्ट्र चे वाटोळे फडणवीस यांनीच केले.
he kaam pawar ni 30 varsha pasun chalavla aahe! Tension nako gheu
Sir kal तुमचा शो का झाला नाही
पण ह्याला राजकीय परिस्थिती च कारणीभूत आहे!
आषिश जी घराणीशाही पुढे राजकिय पक्षांनी सपशेल शरणागती पत्करली आहे
हि अंदाधुंद अफरातफर निवडणुकीनंतर हि चालू राहून महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेकडे जाण्याची शक्यता आहे कां?
Voice madhe khar khar hotiye
Roj yet ka sar
Warora baddal pan sanga
मोर्शी वरुड मध्ये काँग्रेस चा उमेदवार कोण आहे
Aaj voice madhe khup problem zala
आता लोक ठरवतील, तुम्ही कोण ठरवणार?
परिवार या विषयावर मोठ मोठ्या गप्पा मरणारा फेकू येईल महाराष्ट्र राज्यत.
महाराष्ट्र राज्यातील महायुतीत उमेदवार निवडणूकीतून लढण्यास तयार नाहीत म्हणून तर लोकसभेत हाल केलाय ते माजी खासदार माजी आमदार व आयात करण्यात आलेत ते उमेदवार निवडणूकीतून रिंगणात उतरत आहेत त्यातून शिंदे गटातील बंडखोर आमदार शिवसेना व अजित पवार गटातील बंडखोर आमदार राष्ट्रवादी पक्ष फोडून तोडून त्यानाच अजून कोणत्याच आधिकार दिलेलाच नाहीत केंद्र सरकारकडून अमित शहा ,पंतप्रधान मोदीसाहेब यानीच उमेदवार सांगितले आहेत एकनाथ शिंदे अजित पवार यांना त्याच्याच पक्षातील उमेदवार ठरविण्याचे अधिकार देण्यात आलेच नाहीत म्हणून कित्येक जागेवर भाजप पक्षातील माजी आमदार व खासदार या दोघांवर उमेदवार म्हणून देण बंधनकारक करण्यात आले आहेत नाहीतर मग अवघड काम होईल लगेचच ed cbi यंत्रणांकडून कारवाई करण्यात येईल म्हणून घाबरत आहेत हे दोन पक्षातील नेतृत्व पैशाचा पाऊस पडणार आहे यावेळेस मात्र इतके खरच खराब वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्रातील निवडणूकीत
खरंच वैताग आलाय नुसताच... ईतकं गलिच्छ राजकारण आमच्या सत्तरीतल्या पिढीने तरी बघितलं नव्हतं...पक्षापक्षांतील फरकच कळेनासा झालाय... पार भुसा झालाय मस्तिष्काचा... थोडक्यात केमिकल लोच्या च झालाय की मेंदूमध्ये 😮😢😅😂
CM Shinde saheb ❤
लोकशाही ही संकल्पना कालबाह्य झाली आहे
Aawaj kharab hota aaj
मध्य प्रदेश टेकनीक
जनतेला पण घराणे शाही पाहिजे..
मनोज जराअंगे गरजवंत उभे करतील किती लोकं निवडून देतील? राज ठाकरे चे किती येतील?..
निवडणूक लढवणा हे Art आहे जे घराणेशाहीला जमतं
Lafu demeco.
ही शेवटचीच निवडणुक आहे,नंतर वननेशन वन ईलेकशन आहे सर्व पक्ष दोन पक्षात विलीन होतील,
😂
तरीही बीजेपी Ncp कॉंग्रेस शिवसेना 1 आणि ह्या पार्टी कसे चांगले आहे हे कौतुक करायला कमी होणार नाही वंचितांच्या बातमी दाखविणार नाही
कितीही आपटा येणार फक्त महायुती 😂
Hakkchi jaga sodun palun gele mashalvizali
Baramati cha sandhisadhucha photo chhapa pahle.
Pan tumhal nay jamnar.
Jyachi khavi poli tyachi vajwavi tali
BJP NE. D.F. NE MH. VATOLE KELE. HA KHARA DESH DROHI AHE.TYALA GET OUT KELE PAHIJE. HE 8S GORA KOBRA FOR MH. STATE.