त्यांनी कुठे काय आरक्षण दिलं... गोष्टी खुप करता फक्त.. काँग्रेसी होते हे सर्व खराबी करणारे.. मराठा समाज साठी काय केलं... जाऊदे मेलेल्या माणूस विषयी फक्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.. पण मन मात्र प्रश्न विचारते
@@dnyaneshwarpatil6641 महाराष्ट्र हा त्याच काळात घडला आहे आणि तेव्हा च मोठा झाला देशात. आता उलट कमी होत आहे. दुसरे राज्य पुढे जात आहेत आपल्या. भाजप तर जे आहे ते पण घेऊन चालली महाराष्ट्रातून.
माननीय श्री विलासराव देशमुख साहेब यांचा दूरदृष्टी असलेला स्वभाव. खूप वर्षापूर्वी ही भूमिका मांडली.आजही वर्तमान पक्ष यातून बोध घेत नाहीत. अतिशय हुशार,सुस्वभावी मुख्यमंत्री . धन्यवाद.
Tu kon bey? Did it hurt? ... Well it was meant to hurt ONLY! For thousands of years, people were using 100 percent reservation in education, jobs and even businesses. Vilasrao was a great leader in MH, but he doesn't understand the bloody SAGHARSH faved by the SC/ST/ OBC. Aarthik nikashawar Sudama reservation aahe ataa. Marathas who were against the reservation offered by Dr B R Ambedkar, are now begging for a caste based reservation now for a few years. What an Irony! 😂😂😂
मी सहमत नाही कारण मी अस्पृश्य म्हणून मला आर्थिक प्रगतीची द्वारे खूली केली नाही. मानव म्हणून मला वागणुक दिली नाही. माझी जात त्यावेळी काढली गेली. जेव्हा जेव्हा मी आर्थिक दृष्टीने सक्षम होण्यासाठी प्रयत्न केला Sorry
माननीय, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विचार ऐकून खूपच आनंद झाला. कोणीतरी राजकीय कार्यकर्ता आर्थिक निकषावर आरक्षण असावे हे मांडताना पाहून अतीशय सुंदर वाटले. कारण जातीनिहाय आरक्षण कितीही वर्षे चालू ठेवले तरी समाजाची आर्थिक प्रगती कितपत होईल हा एक सशोधनाचा विषय होईल.
आज जसा भाजपा मध्ये एक हिरा नितीन गडकरी साहेब आहे तसा काँग्रेस मधील एक हिरा म्हणजे विलासराव देशमूख... कोणता पार्टी चांगला आहे मला माहित नाही.. पण कोणता नेता समाजासाठी चांगल आहे एवढं मात्र मला कॉन्फिडन्स आहे.. ❤️🙏❤️
Ews म्हणजे तेच आहे... नरेंद्र मोदी यांनी 10% आरक्षण देऊन आणि ते supreme कोर्ट मध्ये टिकवून पण दाखवलय... विशेष म्हणजे याचा फायदा सर्व जातीतील लोकांना होतोय... 👍
कै.मा विलासराव देशमुख हे आरक्षणावर अगदी सत्य बोललात,आरक्षण हे फक्त आर्थिक निकषावर दिलें तर जाती आरक्षण बंद करावेत म्हणजे जाती चे आरक्षणाबाबत होणारा संघर्ष/लढे आपोआप बंद होईल, जय महाराष्ट्र
खरंच खुप चांगले आणि प्रामाणिक नेते जस की विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर पाटील हे आपल्या महाराष्ट्राला लाभले होते परंतु आपले दुर्दैव की ते आता नाहीयेत, असते तर सद्य स्थिती वेगळी असती आणि त्याहूनही मोठं दुर्दैव आपलं की आताचे गलिच्छ नेते आपल्या नशिबाला आलेत जे फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता या साठीच जगत आहेत 😢
New USA=uniform system of आरक्षण law to obc, sc, st must. Remove caste certificates of dharmantaran to मजब विधर्मी from सनातनी इन् मोगली , British, khangressi era for past decades. Khangress made मजब वाद, जाती वाद, परिवार वाद as, vote bank for decades is problem. Only solution is khangressi इंडी Allis मुक्त हिंदुस्तान🎉
माननीय श्री विलासराव देशमुख हे एक सुशिक्षित आणि विचारवन्त मुख्यमंत्री होते आज महाराष्ट्राला अश्याच मुख्यमंत्र्यांची गरज आहे, पण दुर्दैव आहे की कोणालाही मुख्यमंत्री पदावर बसवले जाते. जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻
जातीबाहेर लग्न करणाऱ्यांना आरक्षण द्या, शाळेत जातीचा उल्लेख न करता भारतीय सांगणाऱ्या पालकांच्या मुलांना आरक्षण द्या. जातीबाहेर लग्नाला प्रोत्साहन मूल्य द्या, कोणत्याही जातीवरून हेटाळणी करणाऱ्या सर्वांना atrocity अधिकार द्या. सरकारी पातळीवर जाती विरहित समाज निर्माण करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे मात्र इथे तर सरकारच जातीची प्रमाणपत्रे वाटत आहे. कधी तहसीलदार कार्यालयावर जा. आपली जात शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी सरकार दरबारी रांग लागलेली असते. जाती आधारित सवलती असतील आणि सरकारच जात ठासून सांगत असेल तर जाती विरहित समाज निर्माण होईल कसा ? सरकार हे करणार नाही कारण त्यांना विकास आणि व्यक्ती स्वातंत्र्य या मुद्द्यावर मते मिळवणे अवघड असते, त्यांना जातीच्या झुंडी निर्माण करून झुंडीने मते घेणे सोपे जाते.
विचार असा मांडावा जो आपल्या देशातील इतिहासास सुसंगत असेल ......आपला इतिहास आर्थिक बाजूंनी नाही तर सामाजिक बाजूंनी जास्त प्रभावित आहे आणि इथल्या वेवस्थेने तो प्रभावित केला आहे................ साहेब महाराष्ट्रास लभेलेले उत्तम मुख्यमंत्री आहेत मी त्यांचा आदर करतो.
@@pratibhasatpute7119 मला तुमचा रोख लक्षात नाही आला! शिक्षण वाया नाही जाऊ शकत, ते तुमच्या बुध्दीला कल्पकता देते आणि त्याज कल्पक्तेमुळेच आरक्षण सुरू झालं
माझ वैय्यक्तिक मत अस आहे की #stopreservation #noreservation आर्थिक निकशावर पण नको, जाती वर पण नको, स्त्री आरक्षण पण नको, अपंग पण नको, कुठालच आरक्षण नको, कारण कागद पत्र बनावयाला भारतात अवघाड नाही.
तांबे सर आपण तरुण आमदार आहात मराठा युवक आपणास खूप मानतात मग आपण विधानसभा / परिषद मध्ये आपण का बोलत नाहीत यावर आपण जर या साठी प्रयत्न करा वंचित, गरीब मराठा तुम्हाला CM बनवल्या शिवाय राहणार नाही.
मी लातूरचा आहे ..साहेबाचा वैचारिक दृषटीकोन सर्वसमावेशी आणि व्यापक होता आणि एक नेत्याला लागते ती दूरदृष्टी हे सगळे गुण होतो.आणि साहेब आमचे दैवत होते आहेत❤
दूरदृष्टी ठेवून बोलणारे महाराष्ट्राचे लाडके स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख जी एकदम बरोबर बोलले होत❤ खरंच आरक्षण हे आर्थिक निकषावर पाहिजे जात बघून आरक्षण देणे हे खूप चुकीची पद्धत आहे
खरच असा नेता पुन्हा जन्माला आला पाहिजे.अर्थात अर्थिक निकषावर वर आरक्षण दिले पाहिजे.तरच गरीबी कमी होईल व जात पात कमी कमी होत जावुन सर्व धर्म जात एक होतील. शतशा प्रणाम विलासराव देशमुख अमर राहो.
मुंडे आणि देशमुख विरोधी पक्षनेते असून पण चांगले मित्र होते तो काळच वेगळा होता, सुसंस्कृत आणि प्रगतिशील राज्य म्हणून आपला लौकिक होता पण आता पूर्ण रयाच गेली आहे राजकारणाची. कोणी उठतो काही बोलतो.
मला वाटलं तांबे थोडाफार हुशार माणूस आहे. पण आर्थिक निकषावर आरक्षणाचा पाठिंबा म्हणजे नुसता बावळट पणा. आरक्षण काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही इतकं कळलं पाहिजे
फक्त भाषण दिली सत्ता असताना काय केला नाही म्हणू आमच्या सारख्या माराठायांच्यावर ही वेळ आली..😢😢 मराठा नेते फक्त सत्ता आणि पैसा कमवत बसले गरीब मराठा तसाच राहिला😢😢😢
Cm विलासराव कोणी मराठा समाजाचे विचार करणारे नव्हते सर्व राज्याचे मतदारसंघाचे विचार करणारे cm होते नेता मराठ्यांचा नाही सर्व समजा चा असतो तुमचा सारखा दरिद्री लोकान मुळे समाजाची वाट लागली
देशमुख साहेब खूप सुंदर बोलले आहेत स्वतः विचारवंत असल्यामुळे देशाबद्दल प्रेम असल्यामुळे अभ्यासू व्यक्ती असल्यामुळे आरक्षणावर त्यांनी केलेले भाष्य योग्यच आहे ❤
@@AshokK.RajeNaikagdi baribar bhau shivrayani aaplyala ladhayla shikwale radayla nahi aaplya mangtat takad aahe aapan lachar kamzor nahi. Jo thakta nahi zukta nahi bikta nahi woh MARATHA jo marke bhi nahi hata woh MARATHA 🚩
Reservation aadhar jati hai jis din jati khatm Hogi usi din khatm hoga reservation that's why jati khatm kre aur jati kaise khatm hogi ispe soche na ki reservation kaise khatm hoga.jati hi nhi rhegi to reservation bhi nhi rhega.shadi kre SC St obc samaj me and and jaldise sab log yek hojaye 😊
तुम्ही च मुख्य मंत्री होते तेव्हा केंदा मध्ये तुमच सरकार होतं तेव्हा च आर्थिक निकषावर आरक्षण दिले असते तर आज प्रत्येक जातींमध्ये भांडण लागले नसते गोड बोलून दाखवण्या पेक्षा करून दाखविले असते तर खूप तुमचा आदर असता जबाबदार तुम्ही च देशमुख साहेब
I salute you साहेब .... Really we miss you too much साहेब .... परंतु आज तुमच्या सारख्या विचारांची मानस महाराष्ट्राच्या राजकारणात नाहित साहेब हेच या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे सध्या... महा हरामी लोकांचा भरणा झालाय साध्या महाराष्ट्राच्या राजकरणात आणि ते पण या हरामी नागपुरी पंता मुळेच .... I have no words to explain how much I miss you साहेब .....🙏 🙏 🙏
खरंच असे लोग सर्वांना माझा नमस्कार विलासराव देशमुख गोपिनाथ मुंडे आंबा पाटिल मनोहर जोशी है संव साहेब ह्यांना मि देवाला विनंती करतो की असे महान लोकाचि गरज आहे खुप घानेरड राजकारण चाललंय जयहिंद
Mananiya shri gopinath munde saheb kharat shri gopinath munde saheb have hote Maharashtra che mukhyamantri kharat saheb Aaj have hote khupa divsani saheb hay video madhe disale
कॉग्रेसचा नेता म्हणून मी तेव्हडं चांगलं समजत नव्हतो ... पण विलासराव जींच्या या विचाराने खरंच मी त्यांचा फॅन झालो ....! काँग्रेस मध्ये राहुन एवढं स्पष्ट बोलनारा असा मोठा नेता मी एकही पाह्यला नाही ... शरदपवार तर नाहीच नाही ....! " जय जिजाऊ जय शिवराय "
खरे आहे आरक्षण जातीवर असल्याने जाती घट्ट झाल्या आहेत कोणीही असो कुठलाही श्रीमंत असेल त्याला का आरक्षण फोर्ड fortuner suv vaake pan आरक्षण सोडायला taiyaar nahi
गरिबी प्रत्येक देशात आहे मग सर्व देशात आरक्षण लागू करायचं का? आरक्षण हे जाती आधारित असायला हवं पण त्यात क्रीमी लेअर असल तर काही हरकत नाही. असो काही हरकत नाही मोदीजीणी EWS नावाच दिले आहे आरक्षण 'आर्थिक ' तत्वावरच पण भारताच जर उत्पन्न वाढल तर आरक्षण एवढा मोठा विषय राहणार नाही आणि तो सध्या सुद्धा नाही आहे कारण सरकारी नोकऱ्या 1 कोटी आहेत आणि लोकसंख्या 143 कोटी. 142 कोटी लोक आरक्षण घेणारच नाहीत.
आर्थिक निकषावर भेदभाव होत नाही ना त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण दिले जात नाही... आणि पैसा देऊन श्रीमंत लोकं आर्थिक निकष बदलू शकतात त्यामुळे आर्थिक निकषावर दिलेलं आरक्षनाचा गरीबाला फायदा होईल याची शक्यता खूप कमी आहे..
पण जात बदलत नाही. कारण एखादा दलित श्रीमंत झाला किंवा राष्ट्रपती झाला तरी त्याला मंदिरात प्रवेश दिला जात नाही. आणि दिलाच तर मंदिर बाटल म्हणून गौमूत्र शिंपडून किंवा दुग्धअभिषेक करून पवित्र केल्या जाते. मग आर्थिक निकष कसे लावणार.
खरंच महाराष्ट्रातील सर्वोत्तम मुख्यमंत्री ❤
त्यांनी कुठे काय आरक्षण दिलं... गोष्टी खुप करता फक्त.. काँग्रेसी होते हे सर्व खराबी करणारे.. मराठा समाज साठी काय केलं... जाऊदे मेलेल्या माणूस विषयी फक्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.. पण मन मात्र प्रश्न विचारते
Big❤❤naita❤yogaman❤i❤love❤you❤❤grat❤❤man
@@dnyaneshwarpatil6641ते आर्थिक आधारावर आरक्षण देण्याच्या बाजुने बोलत आहेत.
EWS Modine dile
@@dnyaneshwarpatil6641 महाराष्ट्र हा त्याच काळात घडला आहे आणि तेव्हा च मोठा झाला देशात.
आता उलट कमी होत आहे. दुसरे राज्य पुढे जात आहेत आपल्या.
भाजप तर जे आहे ते पण घेऊन चालली महाराष्ट्रातून.
माननीय श्री विलासराव देशमुख साहेब यांचा दूरदृष्टी असलेला स्वभाव.
खूप वर्षापूर्वी ही भूमिका मांडली.आजही वर्तमान पक्ष यातून बोध घेत नाहीत.
अतिशय हुशार,सुस्वभावी मुख्यमंत्री .
धन्यवाद.
caste must be finished
शिक्षण सेवक धोरण देऊन गेले. पेन्शन न देण्याचा निर्णय लादून गेले.
Q
❤❤
मी स्व.विलासराव देशमुख यांच्या मताशी सहमत आहे!
Tu kon bey?
Did it hurt? ... Well it was meant to hurt ONLY! For thousands of years, people were using 100 percent reservation in education, jobs and even businesses.
Vilasrao was a great leader in MH, but he doesn't understand the bloody SAGHARSH faved by the SC/ST/ OBC.
Aarthik nikashawar Sudama reservation aahe ataa.
Marathas who were against the reservation offered by Dr B R Ambedkar, are now begging for a caste based reservation now for a few years. What an Irony! 😂😂😂
@@nkb6905तू कोण आहे बे?
त्यांनी स्वतःचे मत सांगितलं आहे तुझी का जळती त्याच्यामध्ये?
मी सहमत नाही कारण मी अस्पृश्य म्हणून मला आर्थिक प्रगतीची द्वारे खूली केली नाही. मानव म्हणून मला वागणुक दिली नाही.
माझी जात त्यावेळी काढली गेली. जेव्हा जेव्हा मी आर्थिक दृष्टीने सक्षम होण्यासाठी प्रयत्न केला
Sorry
हे आहेत काँगेस चे नेते आणि त्यांचे सगळ्यांसाठी असलेले योग्य विचार
अगदी बरोबर साहेब
आज तुम्ही आणि मुंडे साहेब असायला पाहिजे होते
Ho khrac
😢HMMMMMM KAVITAJI
Ho kharacha ye nete ajun pahije hote
Right
मांडगुळा हा त्यांचा वैयक्तिक विचार होता हलकट काँग्रेस चा नाही
माननीय, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विचार ऐकून खूपच आनंद झाला.
कोणीतरी राजकीय कार्यकर्ता आर्थिक निकषावर आरक्षण असावे हे मांडताना पाहून अतीशय सुंदर वाटले.
कारण जातीनिहाय आरक्षण कितीही वर्षे चालू ठेवले तरी समाजाची आर्थिक प्रगती कितपत होईल हा एक सशोधनाचा विषय होईल.
साहेब एकच सर्वात श्रेष्ठ मुख्यमंत्री
विलासराव देशमुख
सगळं काही समाजाला दिला स्वतः करता काहीच कमावल नाही 🤣🤣
घोटाळे करायला काय !
@@harshuharshu142तू बघायला गेला होता का विलासराव great cm
काँग्रेस चा मी नेहमीच विरोध केला, पण त्यात एकच हिरा होता तो म्हणजे विलासराव देशमुख
बरोबर बोललात तुम्ही.
भाषण काय छोटा पुढारी पन ठाकतो तुम्ही काय केल समाजासाठी त्या वेळी
congress madhe khup changale nete houn gele. tyamule ajj savidhan ahe
त्यांनी पन राजकीय फायदा घेतलाय
हो अगदी बरोबर..सोन्याचं च अंड देऊन गेले ते😅
महारष्ट्रने पहिलेला सर्वात चागला मुख्यमंत्री ❤
सोन्याचं अंडं देऊन गेला वाटत मग😂😅
@@amoldhokchaule5526तुला नाहि का भेटले तुझ्या पप्पा ला विचार भेटले असतील अंडे कदचित 😂
Hi khari hakikat ahe ok saheb tumhi janle te samajala samjali tar pahije mag aarkshan kunala deve he samjanri samaj zale tar he parshna anar nahi
Barobar ahe.sir che.rajeshri kolapur
लातूर ला पाणी रेल्वेने आणलं होत काय केळ केल काय त्यांनी
खरच बघायला गेलो तर मी फक्त कमेंट वाचायला आलो होतो पण खरच खुप छान वाटल मला तुमच आजही साहेबांवर तेवडच प्रेम आहे ❤
😂तुझा साहेब येडझवा तू सुद्धा येडझवा । आर्थिक निकष काढणार्याला करोडपती बनवेल योजना ।
आज जसा भाजपा मध्ये एक हिरा नितीन गडकरी साहेब आहे तसा काँग्रेस मधील एक हिरा म्हणजे विलासराव देशमूख... कोणता पार्टी चांगला आहे मला माहित नाही.. पण कोणता नेता समाजासाठी चांगल आहे एवढं मात्र मला कॉन्फिडन्स आहे.. ❤️🙏❤️
💯✔️
जे स्वातंत्र्य कांग्रेस मध्ये आहे तसे स्वातंत्र्य RSS मध्ये नाही.ऐकच सर्वांना हाकत असतो.
जे स्वातंत्र्य कांग्रेस मध्ये आहे तसे स्वातंत्र्य RSS मध्ये नाही.ऐकच सर्वांना हाकत असतो.
100%👍
100 % 💯 Right Vilash Rao Deshmukh Saheb Nitin Gadkari saheb Ani Munde saheb Khara Heera Aahe
खूप करेकट बोलले होते आदरणीय विलास जी देशमुख साहेब 👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩
❤❤❤
दिलं का नाही?
Right in true 👍👍
@@Ravan-raj-vo
Chan V4 aahe..लवकरात लवकर आमलात आणावा असा विचार ,अश्या नेत्याची खरच गरज आहे..
Tujha V 4 mala khup avadla..
Ews म्हणजे तेच आहे... नरेंद्र मोदी यांनी 10% आरक्षण देऊन आणि ते supreme कोर्ट मध्ये टिकवून पण दाखवलय... विशेष म्हणजे याचा फायदा सर्व जातीतील लोकांना होतोय... 👍
@@sagarjadhav4222EWS mhanje chutiya dandhe aahe
Reservation nahi
Bhava pan te expir zalet😟
@@pranavwanjare4470येड्या तुला कळलं नाही तुला अभ्यास करायची गरज आहे
विलासराव जे बोले त्यांचा जो विचार होता तेच योग्य ठरलं आणि आत्ता तसच केलं पाहिजे
तेच खरे नेते होते
भाषण काय छोटा पुढारी पन ठाकतो तुम्ही काय केल समाजासाठी त्या वेळी
@@surajsangolkar8793 तू होता का तेव्हा
हो खरं आहे तुमचं मि होतों तेव्हा
@@surajsangolkar8793ते जाति आधारित आरक्षण नको आर्थिक आधारावर आरक्षण देण्याच्या बाजुने बोलत आहेत.
🍌🍌🍌🍌
आर्थिक निकष हेच देशाच्या दृष्टीने महत्वाचे आहे
नाहीतर भविष्यात तरुण वर्गाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल.
कै.मा विलासराव देशमुख हे आरक्षणावर अगदी सत्य बोललात,आरक्षण हे फक्त आर्थिक निकषावर दिलें तर जाती आरक्षण बंद करावेत म्हणजे जाती चे आरक्षणाबाबत होणारा संघर्ष/लढे आपोआप बंद होईल, जय महाराष्ट्र
खरंच आर्थिक निकषावरच..... आरक्षण हवं आहे...... जात शोधण्याचा प्रयत्न करणार नही....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤....❤
Mang gribi shodhtil paise lapavtil
@@SureshParandwal-j5qtyat kahi navin nahi.
आपण बोलतोय, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ?
दूरदृष्टी नेतृत्व 😢
खरच काय काळ होता हा राजकारणाचा .. आजच राजकारण बघितल तर समजत आपण कुठ होतो नी कुठ पोहचलो... Great salute to Deshmukh saheb❤❤❤❤
साहेब तुम्ही असायला हवे होते😢😢 great cm
Aj sagle adani lokana paishachya joravr shet banvun lokani varti neu thevle
खरंच खुप चांगले आणि प्रामाणिक नेते जस की विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर पाटील हे आपल्या महाराष्ट्राला लाभले होते परंतु आपले दुर्दैव की ते आता नाहीयेत, असते तर सद्य स्थिती वेगळी असती आणि त्याहूनही मोठं दुर्दैव आपलं की आताचे गलिच्छ नेते आपल्या नशिबाला आलेत जे फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता या साठीच जगत आहेत 😢
छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दूरदृष्टी ठेवणारे विलासराव देशमुख साहेब खरंच खूप महान होते .🙏🙏👍
खर आहे देशमुख. ह्या आरक्षणामुळेच लोकांमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. आर्थिक निकषवरच हे आरक्षण पाहिजे.
हे मुख्यमंत्री होऊन गेले विलासराव गोपीनाथ मुंडे हे पण भविष्यात काही ना काही घडवलं
शेखर देशमुख
जय भगवान माझे दैवत गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब एकच नंबर जोडी होती
खरोखर आर्थिक द्रजेवरच आरक्षण असायला हव नाही जातीवर
New USA=uniform system of आरक्षण law to obc, sc, st must.
Remove caste certificates of dharmantaran to मजब विधर्मी from सनातनी इन् मोगली , British, khangressi era for past decades.
Khangress made मजब वाद, जाती वाद, परिवार वाद as, vote bank for decades is problem. Only solution is khangressi इंडी Allis मुक्त हिंदुस्तान🎉
माननीय श्री विलासराव देशमुख हे एक सुशिक्षित आणि विचारवन्त मुख्यमंत्री होते आज महाराष्ट्राला अश्याच मुख्यमंत्र्यांची गरज आहे, पण दुर्दैव आहे की कोणालाही मुख्यमंत्री पदावर बसवले जाते. जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻
अगोदर जात विरहित समाज निर्माण केला तर भविष्यात आरक्षणाचा हा संघर्ष टाळता येईल.
जय भीम जय संविधान जय शिवराय जय शंभुराजे जय ज्योती 💐🙏
दि. ८/९/२३ ला सोनिया गांधी नव्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी करतात, नेमकं काय साध्य करायचं आहे त्यांना की पुन्हा जातीजातींमध्ये भांडणं लावायची आहेत 😝😝😡
Your own last sentence is contradictory to your first sentence.
जातीच्या आधारावर आरक्षण देऊन आपण इतक्या वर्षात जातविरहीत समाज बनवू शकलो नाही.
यात जय टिळक नाहिये😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आता कसं करणार
जातीबाहेर लग्न करणाऱ्यांना आरक्षण द्या, शाळेत जातीचा उल्लेख न करता भारतीय सांगणाऱ्या पालकांच्या मुलांना आरक्षण द्या. जातीबाहेर लग्नाला प्रोत्साहन मूल्य द्या, कोणत्याही जातीवरून हेटाळणी करणाऱ्या सर्वांना atrocity अधिकार द्या. सरकारी पातळीवर जाती विरहित समाज निर्माण करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे मात्र इथे तर सरकारच जातीची प्रमाणपत्रे वाटत आहे. कधी तहसीलदार कार्यालयावर जा. आपली जात शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी सरकार दरबारी रांग लागलेली असते. जाती आधारित सवलती असतील आणि सरकारच जात ठासून सांगत असेल तर जाती विरहित समाज निर्माण होईल कसा ?
सरकार हे करणार नाही कारण त्यांना विकास आणि व्यक्ती स्वातंत्र्य या मुद्द्यावर मते मिळवणे अवघड असते, त्यांना जातीच्या झुंडी निर्माण करून झुंडीने मते घेणे सोपे जाते.
विचार असा मांडावा जो आपल्या देशातील इतिहासास सुसंगत असेल ......आपला इतिहास आर्थिक बाजूंनी नाही तर सामाजिक बाजूंनी जास्त प्रभावित आहे आणि इथल्या वेवस्थेने तो प्रभावित केला आहे................
साहेब महाराष्ट्रास लभेलेले उत्तम मुख्यमंत्री आहेत मी त्यांचा आदर करतो.
मग शिक्षण घेतो ते वाया जात आहे का?
नुसता विचार मांडून फायदा नाही.. कृती काय बी नाही केली
@@pratibhasatpute7119 मला तुमचा रोख लक्षात नाही आला!
शिक्षण वाया नाही जाऊ शकत, ते तुमच्या बुध्दीला कल्पकता देते आणि त्याज कल्पक्तेमुळेच आरक्षण सुरू झालं
Aaj paryant Che Maharashtra che sarvauttam CM .....great Personality.... Deshmukh saheb🎉🎉
माझ वैय्यक्तिक मत अस आहे की #stopreservation #noreservation
आर्थिक निकशावर पण नको, जाती वर पण नको, स्त्री आरक्षण पण नको, अपंग पण नको, कुठालच आरक्षण नको, कारण कागद पत्र बनावयाला भारतात अवघाड नाही.
तांबे सर आपण तरुण आमदार आहात मराठा युवक आपणास खूप मानतात मग आपण विधानसभा / परिषद मध्ये आपण का बोलत नाहीत यावर आपण जर या साठी प्रयत्न करा वंचित, गरीब मराठा तुम्हाला CM बनवल्या शिवाय राहणार नाही.
तुम्ही मुख्यमंत्री असताना आर्थिक निकषावर आरक्षण अमलात आणले पाहिजे होते
एकदम बरोबर सत्य आहे 👍✌️💯🚩🇮🇳 धन्यवाद विलासराव देशमुख
मी लातूरचा आहे ..साहेबाचा वैचारिक दृषटीकोन सर्वसमावेशी आणि व्यापक होता आणि एक नेत्याला लागते ती दूरदृष्टी हे सगळे गुण होतो.आणि साहेब आमचे दैवत होते आहेत❤
खरं तर हाच निष्कर्ष बरोबरच आहे ❤❤
दूरदृष्टी ठेवून बोलणारे महाराष्ट्राचे लाडके स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख जी एकदम बरोबर बोलले होत❤ खरंच आरक्षण हे आर्थिक निकषावर पाहिजे जात बघून आरक्षण देणे हे खूप चुकीची पद्धत आहे
खरच असा नेता पुन्हा जन्माला आला पाहिजे.अर्थात अर्थिक निकषावर वर आरक्षण दिले पाहिजे.तरच गरीबी कमी होईल व जात पात कमी कमी होत जावुन सर्व धर्म जात एक होतील. शतशा प्रणाम विलासराव देशमुख अमर राहो.
म्हणून च ह्याच शरद पवार नी शालिनीताई पाटील यांची कारकीर्द संपवली..
हा विचार सर्वप्रथम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता.
मुंडे आणि देशमुख विरोधी पक्षनेते असून पण चांगले मित्र होते तो काळच वेगळा होता, सुसंस्कृत आणि प्रगतिशील राज्य म्हणून आपला लौकिक होता पण आता पूर्ण रयाच गेली आहे राजकारणाची. कोणी उठतो काही बोलतो.
मला वाटलं तांबे थोडाफार हुशार माणूस आहे. पण आर्थिक निकषावर आरक्षणाचा पाठिंबा म्हणजे नुसता बावळट पणा. आरक्षण काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही इतकं कळलं पाहिजे
केंद्रांनी 10% EWS अनल त्याचं कौतुक पण बाकी जातीवाचक बंद करून सगळ EWS करावं.... त्यामुळे जो गरीब त्याला हा फायदा होईल मग तो कोण्या का जातीचा असो
Ews उलट जातीवाचक आहे कॉंग्रेस सरकार आले तर लवकरात लवकर EWS बंद करून 🙏🏻🙏🏻
१०० टक्के खर आहे
फक्त भाषण दिली सत्ता असताना काय केला नाही म्हणू आमच्या सारख्या माराठायांच्यावर ही वेळ आली..😢😢 मराठा नेते फक्त सत्ता आणि पैसा कमवत बसले गरीब मराठा तसाच राहिला😢😢😢
ha तुमचा गैर समज आहे.त्यांनी महाराष्ट्र करीत भरीव योगदान दिलं आहे.
Te tumhaala nahi kalanar
,,,😂😂😂
Saglya jatit garib astat bramhan kiti daridri astat mhanun te swatala magas nahi mhanat lachar nahi hot
Cm विलासराव कोणी मराठा समाजाचे विचार करणारे नव्हते सर्व राज्याचे मतदारसंघाचे विचार करणारे cm होते नेता मराठ्यांचा नाही सर्व समजा चा असतो तुमचा सारखा दरिद्री लोकान मुळे समाजाची वाट लागली
खरे लोकनेते, मुंडे साहेब, आर आर पाटील साहेब आणि the great विलासराव देशमुख साहेब
देशमुख साहेब खूप सुंदर बोलले आहेत स्वतः विचारवंत असल्यामुळे देशाबद्दल प्रेम असल्यामुळे अभ्यासू व्यक्ती असल्यामुळे आरक्षणावर त्यांनी केलेले भाष्य योग्यच आहे ❤
Munde Saheb 💐💐💐💐💐
Vilasrav Deshmukh💐💐💐💐💐💐
The Gret Lejand 💐💐💐💐💐💐💐💐💐
अतिशय सुंदर व छान विचार, असे राजकारणी लोक आपल्या मध्ये नाही हे आपले दुर्दैव
आतापर्यंत मराठा समाजाचे 11 मुख्य मंत्री झाले पण एकाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.
Tula भेटले नाही mahnun बोलतोय स्वार्थी लोक तुम्ही
विचार केला पण कधी आमलात नाही आणला, कारण राजकारण होईल आणि सत्त्ता जाईल.
त्या साठी जात हा शब्दच खोडून सर्व समाजात रोटी बेटी व्यवहार खुला करावा.
Roti beti vyavahar khulach aahe, koni virodh kelay? Pan jyala jithe vyavahar karayacha aahe tithe tau karatala swatantra aahe, tyasathi tumhi kahi ekhadyala balajabari nahi karu shakat.
आधी सगळ्यांची प्रॉपर्टी एकत्रित करा आणि समान वाटप करा मग आर्थिक आरक्षण द्या...
Ha js kay tuzya aajychi aanli chorun😂
@@VIDEOS_COLLECTION tujhya aajyane kuthe kashta करून kamavli hoti
@@एकशुद्र ho re कमवली ahech mhnun abhiman ahe . Mengya bhokachya,chotttyyaaa zvnya ,kasi Gand दुखती दुसऱ्याच पाहून कमी जळा रे 😂
@@एकशुद्रkitihi bhik dili tr layaki tich tumchi😂
Property jyanchi jast ahe tyana asehi reservation nahi milnar na ani ata pn nahi milat except te sc astil tr.sc st ultimate bhikari pro max ahet
कोणत्याही मराठ नेत्यांनी गरीब मराठ्यांसाठी काही केले नाही
मी एक गरीब मराठा
स्वतःला गरीब म्हणतो,?
अटकेपार झेंडा गाडला आहे,मराठा लाचार नाही,शिवरायचा मराठा ...
@@AshokK.RajeNaikagdi baribar bhau shivrayani aaplyala ladhayla shikwale radayla nahi aaplya mangtat takad aahe aapan lachar kamzor nahi. Jo thakta nahi zukta nahi bikta nahi woh MARATHA jo marke bhi nahi hata woh MARATHA 🚩
@@SurprisedCardinal-nm5sqyes ऐक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
खरच विलासराव महाराष्ट्राचे एक चांगले मुख्यमंत्री होते आज ही विलासरावांची आठवण येते
Reservation aadhar jati hai jis din jati khatm Hogi usi din khatm hoga reservation that's why jati khatm kre aur jati kaise khatm hogi ispe soche na ki reservation kaise khatm hoga.jati hi nhi rhegi to reservation bhi nhi rhega.shadi kre SC St obc samaj me and and jaldise sab log yek hojaye 😊
He SHRIMAN BALASAHEB THAKRAY kadhich bolun gele hote...❤❤❤
बरोबर बोलून गेले साहेब....
तुम्ही च मुख्य मंत्री होते तेव्हा केंदा मध्ये तुमच सरकार होतं तेव्हा च आर्थिक निकषावर आरक्षण दिले असते तर आज प्रत्येक जातींमध्ये भांडण लागले नसते गोड बोलून दाखवण्या पेक्षा करून दाखविले असते तर खूप तुमचा आदर असता जबाबदार तुम्ही च देशमुख साहेब
एकदम बरोबर बोललात साहेब
एवडी बुद्धी होती मग का गेले वर लवकर प्रॉब्लेम सोडवून तर जायचं होत 👍👌
विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंडे साहेब ही चांगली माणसे निघून गेली का घालवली तेच समजत नाही त्यामुळे खूप नुकसान झाले.
I salute you साहेब .... Really we miss you too much साहेब ....
परंतु आज तुमच्या सारख्या विचारांची मानस महाराष्ट्राच्या राजकारणात नाहित साहेब हेच या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे सध्या...
महा हरामी लोकांचा भरणा झालाय साध्या महाराष्ट्राच्या राजकरणात आणि ते पण या हरामी नागपुरी पंता मुळेच ....
I have no words to explain how much I miss you साहेब .....🙏 🙏 🙏
👏 काँग्रेस पक्षाचा नाही पण सुवर्ण कर्तुत्ववान नेता.विलासरावजी.देशमूख👏 यांच्या आठवणीने मन दुर्मिळ होऊन जाते😂
येड्या ते काँग्रेस चे होते काँग्रेस पक्षाचे विचार करायचे आणि असे चांगले cm आमदार खासदार काँग्रेस नी कमावले आणि बनवले आणि ते बाकीच्यांना करता नाही आले
खरंच असे लोग सर्वांना माझा नमस्कार विलासराव देशमुख गोपिनाथ मुंडे आंबा पाटिल मनोहर जोशी है संव साहेब ह्यांना मि देवाला विनंती करतो की असे महान लोकाचि गरज आहे खुप घानेरड राजकारण चाललंय जयहिंद
Mananiya shri gopinath munde saheb kharat shri gopinath munde saheb have hote Maharashtra che mukhyamantri kharat saheb Aaj have hote khupa divsani saheb hay video madhe disale
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब अभ्यासू नेते होते गरीबांचा विचार करणारा नेता होता
पण जातिवाद आर्थिक निकषावर नाही जाती वर होतो त्यामुळे जातीनिहाय आरक्षण आहे कारण जातिवाद त्याच्या पहिल्या पासुन होत आला आहे. साहेब
अगदी बरोबर आहे
एकदा बरोबर बोललात साहेब..
खूप योग्य भूमिका आहे🎉
गोपीनाथ जी मुंडे साहेब तुमची आठवण येते.. खूप 😣😣😣😣
पण ते होऊ चचच शकतच नाही नाही नाही
कारण सगळ्यांचे बापाने
खुट्टा ठोकून ठेवला आहे....
Yes sir
हे स्वतःच मुख्यमंत्री होते ना..
अन् केंद्रात पण ह्यांचीच सत्ता होती.
मग तेव्हा करायचा होता कायदा..
स्टेजवर फक्त भाषण झोडायच.
विलासराव देशमुख हे खरच चांगले मुख्यमंत्री होते. 🙏🏻
जेव्हा जेव्हा आरक्षण हाविषय येईल तेव्हा स्व विलासराव देशमुख साहेब यांचे स्मरण केले जाते
Merriage sathi jat bagnre lok jati ver boltat sir tyacha kuy te pan sagun jaycha na 😊
Taripan jati jasechya tasech rahatil ani garib ani uchch lokanmadhala durava tasach rahil to paisan babat nahi jati babat
किती सुंदर विचारप्रवर्तक. 👌👌👌👏👏👏
खरचं आज जर मुंडे साहेब असते तर धनगर समाज यांना आरक्षण मिळालं आसत❤😢
Brilliant cm in Maharashtras history
Sheti pn ghya mng tsach jaga pn mg bghuta kbja krun lubadun khanare avladi ahet he
EWS Reservation Dilay Modi Sarkar ne
चांगले विचार अगदी बरोबर.
Good thinking
Wa, saheb खुप चांगले विचार होते तुमचे✌️🙏👌
He was a real leader. Very nice thoughts...Asa neta parat hone nahi
' सज्ञान ' विलासराव ! 👍
समान नागरी कायदा लागू करण्यात यावा
समान नागरिक कायदा आणि आरक्षण चा काडीचाही संबंध नाही 😅😅
एक नंबर उपाय आहे कोर्टाने याच निकषावर निर्णय घेण्यात आला पाहीजे। 😊
कॉग्रेसचा नेता म्हणून मी तेव्हडं चांगलं समजत नव्हतो ... पण विलासराव जींच्या या विचाराने खरंच मी त्यांचा फॅन झालो ....! काँग्रेस मध्ये राहुन एवढं स्पष्ट बोलनारा असा मोठा नेता मी एकही पाह्यला नाही ... शरदपवार तर नाहीच नाही ....! " जय जिजाऊ जय शिवराय "
देशमुख साहेबांनी त्यावेळेस मांडलेला मुद्दा,या आजच्या लबाड राजकारण्यांना आजूनही पूर्ण करता आला नाही.
Great man
Tambe sir तुमचा आणि स्वर्गीय विलासरावांचा अभ्यास कमी आहे... आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे .
Aani teech mothi chuk keli aarakshan nirman karnaryani.
Kay ak vel hoti ata kay chaly vichar Kara may bap pahilch khup chan hot
साहेब तुमच्या विना महाराष्ट्र अधुरा आहे ❤
Tumhi sarvach maratha dveshi hote.
Faltu natak nka
खरे आहे आरक्षण जातीवर असल्याने जाती घट्ट झाल्या आहेत कोणीही असो कुठलाही श्रीमंत असेल त्याला का आरक्षण फोर्ड fortuner suv vaake pan आरक्षण सोडायला taiyaar nahi
Inhen kahate Hain 🙏🙏🙏🙏,🌹🌹🌹💐💐💐💐👍👍👍👌👌👌🎤🎤🎤👌👌👌😭😭😭
गरिबी प्रत्येक देशात आहे मग सर्व देशात आरक्षण लागू करायचं का?
आरक्षण हे जाती आधारित असायला हवं पण त्यात क्रीमी लेअर असल तर काही हरकत नाही.
असो काही हरकत नाही मोदीजीणी EWS नावाच दिले आहे आरक्षण 'आर्थिक ' तत्वावरच पण भारताच जर उत्पन्न वाढल तर आरक्षण एवढा मोठा विषय राहणार नाही आणि तो सध्या सुद्धा नाही आहे कारण सरकारी नोकऱ्या 1 कोटी आहेत आणि लोकसंख्या 143 कोटी. 142 कोटी लोक आरक्षण घेणारच नाहीत.
नेते असावे तर भविष्याचा विचार करणारे असावे जस की विलासराव देशमुख साहेब
आर्थिक निकषावर भेदभाव होत नाही ना त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण दिले जात नाही... आणि पैसा देऊन श्रीमंत लोकं आर्थिक निकष बदलू शकतात त्यामुळे आर्थिक निकषावर दिलेलं आरक्षनाचा गरीबाला फायदा होईल याची शक्यता खूप कमी आहे..
❤ विलासराव देशमुख साहेब❤ लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब महाराष्ट्राचे देशाचे खरे नेते यांच्या चरणी नतमस्तक
पण जात बदलत नाही. कारण एखादा दलित श्रीमंत झाला किंवा राष्ट्रपती झाला तरी त्याला मंदिरात प्रवेश दिला जात नाही. आणि दिलाच तर मंदिर बाटल म्हणून गौमूत्र शिंपडून किंवा दुग्धअभिषेक करून पवित्र केल्या जाते. मग आर्थिक निकष कसे लावणार.