लहानपणी शाळेत आर्य हे बाहेरून आले हे शिकवलं जायचं पण त्यावेळी सुद्धा हाच प्रस्न मनात यायचा कि जर आर्य भारतात बाहेरून आले म्हणता तर जिथून आले तिथे एक तरी गाव नाहीतर तर त्यांचे काही भाऊबंद तिथे असले पाहिजेत. तुमचा व्हिडीओची बघितल्या मुळे खूप समाधान मिळाली. आजपर्यंत चुकीचा इतिहास शिकवुन लोकांची दिशाभूल केली आणि हिंदु समाजामध्ये भांडणं लावून दिली. पण जे आफ्रिकेतून आले त्यांच्या सारखेच त्यांचे भाऊबंद आफ्रिकेत दिसतात. पण त्या विषयी काहीच संगितलं जात नाही. श्री वासुदेवजी बिडवे साहेब आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद.
खुप छान विश्लेषण केले आहे. आज काल दलीत विरुद्ध सवर्ण अशी दरी काही लोक मुद्दाम करीत आहेत. दुर्दैव म्हणजे अशा लोकांना साथ देणारे स्वयंघोषित पुरोगामी देशात भरपूर आहेत
अजूनही आपले राजकारणी सुद्धा इंग्रांजांचीच निती अवलंबित आहेत
मराठीत अशा प्रकारची चर्चा पहिल्यांदाच ऐकली. धन्यवाद
फोडा -झोडा ही नीती तेव्हा होती आणि आजही आहे. सत्य शोधण्या मध्ये अशा वृत्तीने खोडा घातला आहे. उत्कृष्ट माहिती, कथन. हे सशोधन जागतिक स्तरावर मान्य करून घेतले पाहिजे.
अतिशय अभ्यासपूर्ण लेख, अनेक गैरसमज दूर झाले घडून गेलेल्या घटनांची क्रमवार मांडणी करून खूप सुंदर विश्लेषण केले आहे.आर्य,अनार्य म्हणजे काय ? हे सोदाहरण पटवून दिले . मोहेंजोदडो, संस्कृती,सिंधू संस्कृती विषयी माहिती खूप सुंदर कथन सुरेख एकूणच परिणाम चांगला
हा सिद्धांतच मुळी काही तारखावर आधारित होता आणि तो तरकच चुकीचे होते याला कोणताही पुरावा नव्हताच आपण हे सर्व प्रमाण सिद्ध केलेत धन्यवाद
आर्य हे उत्तर ध्रुवीय प्रदेशातुन आले हा लोकमान्य टिळकांच्या नावावर सिध्दांत सांगीतला जातो, यांच्या बद्दल खुलासा होणे जरूर आहे, त्यावर प्रकाश टाकखवा
वसंत नामजोशी
नमस्कार, ह्याच मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ह्याचे विश्लेषण आहे.
th-cam.com/video/-7n18Q_eQk0/w-d-xo.html
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्य आक्रमण हा सिद्धांत नाकारला आहे.त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आर्य हे मुळ भारतीयच आहेत.
अत्यंत वाईट मुलाखत,अवास्तव, आणि बुद्धीभेद करणारी.शुद्ध थापा मारतात. लोकांना काही माहीत नाही असं समजून मुलाखत चालली आहे.
सुंदर मांडणी, उद्बोधक आहे.
खूपच अभ्यासपूर्ण आणि
पुराव्यानी सिद्ध चर्चा...ही मुलाखत सर्वदूर पोचली पाहिजे.
छान मांडणी केलीत सर, परंतु काही प्रश्न पडले आहेत..ते असे..
1. हडप्पा काळातील जे चिन्हांकित सिल मिळाले आहेत त्यावरील भाषा का उलगडली गेली नाही ?
2.जर ती संस्कृती वैदिक संस्कृतीशी पूरक किंवा निगडित असावी तर भाषेचा काही पुरावा मिळायला हवा होता.
3.तुम्ही आरे असलेल्या चाकांचा उल्लेख वैदिक साहित्यात असल्याचे सांगितले,परंतु अवशेषातील चाके भरीव दिसतात, ते कसे ?
4. वैदिक काळात मृत्यू पश्चात विधी हा दफन स्वरूपाचा होता की दहन केले जायचे ?
5.जे घोड्यांचे अवशेष आढळले आहेत ते उत्तर हडप्पा कालीन देखील असू शकतील का ?
6.संस्कृत भाषा ही प्राचीन समजली जाते तेव्हा सर्व जुने शिलालेख संस्कृत भाषेतील असायला हवेत..ते तसे आहेत का? कृपया मार्गदर्शन करा.
येथील मुळ शिव संस्कृती आणि आर्य वैदिक संस्कृती हया वेगवेगळ्या आहेत.
@@ravindrakhanandevlogs1175 शिव संस्कृती म्हणजे तंत्र मार्ग की अजून काही? 🙏
अतिशय तर्कशुद्ध विश्लेषण..... पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत. जास्तीत जास्त फॉरवर्ड करूयात.
ह्या चर्चा इंग्रजी-हिंदीत होत होत्या. ह्यांचं खऱ्या अर्थानं लोकशाहीकरण करण्यासाठी अभिनंदन आणि धन्यवाद.
हा माझा ह्या चॅनेलवरचा पहिलाच व्हिडिओ. पुढेही पाहत राहील. शुभेच्छा!
🙏🚩जय सनातन 🚩🙏
नव्या भुमिकेत सहर्ष स्वागत वासुदेवजी बिडवे साहेब. खूप छान मस्तच.
खुपच अभ्यासपूर्ण माहिती आहे.
फार छान.. !!! श्री निलेश ओक. यांचे संशोधन शास्त्रीय पुरावे सादरीकरण देखील जिज्ञासूंनी अवश्य पहावे.
तसेच राज वेदम्, मिशेल डँनिनो, राजीव मलहोत्रा, श्री कांत तेलिगेरी यांनाही ऐका.
ब्रिटिश राज्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी आर्य आक्रमणाचा वंश सिद्धांताचा थेरीचा सिद्धांताचा सर्मथन लोकमान्य टिळकांनी सुध्दा आपल्या पुस्तकात केलेला आहे
आपल्या channel ला एक सविनय विनंती आहे की भारतात जातिव्यवस्था कशी निर्माण झाली याविषयी एक चर्चा घडवून आणली पाहिजे
खूपच सुंदर विस्लेशन
Bidawe sir v apana sarvana anek dhanyawad .khupch chhan mahiti milali.
Khup ch Chan vivechan.. ya vishayavaril sarvat sopa interview ahe ha
कपोलकल्पित आर्य आणि त्यांच्या स
वा-या हे एक डॉ. नी. र. व-हाडकर.
यांचे सुरेख पुस्तक याच विषयावर आहे.
अप्रतिम विश्लेषण
आपले विश्लेषण atishay अभ्यासू आणि mulbhut आहे
खूप छान.
दुसरा भाग लवकर पोस्ट करा.👌💐💐
उत्तम विश्लेषण
अप्रतिम विवेचन
मनःपूर्वक आभार साहेब
आर्य अर्थ सांगितला तसेच मैर्य कोन होते त्यांन्चा हि अर्थ सांगीतला अस्ता तर बरझाले असते
खुप छान माहिती दिली सर
अजून.मोडतोड.कारा.आणि.समजात.फुट.पाडा.पण.एक.दिवश.तूमीह.देशा.बाहीर.जाणार.
Very very nice information
मूलनिवासी या शब्दावरून शब्दच्छल करणारे संजय सोनवणे यांना आव्हान द्यावे अशी विनंती
Plz vasudev sir yanche kahi books kinva likhan kuthe available asel tar plz link share kara
Atishay sundar ani abhyaspurna vishleshan khup chhan episode
Asach kaam kart raha
Science Journey
छान विश्लेषण
Good topic 🙏🙏🙏
सूत्र संचालकाचा अजून अभ्यास हवा जेणे करून येणाऱ्या व्यक्तीला ते बोलते करू शकतील.
मुळात बाळ गंगाधर टिळकांनी हा सिध्दांत पुढे केला होता.
त्यांनी दिलेल्या अभद्र घोषणांचा आपण कशासाठी पुनरूच्चार करावा?
पुढील भागाची आतुरतेने प्रतिक्षा
ब्राह्मण पुरोहित वाद हा ब्रिटिश भारतात येण्या आधीच होता. संत ज्ञानेश्वर व संत तुकोबांच्या इतिहासात ब्राह्मण हे कसे वंशवाद व पुरोहितवादी होते हे नाकारणार काय?
समाजात सर्व प्रकारचे लोक असतात काही चांगली तर काही वाईट हे कशाला आपल्याच घरात वेग वेगळ्या विचाराची मानसे असतात तर पूर्ण देशात चांगले वाईट लोक असणारच ना
@@bhartiya777 हे वाईट लोक एक दोन असते तर त्यांचा निपटारा केंव्हाच झाला असता. पण हे वाईटपण एका संस्थेचे रूप धारण करुन आहे. ते म्हणजे ब्राह्मण वर्ण पुरोहित संस्था. ब्राह्मण जो पर्यंत पौरोहित्य जन्माधारित ठरवून ते त्यांच्याकडे ठेवतील तो पर्यंत त्यांची रेसीस्ट ही ओळख कायम राहणार आहे.
Tumhi hote ka ty veli he sagla baghny sathi?? Nahi na mag udti mata mandu naka
खरे विश्लेषण..राजीव मल्होत्रा यांचे लिखाण पण असेच मूळ संशोधन करून केले आहे. युरोप अमेरिकेतील काही लोकांचे Break india navache secret mission आहे असे राजीव मल्होत्रा सांगतात. त्यांनी आपले ग्रंथांचा viparyas केला
🙏🙏🙏
Apratim
निरुक्तातील सुद्धा संदर्भ द्यावे
शूद्र किंवा मागासवर्गीय समाजाला भारतीय समाजामध्ये जी वागणूक मिळत होती ती तर काही ब्रिटिशांनी किंवा मुघलांनी आणलेली नव्हती तिच्या मागचे सूत्रधार ही सांगा साहेब
शूद्र त्यांच्या अंतर्गत पण उच्चनीच मानत होते आणि एकमेकांशी रोटी बेटी व्यवहार करत नव्हते त्याच्या मागचे सूत्रधार कोण होते ते पण सांगा
आपण अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडला आहे
दिलेले तर्क पटत नाही.
Suruvaati pasun sir CHUKICHI MAAHITEE DET AAHAAT
British yenya aadhi pan Varna vyavastha hoti aani bhed pan hote
If horse was a commonly used animal, why isn’t he found in Mohen jo daro and Harappa? What is your take on it????
महाराष्ट्रात आज काही लोक गोरे वर्णाचे दिसतात, मी ही गोरा वर्ण आहे.पण हा वर्ण पुराण काळापासून होता की नंतर त्यात परकीय वर्ण मिसळला.महाराष्ट्र हा बरेच दशक स्वतंत्र होता म्हणजे ग्रीक,शक,कुशाण,हून हे इथं राज्य करू शकले नाही. आर्यन theory ही खोटी आहे असं म्हणतात.
🙏
❤
आर्य परकीय आहेत हे ब्रिटिशांनी दाखवले नाही. टिळकांनी इंग्रजांनी दाखवून दिले. तुम्ही आणि आम्ही एकच आहोत हे त्यांनी इंग्रजांना सांगितले. 'आर्क्टीक होम इन दी वेदाज' हे या विषयावरील त्यांचे पुस्तकही आहे.
तसेच Dr Ambedkaranni आर्य baherun आले ha siddhant खोडून काढला आहे to वाचा(who were shudras? Chapter 4)
@@hrk3212 बरे झाले मान्य केले. नाहीतर मान्य नासलेलेच लोक मान्य होतात..
💐. 🙏🙏🙏🙏🙏
Dole ughadnari mulakhat
Dhanyawad
🙏💯
UPSC madhil Sillyabus madhe navin sanshodhanacha antrbhav karayla hava
खूप धन्यवाद...सरांचे व्याख्यान ठेवता येईल का. कोल्हापूरला ? काही संपर्क आहे काय?
नमस्कार, आपण आम्हास raashtrasevak@gmail.com वर ईमेल करा, आम्ही तेथे आपणांस संपर्क क्रमांक देऊ.
भारतीय समाजाची जाती जातीमध्ये विभागणी करून फोडा व राज्य करा हा प्रकार पूर्वीपासूनच होता.
आर्य शब्दाचे एवढे उदात्त अर्थ आहे तर आपण हिंदु हा शब्द का वापरतो?
सिंधु घाटी मुले हिंदू शब्द पडला बाहेरील आक्रमण करी आणि विदेशी सिंधू ch हिंदू केले आणि भारतीय लोक ही स्वतः la हिंदू म्हणायला लागले 🙏
Jai Sanatan
आर्य ही ओळख मुख्यत्वे येथील लोकनंकडून ब्राह्मणांनी धारण केली.
तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !"
ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल....
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
Buddha kadhi aale,ani shudra ani dalit kase zale tyancha chal zala ya mahashayana pali sanskruti kuthech kashi adhalli nahi yaat ektarfi pillu sodlya sarkhe vatale
विविधतेतून एकवाक्यता हे आमचे घोषवाक्य आहे, परंतु त्या विविधतेचा आदर करतो का?
आर्यन थेरी - आर्य हे कॉकेशियन पर्वत रांगामधून आले असे लोकमान्य टिळक म्हणतात त्याच काय ?
आर्यन थियरीला आंबेडकरवादी डोक्यावर घेऊन नाचतात. त्यांचे नेतेच त्यांची दिशाभुल करतात.
हिंदूंनी दलितांचे शोषण केले का ब्राम्हण यांनी.
आर्य बद्दल बोलताना हे JNU मध्ये घुसले, यांचा काहीतरी ब्राम्हणी हेतू साध्य करण्याच्या prayasat आहे,
यांचा अभ्यास हे पांगरून घालण्या साठी करत आहे, देत असलेली माहिती विश्वास ठेवण्या लायक नाही
मनुस्मृती वाच्ली आहे का? त्यातील जाती भेदाबद्दल काय खुलासा करणार?
British yani apan keleli loot hyvar chadar takun hi theory or theories nirman keli, hyat apan adakalo
Main nahi bhul sakta app ko 😢
त्रैवर्णिक अथवा द्वीज हे मुळात वंशवादी अर्थात रेसिस्ट होते.
आर्य जांची शरीर रचना व रंग अनार्य जांची शरीर रचना व रंग यात फरक कसा।
Even though you have tried your best to explain the Aryan theory but it is too complex and complicated a subject, and needs more and more research to get to the bottom of the truth.....
Albeit, I did not expect you to make such a sweeping remark about Ravana......
Please avoid it if there is no basis to support it with facts.....
Thank you
Service providers म्हणजे शूद्र की वैश्य 🤔
No one.... depend on there Nature....jyamdhe Tam jast Rajas, Sat kmi to shudra aani tyat Rajas Tam equal aani sat kmi to Vaishya
राष्ट्र सेवा ह्यांनी घेतलेल विषय व त्यावर निवडलेले वक्ते खूपच अद्भुत आहेत
Tumhala kase mahti ki ravan stree lampat hota tyacha kahi purawa, ani jar to stree lampat hota tar sitela tyani kahich kase nahi kele ani Manu smurti lihili to manu koan hota, ani sansrit adhi pali bhasaha hoti tyatun kalantarane sanskrut bhasha janmala aali,he jara spashta kara,ardhawat sangu naka
स्त्री लंपट तर आंबेडकर पण होता
आधी सकपाळ नाव असताना नंतर आंबेडकर आडनाव कोणत्या ब्राह्मणामुळे मिळाले ते पण सांगा
अर्धवट सांगू नका
😢🎉इंग्रजां नी पूर्णपणे अगस्त1857ते 14अगस्त1947पर्यंत 88़ वर्ष राज्य केले
Far from truth and reality and rationality ,thik sir how cruckedluuy y r seeking to vicitate raw innocent minds , horribl
Tasa mahantla tar mughal and british pan baher hoon aalele hote , aani tyani pan atyachar kele aahet , tyana kai mahanave,
lekin mujhe guru ki jarurat hai 😢😢😢😢😢😢😢😢😢
टिळकांनी मांडलेल्या सिद्धांत विषयी आपले मत काय?
पेरियरने आंबेडकर हा स्वतः आर्य होता असा सिद्धांत मांडला आहे यावर आपले मत नक्की कळवा
The discussion is not academic it feels diversion narrative and no reference and it failed to rational thinking.
अभिनंदन बिडवे सर.आपल्या विश्लेषणावरुन अंधश्रद्धावर विश्वास ठेवणार नाहीत.आणि वेद व मनुस्मृती हे देवनिर्मित नसून अत्यंत बुद्धिमान वर्गाने सोयीनुसार लिहिलेले आहे.आता तरी आपल्या बुद्धीचा वापर करा.जय भवानी जय शिवाजी.🎉🎉
शातीभेद वाढवणे व पक्के करण्याचे काम ब्राम्हणानी जास्त केले असे वाटते .
फोडा आणि झोडा राज्य करा इंग्रजांनी हि नीती, साम दाम दंड भेद हि नीती आपल्या चाणक्य संस्कृतीतूनच आत्मसात केली
जाती काय इंग्रजांनी निर्माण केली नाही
जस आता इंजिनियर, डॉक्टर, वकील, बार्बर तसच तेव्हा आपल्या व्यवसाया प्रमाने वर्ग पडले त्यालाच जात मानले सर्वानी 🙏
आफ्रिकेत पण चाणक्य नीती होती वाटते ? तिथे पण इंग्रज जिंकले पण चाणक्य तर नव्हते तिथे ?
इंग्रजांनी जाती निर्माण केल्या नाहीत पण गुलाम विकत घेतले तेच गुलाम आता जातीचे दाखले दाखवून आरक्षणे घेत आहेत
त्याला इंधन म्हणून जेनयुची फोड तोड नीती चालु आहे
Aryan invasion he kiti khota ahe hyache purave deshatlya baryach itihaskar ani archeologist ni deun sidhha kela ahe. Pahils invasion khota tharla mhanun ata migration cha nava khul pudhe kela ahe.
Ugach dalitsnvar zalelya atyacharacha hyachashi sambadha jodun kahi sadhya honar nahi.
Khup surekh vishleshan kelay siranni.
Jyala patla nahi tyanni swataha abhyas kara, duryacha sangnyavarun bhunku naye.
Ravan langpat manata. Purava Kai. Jayacha bahiniche nak kapale tyala badala kasa ghenar..
Tyasathi Ravanacha itihas vacha. Seeta mata hya ravanane palavlelya pahilya stri navhtya. Ravan sundar striyancha apaharankarta mhanun kuprasidhdh hota. Shurpanakhechya nakachya pratishodhapeksha seeta mateche saundarya tyala jast motha pralobhan hote. Shurpnakha sudha sushil navhti. Ti swata vivahit asun vivahit purushana nadi lavayla geleli avdasa hoti.
शूर्पणखा राम लक्ष्मण सीतेला उपद्रव देत असल्याने self defense साठी shurpankheche नाक कान कापले. म्हणजे माता सीतेला मारू द्यायचे होते की काय?
रावणाने रामाची बायको का पळवली,याच विष्लेषण नाही केल?
याचा आर्यन सिद्धांताशी काय संबंध ?
दुसरी गोष्ट रावण हा दलितांचा पूर्वज आहे याचा खुलासाही नाही केला
वा." बिडवे सरांनी विषयाचं फार सुंदर विवेचन केलं आहे.तुम्हा सर्वांचं खुप/ खुप कौतुक व अभिनंदन.